‘राजा प्रजेपर्यंत पोहोचला पाहिजे’; ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमातून सचिन अहिर यांचा संदेश

वरळीत ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर’चे उद्घाटन; ३९ विभागांच्या सहभागातून शेकडो नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मुंबई: “रयतेचा राजा सिंहासनावर बसून चालणार नाही, तर राजा प्रजेपर्यंत पोहोचला पाहिजे, हीच शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. त्याच विचारातून राज्य सरकार ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम प्रभावीपणे राबवत आहे,” असे विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी सांगितले. वरळी विधानसभा मतदारसंघात […]

अधिक वाचा..

गावातली लहानशी नर्तकी, आता लाखोंच्या मनाची अधिपती: गौतमी पाटीलचा नृत्य प्रवास

मुंबई: प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. तिचा डान्स पाहण्यासाठी लाखोंची गर्दी होते, तर गावाकडे तिचा क्रेझ खासच आहे. गौतमीची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात. सध्या गौतमी लावणी डान्ससोबतच विविध म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसत आहे. नुकताच तिचा ‘गच्चीवरुन कशी दिसते’ या गाण्याचा रिमेक समोर आला आहे. परंतु, गौतमीने आयुष्यात पहिला डान्स […]

अधिक वाचा..