शेतीचा कचरा नाही, सोन्याची खाण! सतीश महातोंचा सायकलवरचा प्रवास ते उद्योजकतेचा शिखर
सायकलवर भाज्या नेणारा सतीश महातो ठरतोय हजारो शेतकऱ्यांचा आधार रांची: “संकटातून संधी निर्माण होते,” असे म्हटले जाते. मात्र काही मोजकेच लोक या संधीचा उपयोग केवळ स्वतःच्या प्रगतीपुरता न ठेवता समाजाच्या भल्यासाठी करतात. झारखंडमधील रांची जिल्ह्यातील चिपरा या छोट्याशा गावातील सतीश महातो हे असेच एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहेत. कधी सायकलवर भाज्यांचे ओझे घेऊन नदी ओलांडत […]
अधिक वाचा..