भाजपाचा विखारी प्रचार रोखून काँग्रेसचा विचार सर्वदूर पोहचवा; नाना पटोले

मुंबई: भारत हा तरुणांचा देश आहे, ही युवाशक्ती देशाच्या प्रगतीत महत्वाचे अंग आहे. युवाशक्तीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही पण केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकार युवकांची घोर फसवणूक करत आहे. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशातील ज्वलंत प्रश्नासह तरुणांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारला पाहिजे. भारतीय जनता पक्ष सत्तेचा दुरुपयोग करत आहे. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा कोणत्याही थराला जाऊ शकते. […]

अधिक वाचा..

करंदीचे विद्यार्थी पोहचले अहमदाबादच्या इस्रोला

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील आयव्हीज् इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच अहमदाबाद येथील इस्रो सेंटरला भेट देत विक्रम साराभाई अंतरीक्ष प्रदर्शनीची माहिती घेत येथील विविध प्रकल्पांची पाहणी केली असल्याची माहिती मुख्याध्यापिका राणी ढोकले यांनी दिली आहे. करंदी (ता. शिरुर) येथील आयव्हीज् इंटरनॅशनल स्कूल मध्ये शालेय मुलांना वेगळे काही शिकवण्याचा प्रयत्न केला जात असताना शाळेच्या […]

अधिक वाचा..