मुंबईत सेलिब्रिटी आणि गावात सरपंच सुरक्षित नाहीत तर सर्वसामान्यांची काय अवस्था असेल

मुंबई: महाराष्ट्रात जंगलराज निर्माण झाले आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. दिल्लीत आज महाराष्ट्राची चर्चा जंगलराज म्हणून होत आहे हे दुर्दैवी आहे. भाजपा सरकारने महाराष्ट्राला कलंकीत करण्याचे काम केले असून सत्तेसाठी दहशत निर्माण करण्याचे काम भाजपाने थांबवले पाहिजे. राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली असून मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाहीत आणि गावात सरपंच सुरक्षित नाहीत अशा परिस्थितीत […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील सरपंचांनी चंद्रकांत पाटील यांच्या समोर मांडले गाऱ्हाणे….

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर पंचायत समिती येथे पुणे जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरूर तालुक्यातील सरपंचांची संवाद सभा आयोजित करण्यात आली होती. या संवाद सभेला प्रंचड प्रतिसाद मिळाला आहे. सरपंच हे गावचे आई – वडील असून ते मनापासून गावातील चांगली विकासकामे करत आहे. राजकीय सुडापोटी निधी मिळत नसल्याचे गाऱ्हाणे वडगाव रासाईचे सरपंच सचिन […]

अधिक वाचा..