राजभवन येथे नागालँड व आसाम राज्य स्थापना दिवस साजरा

भावनिक ऐक्य वाढण्यासाठी उत्तर पूर्व राज्यांना भेट देण्याचे राज्यपालांचे आवाहन मुंबई: आपल्या राज्य स्थापनेपासून नागालँड व आसाम या राज्यांनी शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती व पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. दोन्ही राज्यांना निसर्ग संपदेचे वरदान लाभले आहे. देशातील राज्ये समजून घेण्यासाठी त्या त्या राज्यांना प्रत्यक्ष भेट दिली पाहिजे व तेथील संस्कृती लोकांमध्ये राहून समजून घेतली […]

अधिक वाचा..

भगतसिंह कोश्यारी राजभवनाला कंटाळले…

मुंबई: वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या राजकीय नेत्यांना आणि विशेषत: माजी केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्र्यांना राजभवनाचे वेध लागतात. पण भगतसिंह कोश्यारी यांना अंगावर राज्यपालपदाची वस्त्रे असूनही, नको ते राजभवन, असे झाले आहे. कोश्यारी यांना मुंबईहून डेहराडूनला जाण्याची घाई झाली आहे. राजभवनात मन रमत नाही आणि राज्यपालपदाचे सुख मिळत नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. अगोदर […]

अधिक वाचा..