गोड पदार्थ खाल्याने मधुमेह होत नाही            

व्यस्त जीवनशैली आणि अनियमित खाण्यामुळे अनेक आजारांचा विळखा घट्ट होत आहे, या आजारांपैकी एक म्हणजे मधुमेह. आपल्याला अनेक ठिकाणी मधुमेहाचे रुग्ण नक्कीच मिळतील, बहुतेक लोकांचा असा समाज आहे की, मधुमेह जास्त साखर खाल्ल्याने होतो, म्हणूनच तुम्ही ऐकले असेल की लोक म्हणतात की जास्त गोड खाऊ नका, परंतु हे सत्य नाही. कारण गोड खाण्यामुळे मधुमेह हा […]

अधिक वाचा..

केंदूर मध्ये दुध उत्पादक शेतकऱ्यांना मिठाई वाटप

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील केंद्राई माता दुध संकलन केंद्र येथे दिवाळी निमित्त दुध उत्पादक शेतकऱ्यांना बोनस व मिठाई वाटप करत दिवाळी साजरी करण्यात आले असल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केले. केंदूर (ता. शिरुर) येथील केंद्राई माता दुध संकलन केंद्र येथे दुध उत्पादक शेतकऱ्यांना मिठाई व बोनस वाटप प्रसंगी शिरुर बाजार […]

अधिक वाचा..