काहीही खाल्लं की छातीत जळजळ होते? करा ‘हे’ सोपे उपाय

काही खाल्ल्यानंतर छातीत जळजळ होणं ही पचनासंबंधी एक कॉमन समस्या आहे. याला हार्टबर्न असंही म्हणतात. ही समस्या तेव्हा होते तेव्हा पोटातील अ‍ॅसिड परत अन्ननलिकेत परत येतं. अ‍ॅसिडच्या बॅक फ्लोला अ‍ॅसिड रिफ्लक्स असंही म्हटलं जातं. ही समस्या अनेकांना काहीना काही खाल्ल्यावर होते. ही समस्या तशी घातक नाही. पण काही वेळासाठी व्यक्तीला अस्वस्थ वाटतं. व्यक्ती शांत बसू […]

अधिक वाचा..

शांत झोप लागत नाही, जीव तगमग करतो? १ खास उपाय- झोप न येण्याचा प्रश्नच सुटेल.

कित्येक जण असे आहेत ज्यांना रात्री शांत झोप येत नाही. कितीतरी वेळ अंथरुणावर तळमळत पडून राहावं लागतं तरी डोळा लागत नाही. रात्री उशिरा कधीतरी डोळा लागतो. पण लगेच जाग येते. त्यामुळे नेहमीच झोप अपुरी होते. नेहमीच अशी अर्धवट झोप होत असेल तर त्याचा परिणाम शरीरावर, मनावर होतोच. अनेक आजार मागे लागतात. शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. […]

अधिक वाचा..

दात पिवळे-हिरड्या काळ्या पडल्यात? अर्धा चमचा हळदीचा खास उपाय

दातांमध्ये पिवळेपणा येणं ही एक सामान्य समस्या आहे. ज्यामुळे बरेच लोक त्रस्त असतात. पिवळे दात कोणालाही आवडत नाहीत. दातांमध्ये पिवळेपणा आल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात. कारण दात, हिरड्यांमध्ये फसलेले कण सडून प्लाक तयार होते. ज्यामुळे तोंडाला दुर्गंधी येणं, दातांमधून रक्त येणं, पायरिया, हिरड्यांमध्ये वेदना, दातांमध्ये किड लागणं, दात हलणं, कॅव्हिटीज अशा समस्या उद्भवू शकतात. नंतर […]

अधिक वाचा..

बाळाला कफ झाला, रात्ररात्र खोकतोय, करुन पाहा ‘या’ पुरचुंडीचा उपाय, कफ होईल कमी

थंडी, पावसाळा असो किंवा उन्हाळा असो. लहान मुलांना काही ना काही कारणांनी सर्दी, खोकला, कफ होतच असतो. लहान मुलांसाठी वेगवेगळी औषधं मेडिकल मध्ये मिळतात. पण त्या चिमुकल्यांना अशी औषध द्यावी की नाही? त्यांना ती पचतील का? असे प्रश्न उगाच डोक्यात फिरत राहतात. अशा वेळी लागेचच आपण आई किंवा आजीकडे उपाय विचारायला जातो. शिक्षित डॉक्टरांपेक्षा अनुभवी […]

अधिक वाचा..

तुम्हालाही प्रवासात उलट्या, चक्कर येते मग हा उपाय कराच

प्रवासात उलट्या होण्याची कारणं प्रवासा दरम्यान गाड्यांच्या आवाजांमुळे कानाच्या आतल्या भागात बदल होतात. त्यामुळे उलट्या किंवा मळमळ होते. आपल्या डोळ्यांकडून आलेल्या संदेशांचे आणि कानाच्या अंतर्गत संरचनेचे संदेश एकमेकांशी जुळत नाहीत, तेव्हा मेंदूत गोंधळ होतो आणि यामुळे उलट्या किंवा मळमळ होऊ शकते. उलट्या कशा टाळाव्यात पूर्वतयारी करा: मळमळ होण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींनी प्लास्टिक कॅन किंवा मोशन […]

अधिक वाचा..

काहीही खाल्लं तरी छातीत जळजळ होते, लगेच करा हे सोपे उपाय झटक्यात मिळेल आराम…

जेवण केल्यानंतर अनेकदा अनेकांना छातीत जळजळ होते. ज्याला हार्टबर्न किंवा अ‍ॅसिड रिफ्लक्स म्हटलं जातं. छातीत जळजळ होत असल्यानं अस्वस्थ जाणवतं आणि कोणत्याही कामात मन लागत नाही. मुळात छातीत जळजळ तेव्हा होते, तेव्हा पोटात अ‍ॅसिड अन्ननलिकेत परत जातं. जास्तकरून मसालेदार, तळलेले-भाजलेले किंवा जास्त आंबट पदार्थ खाल्ल्यास ही समस्या होते. त्याशिवाय जास्त खाणं किंवा घाईघाईनं खाल्ल्यास सुद्धा […]

अधिक वाचा..

ऑयली त्वचा साठी उपाय कसा करावा

1) बेसन, तांदळाचे पीठ, दही आणि हळद मिक्स करून लेप बनवून लावल्यामुळे स्कीन चे ऑईली पण समाप्त होते आणि चेहऱ्यावर चमक येते. हा उपाय face वरून काळे दाग आणि पिंपल्स दूर करण्यासाठी देखील फायदेशीर होतो. 2) मध, पुदिना रस आणि लिंबू रस यांचा देखील oily skin पासून सुटका मिळवण्यासाठी वापर केला जाऊ शकतो. 3) हळद, […]

अधिक वाचा..

उन्हाळी आणि लघवीचा त्रास यावर उपाय

आपल्या घरातल्या मोरीची आणि शरीरातल्या मूत्रसंस्थेची तुलना करून पहा. मोरी धुण्यासाठी फिनेल वगैरे सर्व गोष्टी वापरल्या, पण मूळ पाणीच उपलब्ध नसेल तर? अर्थातच ती स्वच्छ होणारच नाही. तसेच काहीसे आपल्या मूत्रसंस्थेचे आहे. उन्हाळ्यात घाम अधिक येतो आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, त्यामुळे या दिवसात लघवीत क्षारांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे मूत्रसंस्थेच्या तक्रारींचे प्राथमिक कारण […]

अधिक वाचा..

मान अवघडल्यास किंवा दुखू लागल्यास हे उपाय करा

फोनवर बोलताना इअरफोन लावावे खूप जास्त वेळ फोनवर बोलावे लागत असेल तर फोन हातात पकडून, गाल चिकटवून बोलण्यापेक्षा हेडफोन्स किंवा इअरफोन्स वापरावेत. त्यामुळे मोबाईलच्या रेडिएशनमुळे बचाव होईल. तसेच मान किंवा खांद्यांच्या वेदनांची समस्या भेडसावणार नाही. वाकून काम करू नका ऑफिसमध्ये काम करताना कॉम्प्युटरवर काम करत असाल तर शरीर झुकवून काम करू नये. आपल्या कॉम्प्युटर स्क्रीनची […]

अधिक वाचा..

रात्री झोप येत नाही तर मग हा उपाय नक्की करा

१) रात्री झोपताना बदामाच्या तेलाने माँलीश करा. २) नाकात बदाम तेलाचे थेंब टाका. ३) बदाम तेलानं माँलीश करा. ४) हाता पायांच्या बोटावर दाब देऊन हलकेच तेल लावून माँलीश करा. ५) चमचा भर बदाम तेल दूधात घालून खात जा.याने चेहऱ्यावर ग्लो येतो,त्वचा चमकदार होते. ६) पायाच्या तळव्यांना कैलास जीवन व बदाम तेल लावून माँलीश करा. ७) […]

अधिक वाचा..