सीमाप्रश्न हा विशाल गोमांतकाची निर्मिती होऊनच सुटणार आहे; ऍड. अरुण सरदेसाई
मुंबई: महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते एड अरुण सरदेसाई पुढील आठवड्यात महत्वपूर्ण पत्रकार परिषद घेणार आहेत त्या पत्रकार परिषदे मागची भूमिका मांडताना काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी विशद केले आहेत त्यावरून असे दिसून येते की पुढच्या काळात महाराष्ट्रकर्नाटक सीमा प्रश्न हा लवकर सुटण्यास गती मिळू शकते. हा सीमाप्रश्न सोडवण्यात अडथळे कोणते यांचाही खुलासा ते मुंबई मध्ये […]
अधिक वाचा..