जागरुक आणि चांगल काम करणारा लोकप्रतिनिधी असेल तर प्रश्न सुटतात; शरद पवार
शिरुर (तेजस फडके) राजकारण करत असताना सत्ता आवश्यक असते असे नाही. सत्ता नसताना ही जागरुक पणे काम करणारा लोकप्रतिनिधी असेल तर प्रश्न सुटतात. विकास कामांसाठी निधी आणण्यासाठी सत्तेत जावे लागते असे काही जण म्हणतात. पण चांगलं काम करणारा व जागरुक लोकप्रतिनिधी असेल तर प्रश्न सुटत असतात असे प्रतिपादन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते व माजी […]
अधिक वाचा..