वृद्धापकाळातील समस्या – कारणे आणि त्यांचे नियंत्रण कसे करावे

म्हातारपण हा आयुष्याचा सुवर्णकाळ असतो पण म्हातारपणात येणाऱ्या सामान्य समस्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का? त्या का होतात आणि त्या कशा नियंत्रित करता येतील हे तुम्हाला माहिती आहे का? तुमच्यासाठी येथे काही उपयुक्त मार्गदर्शक तत्त्वे आहेत. वयाशी संबंधित आरोग्य समस्या वृद्धापकाळातील काही सामान्य समस्या आणि त्या कशा व्यवस्थापित करायच्या याबद्दलच्या टिप्सची यादी येथे आहे १) हृदयाचे […]

अधिक वाचा..

अशुद्ध रक्तामुळे होणाऱ्या समस्या 

आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो रक्तामध्ये दोष आहे, रक्त जाड आहे, व्हिटामिन कमी आहे, रक्त पुरवठा कमी होत आहे, रक्ता मध्ये महत्वाचे घटक कमी आहेत. या आणि अश्या अनेक कारणांमुळे अंगाला खाज येणे, डोके जड पडणे, मानसिक आजार होणे, एखादा मोठा आजार होणे, शारिरीक वाढ कमी होणे किंवा योग्य न होणे, हार्मोन्स ची कमी असणे, निरूत्साह […]

अधिक वाचा..

या समस्या असल्यास भेंडी खाऊ नका

भेंडीची भाजी सगळ्यांसाठी फायदेशीर नाही. काही वेगळे आजार असलेल्या लोकांनी या भाजीचं सेवन करणं घातक ठरू शकतं. भेंडी मध्ये अनेक पोषक तत्व असतात. जसे की, व्हिटॅमिन, फायबर, कॅल्शिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, फॉस्फोरस असतात. असं असलं तरी ही भाजी सगळ्यांसाठी फायदेशीर नाही. काही वेगळे आजार असलेल्या लोकांनी या भाजीचं सेवन करणं घातक ठरू शकतं. जर काही आजारांमध्ये […]

अधिक वाचा..

कोणत्या समस्या असल्यावर अळशीच्या बियांचं करू नये सेवन

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आहारात अळशीच्या बियांचा समावेश करण्याचा सल्ला अनेक एक्सपर्ट देतात. अळशीच्या बियांनी भलेही तुम्हाला वजन कमी करण्यास आणि डायबिटीस कंट्रोल करण्यास मदत मिळत असेल तरीही काही लोकांसाठी अशी बियांचं सेवन करणं नुकसानकारक ठरू शकतं. अशात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोणत्या समस्या असलेल्या लोकांनी अळशीच्या बियांचं सेवन करू नये. बद्धकोष्ठतेची समस्या अनेक […]

अधिक वाचा..

वृद्धापकाळातील समस्या

म्हातारपण हा आयुष्याचा सुवर्णकाळ असतो पण म्हातारपणात येणाऱ्या सामान्य समस्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का? त्या का होतात आणि त्या कशा नियंत्रित करता येतील. १) हृदयाचे आरोग्य: वारंवार श्वास घेण्यास त्रास होणे, धावणे किंवा जॉगिंग करण्यात अडचण येणे, वारंवार धडधडणे आणि रक्तदाब पातळीत बदल होणे हे सामान्यतः दिसून येते. हे प्रामुख्याने हृदयाच्या स्नायू हळूहळू कठीण आणि […]

अधिक वाचा..

रिकाम्या पोटी चावून खा ‘ही’ ५ हिरवी पानं, पित्ताचा त्रास होईल कमी- दुर्गंधीही येणार नाही

बदलेल्या जीवनशैलीमुळे खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. सतत जंकफूड, पुरेशी झोप न घेणे, ताणतणाव आणि कॅफिनचे अधिक सेवन यामुळे आपल्या शरीरावर याचा वाईट परिणाम होतो. अशावेळी आपली पचनक्रिया खराब होऊन अ‍ॅसिड रिफ्लक्सची समस्या वाढते. आम्लपित्ताचा त्रास वाढतो. अरबट-चरबट पदार्थ खाल्ल्याने शरीरात पित्तदोष निर्माण होतो. पित्ताचा त्रास वाढला की डोकेदुखी, छातीत जळजळ होणे, आंबट पाणी, उलट्या होणे […]

अधिक वाचा..

पूरग्रस्तांचे पुनर्वसन व शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध; डॉ. नीलम गोऱ्हे

तुळजापूर: नवरात्र उत्सवानिमित्त विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी धाराशिव, सोलापूर आणि बीड जिल्ह्यांतील पूरस्थितीमुळे प्रभावित झालेल्या नागरिकांचे दुःख हलके व्हावे, त्यांचे प्रश्न त्वरित मार्गी लागावेत आणि योग्य पुनर्वसन व्हावे यासाठी त्यांनी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना केली. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “महाराष्ट्रातील लेकरं सुरक्षित राहावीत, त्यांना योग्य शिक्षण मिळावे, शेतकऱ्यांना […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या अडचणी सोडून मंत्री विधानसभेत पत्ते खेळतो…

जालना: स्वातंत्र्य दिनी जालना जिल्ह्यातील रेवल गावातील जिल्हा परिषद शाळेत चौथी वर्गात शिकणाऱ्या कार्तिक वजीर उर्फ भोऱ्या या विद्यार्थ्याने आपल्या भाषणाने उपस्थित प्रेक्षकांची मनं जिंकलीच, पण त्याहीपेक्षा त्याने समाजातील विषमतेवर, राजकारणातील दुटप्पीपणावर आणि शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांवर थेट भाष्य करून अनेकांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडलं. देशाच्या प्रगतीचा आढावा घेत जबाबदाऱ्यांची जाणीव कार्तिकने भाषणाची सुरुवात देशाच्या शैक्षणिक, वैज्ञानिक, […]

अधिक वाचा..

लोकांची कामे केली तर लोकं आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहतात, लोकांच्या अडीअडचणी सोडवा; अजित पवार

देवळाली, इगतपुरी विधानसभा मतदारसंघामधील उबाठा, शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी राष्ट्रवादीत… मुंबई: लोकांची कामे केली तर लोकं आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहतात हा आमचा अनुभव असून लोकांच्या अडीअडचणी सोडवा… त्यांच्या सुखदु:खात सहभागी व्हा… असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज कार्यकर्त्यांना केले. नाशिक जिल्हयातील देवळाली व इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील उबाठा आणि […]

अधिक वाचा..

लिंबू पाणी कधी पिऊ नये? लिव्हरच्या आजारांचाही त्रास, पाहा – लिंबू पाणी पिण्याची योग्य वेळ

लिंबात एंटी ऑक्सिडेंट्स, व्हिटामीन्स, मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. लिंबाच्या सेवनानं वजन कमी करण्यासही मदत होते. तसंच लिंबाच्या सेवनानं त्वचा आणि केस चांगले राहतात. बरेच लोक सकाळी लिंबू पाण्याचं सेवन करतात. सकाळी लिंबू पाणी पिण्याची सवय नेहमी योग्य नसते. या सवयीमुळे तुमचं लिव्हरही खराब होऊ शकतं. डॉक्टर सलिम जैदी सांगतीत की रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिणं […]

अधिक वाचा..