जनगणनेत ओबीसींसाठी वेगळा रकाना द्या; विजय वडेट्टीवार

मुंबई: केंद्र सरकारने जाहीर केलेल्या जनगणनेत ओबीसींसाठी वेगळा रकाना नसल्याने ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा येऊ शकते. त्यामुळे राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करून जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र रकाना समाविष्ट करण्याची मागणी करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते Vijay Wadettiwar यांनी केली. विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, ओबीसी समाजाची लोकसंख्या सुमारे ५० टक्के असताना महाज्योतीसारख्या संस्थांना […]

अधिक वाचा..

पुणे जिल्ह्यासाठी SDG २०३० अंतर्गत स्वतंत्र निर्देशक आराखड्याची मागणी; ३% निधी खर्चाचे सादरीकरण करा

अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व सर्व आमदारांची विशेष बैठक घ्यावी, दलितवस्ती निधी आणि SIR मोहिमेवरही प्रश्न पुणे: पुणे विभागीय कार्यालयात आज जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विधानपरिषदेच्या उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे जिल्ह्याच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून शाश्वत विकास ध्येये (SDG २०३०) प्रभावीपणे राबविण्यासाठी स्वतंत्र जिल्हा […]

अधिक वाचा..

सामाईक सातबारा म्हणजे काय? वेगळा सातबारा कसा करावा?

सामाईक सातबारा म्हणजे काय एका सातबारा उताऱ्यावर अनेक व्यक्तींची नावे असलेली जमीन म्हणजे सामाईक सातबारा. या जमिनीत कोणाचा किती हिस्सा आहे, हे स्वतंत्रपणे नमूद नसते. जमीन सर्व मालकांची मिळून, सामायिक स्वरूपात असते. वेगळा सातबारा का आवश्यक असतो स्वतःच्या हिस्स्याची स्पष्ट नोंद बँक / पीक कर्ज घेण्यासाठी जमीन विक्री, खरेदी किंवा गहाण ठेवण्यासाठी कायदेशीर हक्क सिद्ध […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात कंत्राटी कामगारांसाठी स्वतंत्र कायदा आणि त्रिपक्षीय मंडळ स्थापन करण्याची डॉ. नीलम गोऱ्हे यांची शिफारस

कंत्राटी कामगारांच्या कल्याणासाठी कायदा करून महाराष्ट्राने इतर राज्यांसाठी आदर्श निर्माण करावा-डॉ. नीलम गोऱ्हे  मुंबई: महाराष्ट्रातील वाढत्या गिग (कंत्राटी) व प्लॅटफॉर्म सेवा कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी ठोस कायदे व धोरणात्मक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कामगार मंत्री आ. आकाश फुंडकर यांच्याकडे केली आहे. निशा पनवर,डॉली गुप्ता,नीरजा भटनागर या सामाजिक विकास तज्ञ […]

अधिक वाचा..