नंदुरबारच्या साक्षरतेवर विधानपरिषदेत प्रश्नचिन्ह; सत्यजीत तांबे यांच्या मागणीनंतर ‘थर्ड पार्टी’ चौकशीचे सरकारचे आश्वासन

मुंबई: नंदुरबार जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या ‘उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या’ अंमलबजावणीवर विधानपरिषदेत आमदार सत्यजीत तांबे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. मार्च २०२६ मधील साक्षरता मूल्यमापन परीक्षेसाठी विद्यार्थीच उपस्थित नसल्याचा मुद्दा मांडत त्यांनी कार्यक्रमाच्या परिणामकारकतेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली. तांबे यांनी सांगितले की, नंदुरबार हा राज्यातील सर्वात कमी साक्षरता दर असलेला जिल्हा असून, २०११ च्या जनगणनेनुसार […]

अधिक वाचा..

अधिकारी मॅनहोलमध्ये पडल्यानंतर महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या पाहणीदरम्यान एका अधिकाऱ्याचा उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याच्या घटनेनंतर पालिकेच्या पावसाळापूर्व तयारीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर टीका करत स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. ॲड. मातेले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दरवर्षी […]

अधिक वाचा..

संशयाच्या उद्योगावर सवाल; न्यायव्यवस्था आणि तपास प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह

मुंबई : देशातील तपास यंत्रणा, न्यायप्रक्रिया आणि उद्योगविश्व यांच्यातील संबंधांवर सध्या मोठी चर्चा सुरू असून, आरोप, अटक, आर्थिक दबाव आणि उद्योगांच्या मालकी बदलाच्या घटनांमुळे लोकशाही व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. एखाद्या उद्योगपतीवर आरोप झाल्यानंतर सत्य-असत्यापेक्षा संबंधित कंपनीचे भवितव्य काय होणार, याबाबत अधिक चर्चा होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. लेखात मांडलेल्या भूमिकेनुसार, अनेक प्रकरणांमध्ये आधी […]

अधिक वाचा..