मुंब्राजवळ झालेली रेल्वेची घटना अपघात नाही तर भाजपा सरकारने घेतलेले बळी

निष्क्रीय व अत्यंत बेजबाबदार रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची हकालपट्टी करा मुंबई: ठाण्याजवळच्या मुंब्रा स्थानकाजवळ लोकलमधून पडून ६ प्रवशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी व मनाला चटका लावणारी आहे. कामावर जाण्यासाठी जीवाची पर्वा न करता रेल्वेला लटकत प्रवास करण्याची वेळ येते हेच अत्यंत विदारक आहे. हा रेल्वे अपघात नाही तर भाजपा सरकारने घेतलेले बळी आहेत, याची […]

अधिक वाचा..

गुप्तधन काढण्यासाठी नरबळीचा प्रयत्न; तीन आरोपी अटकेत..

औरंगाबाद: फुलंब्री तालुक्यातील बनकीन्होळा येथे गुप्तधन काढण्यासाठी व्यक्तीचा नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना (दि. 27) नोव्हेंबर 2022 रोजी समोर आली. 3 जणांनी भगवान खरात यांना दारु पाजून विवस्त्र करत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केलेली असली तरी पुरोगामी महाराष्ट्रात आजही असे प्रकार समोर येत असल्याने चिंता व्यक्त […]

अधिक वाचा..