कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून या मंत्र्यांना पवित्र करून घ्यावे

कृषिमंत्री यांचा राजीनामा न घेणे म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रती सरकार असंवेदनशील मुंबई: राज्याचे कृषिमंत्री शेतकऱ्यांविरोधात विधान करतात, विधी मंडळात कामकाज सुरू असताना रम्मीचा गेम खेळतात आणि सरकार बेजबाबदार मंत्र्यांचा राजीनामा घेत नाही, कृषिमंत्री कोकाटे यांचा राजीनामा न घेणे म्हणजे सरकार शेतकऱ्यांच्याप्रती असंनवेदनशील असल्याचे स्पष्ट झाले, अस काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. मुंबईत पत्रकार परिषदेला संबोधित […]

अधिक वाचा..
Crime

शिक्रापुरात दरवाजाचे कुलूप तोडून दागिने चोरी

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील फिनिक्स सोसायटी येथे राहणाऱ्या रुपाली टाक या ७ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास काही कामानिमित्ताने घराला कुलूप लावून बाहेरगावी गेलेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी रुपाली या घरी आल्या असता त्यांना दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यामुळे त्यांनी घरात पाहणी केली असता घरातील कपाट उघडे व साहित्य अस्ताव्यस्थ पडल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे त्यांनी कपाटाची […]

अधिक वाचा..