टी. ई. टी. करा अन्यथा निवृत्ती घ्या..! सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने शिक्षण क्षेत्रात खळबळ

बारामती: देशभरातील शिक्षकांनी टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) दोन वर्षात उत्तीर्ण करावी अन्यथा सक्तीची सेवा निवृत्ती घ्यावी असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर रोजी दिल्यामुळे शिक्षकांमध्ये नोकरी सोडावी लागण्याची भीती निर्माण झाली आहे. राज्य शासनाने तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केल्याची माहिती राज्याध्यक्ष बाळासाहेब […]

अधिक वाचा..

निवृत्त व्हा, कुठेही जा, तुम्हाला सोडणार नाही; राहुल गांधींचा थेट इशारा

मुंबई: मागील काही काळापासून विरोधक सातत्याने निवडणूक आयोगावर भाजपसाठी काम केल्याचा आरोप करत आहेत. बिहारमधील मतदार यादीवरुन तर बराच गदारोळ सुरू आहे. अशातच, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी(दि.1) निवडणूक आयोगावर मोठा आरोप केला. ‘मतं चोरीला जात आहेत. आमच्याकडे याचे ठोस पुरावे आहेत. मी गांभीर्याने बोलतोय, निवडणूक आयोगच या मतचोरीत सहभागी आहे. आयोग हे भाजपसाठी […]

अधिक वाचा..

सविंदणे येथील चार जवानांची निवृत्ती, गावाने केला अनोखा सन्मान

शिरूर (अरुणकुमार मोटे): देशसेवेत उल्लेखनीय कामगिरी बजावून मायभूमीत परतलेल्या सविंदणे (ता. शिरूर) येथील चार निवृत्त जवानांचा सन्मान सोहळा गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत आणि ढोल-ताशांच्या गजरात मोठ्या जल्लोषात अनोखा सन्मान करत पार पडला. सुभेदार मेजर संतोष नाथू पोकळे, मेजर दत्तात्रेय मारूती पडवळ, अनिल लक्ष्मण पडवळ आणि दीपक साहेबराव लंघे या निवृत्त जवानांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. […]

अधिक वाचा..