राज्यपालांच्या अभिभाषणावर काँग्रेसचा जोरदार हल्ला; ‘५ ट्रिलियन’ गप्पांवर विजय वडेट्टीवारांचा सवाल

मुंबई: राज्यपालांचे आजचे अभिभाषण म्हणजे जुन्याच २० मुद्द्यांची घासून-पुसून केलेली उजळणी असून हे सरकार राज्यपालांच्या तोंडी खोटे बोलायला लावत आहे, अशी जोरदार टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. राज्यपालांच्या अभिभाषणाला काँग्रेसने विरोध दर्शवला. चर्चेदरम्यान वडेट्टीवार म्हणाले की, छत्रपती शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि प्रत्यक्षात त्यांच्या विचारांचा अवमान करायचा, हे या […]

अधिक वाचा..

मोदींचा सर्वात विश्वासू मंत्री होणार उपराष्ट्रपती, त्यांच्याच कार्यालयातून फिरली होती धनखड यांच्या राजीनाम्याची सूत्र

नवी दिल्ली: धनखड यांनी दोनच दिवसापूर्वी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता उपराष्ट्रपती पदाची संधी कोणाला दिली जाणार? याची उत्सुकता लागली आहे. येत्या काळात लवकरच उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक घेतली जाणार असल्याने भाजपने आतापासूनच कंबर कसली आहे. त्यामुळेच भाजपकडून यासाठी राजकीय समीकरणांची जुळवाजुळव केली जात आहे. उपराष्ट्रपती पदासाठी पीएम मोदींचे सर्वात विश्वासू केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ […]

अधिक वाचा..