सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणा पर्यंत खाण्याची योग्य वेळ कोणती

दिवसभरात योग्य वेळी खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. आयुर्वेदा नुसार, जेवणाची योग्य वेळ केवळ आपल्या भूकेवर अवलंबून नसते, तर ती आपल्या शरीराच्या जैविक घड्याळावर (बॉडी क्लॉक) देखील परिणाम करते. योग्य वेळी योग्य प्रकारचे अन्न खाल्ल्याने आरोग्य सुधारतेच, शिवाय दिवसभर शरीर उत्साही राहते. आयुर्वेदा नुसार, दिवस भरातील आपल्या खाण्याची योग्य वेळ कोणती असावी. योग्य वेळेवर […]

अधिक वाचा..

दही खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत

थंडीच्या दिवसांत दही खावे की नाही याबाबत अनेकांच्या मनात शंका असतात. आयुर्वेदानुसार दह्याचे योग्य पद्धतीने सेवन केल्यास त्यामुळे अनेक फायदे मिळतात. हिवाळ्याच्या दिवसांत लोक थंड प्रकृतीचे पदार्थ खाणं टाळतात. कारण या पदार्थांमुळे तब्येतीला धोका उद्भवू शकतो तसंच घसा खराब होतो. पण असे काही पदार्थ आहेत जे तुम्ही बाराही महिने खाऊ शकता पण योग्य पद्धतीनं, योग्य […]

अधिक वाचा..

लिंबू पाणी कधी पिऊ नये? लिव्हरच्या आजारांचाही त्रास, पाहा – लिंबू पाणी पिण्याची योग्य वेळ

लिंबात एंटी ऑक्सिडेंट्स, व्हिटामीन्स, मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. लिंबाच्या सेवनानं वजन कमी करण्यासही मदत होते. तसंच लिंबाच्या सेवनानं त्वचा आणि केस चांगले राहतात. बरेच लोक सकाळी लिंबू पाण्याचं सेवन करतात. सकाळी लिंबू पाणी पिण्याची सवय नेहमी योग्य नसते. या सवयीमुळे तुमचं लिव्हरही खराब होऊ शकतं. डॉक्टर सलिम जैदी सांगतीत की रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिणं […]

अधिक वाचा..

उन्हाळ्यात लिंबू पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती

आपल्याला आरोग्यासह खाण्यापिण्याची अधिक काळजी घ्यावी लागते. सतत डिहाड्रेशनची समस्या झाल्याने पाण्याची तहान लागणे, घसा कोरडा पडणे या समस्येला सामोरे जावे लागते. या ऋतूमध्ये शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आपण ज्यूस किंवा इतर अनेक पेय पितो. उन्हाळ्यात रस्त्यावर किंवा बाजारात आपल्याला ताक, निरा, लिंबू पाणीवाले पाहायला मिळतात. लिंबू पाणी प्यायल्याने आपली तहान जरी जात नसली तरी आपल्या […]

अधिक वाचा..

रात्री फळं खावीत की नाही, जाणून घ्या फळं खाण्याची योग्य वेळ

फळं खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. नियमितपणे वेगवेगळ्या फळांचं सेवन करण्याचा आणि ज्यूस पिण्याचा सल्ला एक्सपर्ट देत असतात. पण फळं कोणत्या वेळी खावेत आणि कोणत्या वेळी नाही, याबाबत लोक कन्फ्यूज असतात. काही लोक म्हणतात की, फळं रात्री खावीत तर काही लोक म्हणजे रात्री फळं खाणं नुकसानकारक असतं. कधी खावीत फळ फळं खाण्याची सगळ्यात योग्य सकाळी […]

अधिक वाचा..

सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत खाण्याची योग्य वेळ कोणती

1) सकाळचा नाश्ता (सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत) हलका आणि पौष्टिक आहार घ्या. सकाळी पचनक्रिया मंद असते, म्हणून नाश्ता हलका आणि पोषक तत्वांनी समृद्ध असा असावा. त्यात ताजी फळे, सुकामेवा, दलिया किंवा तूप घालून बनवलेले हलके पदार्थ यांचा समावेश करणे फायदेशीर ठरेल. खूप जड, तळलेले किंवा फ्रिजमधील थंड पदार्थ खाणे टाळावे. 2) दुपारचे जेवण (दुपारी […]

अधिक वाचा..