उच्च रक्तदाबावर उपचार

उच्च रक्तदाबात चक्कर येतात, डोकं घर घर फिरायला लागतं, कुठल्याही कामात मन लागत नाही. त्याच्यात शारीरिक श्रम करण्याची क्षमता नसल्या सारखी होते. रोग्याला झोप येत नाही. या आजाराचा घरगुती इलाजसुद्धा शक्य आहे, पण त्यासाठी संयम बाळगणे जरूरी आहे. तीन ग्रॅम मेथीदाणा पूड सकाळ-सायंकाळ पाण्यासोबत घ्यावी. 15 दिवस बीन नागा करून ही पूड घ्यावी याने नक्कीच […]

अधिक वाचा..

जलशुद्धीकरण प्रकल्प की कचरा डेपो, आमदार माऊली आबांचा संतप्त सवाल 

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगर परिषदेचा जलशुद्धीकरण प्रकल्प जो नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या तो प्रचंड दुर्दशेला सामोरा जात आहे. स्वच्छतेचा अभाव, देखरेखीची कमी आणि यंत्रणांची मोडतोड यामुळे संपूर्ण केंद्रच कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बदलले आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांनी अचानक दौरा करून केंद्राची पाहणी केली आणि प्रशासनाच्या हलगर्जी कारभारावर […]

अधिक वाचा..

पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू

मुंबई: पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने तनिषा भिसे या भगिनीला आपला प्राण गमवावा लागला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीद्वारे करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे […]

अधिक वाचा..

एनीमिया होण्याची कारणे, लक्षणे व उपचार

एनिमिया म्हणजे काय ऍनिमियामध्ये रक्तातील तांबड्या पेशींची म्हणजे RBC (Red Blood Cell) ची संख्या कमी होते, तसेच RBC मधील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होत असते. ऍनिमिया हा विकार रक्ताल्पता, पांडूरोग (रक्ताच्या कमतरतेमुळे शरीर पांढरे पडते), रक्तक्षीणता, अरक्तता या अन्य नावांनीसुद्धा ओळखला जातो. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासून ऍनिमियाचे निदान केले जाते. हिमोग्लोबिन हे ऑक्सिजनला तांबड्या पेशींमार्फत शरीरातील […]

अधिक वाचा..

अत्यवस्थ रुग्ण २४ तास उपचाराविना, शीव रुग्णालयातील धक्कादायक प्रकार उघडकीस

मुंबई: खासगी रुग्णालयातील रुग्णांना दाखल करून घ्यायचे नाही’ अशी आडमुठी भूमिका घेत शीव रुग्णालयातील ट्रॉमा केअरमधील डॉक्टरने सोलापूरहून गंभीर अवस्थेत आणलेल्या ८७ वर्षीय रुग्णाला दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे तब्बल २४ तास स्ट्रेचरवरच असलेला रुग्ण उपचाराची वाट पाहत होता. उपचारासाठी नातेवाईक विनवण्या करीत होते, मात्र डॉक्टराला पाझर फुटला नाही. अखेर रुग्णालयाचे अधिष्ठाता मोहन जोशी […]

अधिक वाचा..

पायांवर सूज येण्याची कारणे व उपचार

अनेकांना दिवसभरात खूप वेळ उभे राहून काम करावे लागते, अशांचे संध्याकाळी पाय सुजलेले दिसतात; पण दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर ती सूज नाहीशी झालेली आढळते. अशी सूज असल्यास विशेष काळजी करायचे कारण नसते; पण पायांबरोबर शरीरावर इतरत्र देखील सूज येते, तेव्हा अत्यंत काळजीपूर्वक चिकित्सा करावी लागते. तिचे काही प्रकार असतात. १) पेरीफेरल इडिमा: यामध्ये तळपाय, घोटे, […]

अधिक वाचा..

दमा होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार

दमा म्हणजे काय दमा (अस्थमा) हा श्वसनसंस्थेचा एक गंभीर असा विकार असून यामध्ये रुग्णास अस्थमाचा झटका येत असतो. यामध्ये श्वसनमार्ग अरुंद आणि सुजयुक्त बनतात. त्यातून अधिक प्रमाणात कफाची निर्मिती होते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास निर्माण होतो. घशात कफ साठल्याने श्वासोच्छवासाच्या वेळी घुरघुर किंवा साँयसाँय असा आवाज येतो. अस्थमाची लक्षणे खोकला येतो, रात्रीच्या वेळी किंवा पहाटे […]

अधिक वाचा..

मायग्रेन ची कारणे व उपचार 

मायग्रेन हा डोकेदुखीचा एक प्रकार असून याला अर्धे डोके दुखणे किंवा मायग्रेन डोकेदुखी असेही म्हणतात. अनेकांना वरचेवर हा त्रास होत असतो. पुरुषांच्यापेक्षा स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक आढळते. मायग्रेनमध्ये डोक्याच्या एका बाजूला खूपच वेदना सुरू होतात. याबरोबरच डोळ्यासमोर अंधारी येणे, काजवे चमकणे, मळमळ व उलट्या होणे असे त्रास मायग्रेन डोकेदुखीमध्ये होत असतात. बदललेली जीवनशैली, अयोग्य आहार, […]

अधिक वाचा..

वारंवार लघवीला का जाव लागत उपचार व काळजी 

पाणी पिण्याने शरीरातील टॉक्सीन्स बाहेर पडतात, असा समज असल्याने काही दिवसभर भरपूर पाणी पितात. पाणी पिण्याचे नियम माहीत नसल्याने कधीही, एका वेळेस एक-दीड लीटर पाणी पितात. काही जण दिवसभर पाणी प्यायला वेळ नसतो म्हणून रात्रीच जास्त पाणी पितात व रात्रभर लघवीला जातात. फक्त पाणी पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळेही हा वारंवार लघवीला जाण्याचा त्रास होऊ शकतो. शाळेतील […]

अधिक वाचा..

मुंबईतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तातडीने कार्यान्वित करा; आमदार अस्लम शेख

नागपूर: निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन एका वर्षाहून अधिक काळ झाला तरी मुंबईतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित न झाल्याने पर्यावरणाची फार मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. शासनस्तरावर बैठक घेऊन प्रकल्पातील अडथळे दूर करुन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी आमदार अस्लम शेख यांनी आज विधानसभेत केली. आमदार शेख म्हणाले, २०० एमएलडी पेक्षा जास्त अशुद्ध सांडपाणी […]

अधिक वाचा..