प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ठाणे येथील ‘सत्कार रेसिडेन्सी’ येथे डॉ. रेवती श्रीनिवासन लिखित “Creating Classrooms Where Every Child Belongs” या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी खासदार नरेश म्हस्के, माजी […]
अधिक वाचा..