तीन महिने रोज सकाळ-दुपार-रात्री फक्त दहीभात खाल्ल्याने शरीरात नक्की काय घडत

दहीभात विशेषतः रात्रभर ठेवलेला, आरोग्यासाठी चांगला मानला जातो. पण, जर रोज सकाळ, दुपार आणि रात्री अशा तीनही वेळा फक्त आंबवलेला दहीभातच खाल्ला तर त्याचा शरीरावर काय परिणाम होतो? किम्स हॉस्पिटल, ठाणे येथील मुख्य आहारतज्ज्ञ डॉ. अमरीन शेख यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. दररोज दहीभात खाल्ल्याचे फायदे नियमित दहीभात खाल्ल्याने आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियाचं प्रमाण संतुलित […]

अधिक वाचा..

दादरमध्ये तीन महिने व्यवसाय बंद

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने दादरमध्ये फेरीवाल्यांविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. त्याविरोधात छत्रपती शिवाजी महाराज पार्कपासून मंत्रालयापर्यंत काढण्यात येणाऱ्या मूक मोर्चाला परवानगी नाकारल्याने आता फेरीवाल्यांनी धरणे आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. येत्या १५ जुलै रोजी आझाद मैदानावर मुंबईतील फेरीवाले आंदोलन करणार आहेत. तसेच, पर्यायी जागा देईपर्यंत फेरीवाल्यांवर कारवाई न करण्याची मागणी या आंदोलनात करण्यात येणार आहे. मुंबईत अनधिकृत […]

अधिक वाचा..

स्मशानभूमी, मुस्लिम व ख्रिस्ती दफनभूमींसाठी आरक्षित भूखंड तीन महिन्यांच्या आत विकसित करा..

मुंबई: स्मशानभूमी, मुस्लिम व ख्रिस्ती दफनभूमींसाठी आरक्षित भूखंड निविदा प्रक्रिया राबवून तीन महिन्यांच्या आत विकसित करा, अशी मागणी आज कॉंग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी विधानसभेत केली. शेख म्हणाले, मुस्लिम, ख्रिस्ती दफनभूमींमध्ये शवांचे योग्य प्रकारे विघटन होईल एवढा कालावधीच भेटत नाही. कारण अस्तित्वात असलेल्या दफनभूमी कमी आकाराच्या आहेत. शहर विकास आराखडा २०३४ नुसार दफनभूमी व स्मशानभूमींसाठी […]

अधिक वाचा..