वाहन चालकांना मोठा धक्का! महामार्गावरील टोल टॅक्सच्या दरात वाढ
औरंगाबाद: राष्ट्रीय महामार्ग (NH) आणि द्रुतगती मार्गांवरून प्रवास करणार्या वाहन चालकांना पुढील महिन्यापासून अधिक पैसे मोजावे लागतील. कारण भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) कडून 1 एप्रिलपासून टोलचे दर वाढवले जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्गावरील टोल टॅक्स धोरण राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम, 2008 नुसार, शुल्क दर दरवर्षी 1 एप्रिलपासून सुधारित केले जातील. विशिष्ट टोल मुद्द्यांवर वेळोवेळी […]
अधिक वाचा..