एका दिवसात किती कॅलरीज आवश्यक, वजनाचं राहणार नाही टेन्शन, समजून घ्या हे प्रमाण 

सामान्यतः लोक कॅलरीजना लठ्ठपणासाठी जबाबदार मानतात. पण शरीरासाठी कॅलरीजचं योग्य प्रमाणात सेवन करणं खूप महत्त्वाचं आहे. कॅलरीज म्हणजे आपल्या शरीराला कार्य करण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा. जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल, तर एका दिवसात नेमक्या किती कॅलरीज आवश्यक असतात. प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रमाणात कॅलरीजची आवश्यकता असते. ही गरज वय, स्त्री-पुरुष, शारीरिक हालचाली आणि आरोग्यााच्या स्थितीवर अवलंबून असते. […]

अधिक वाचा..

तुळशीची पानं चावून का खाऊ नयेत? कारण समजल्यावर पुन्हा करणार नाही अशी चूक

तुळशीचे रोप बहुतेक लोकांच्या घरात लावलं जातं. तुळस आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानली जाते. विशेषतः उपाशी पोटी तुळशीची पानं खाण्याचे अनेक फायदे आहेत. बरेच लोक सकाळी उठल्यानंतर २-३ तुळशीची पानं चावून खातात, तर काही लोक त्यांचा वापर हर्बल टी बनवण्यासाठी करतात. मात्र तुळशीची पानं चावून खाणं हे योग्य नाही. तुळशीची पानं का चावून खाऊ नयेत मर्क्युरिक […]

अधिक वाचा..

विवेकानंदांचे तत्त्वज्ञान आम्हाला समजले नाही हे आमचे दुर्दैव…

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्र प्रांत संघटक रमेश टाकळकर यांचे मत शिक्रापूर (शेरखान शेख): ज्यांच्या श्रमावर देश उभा आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष नको, अठरापगड जातीची जनता त्यांच्याशी प्रकरणा नको असे तत्त्वज्ञान सांगणारे विवेकानंद आम्हाला समजले नाहीत हे आमचे विचार दारिद्र्यच असल्याचे मत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्र प्रांत सहसंघटक रमेश टाकळकर यांनी व्यक्त केले. […]

अधिक वाचा..

राष्ट्रपतींनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना समज द्यावी…

मुंबई: राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याने राज्याचे सामाजिक समीकरण बिघडत असून त्यांची तात्काळ महाराष्ट्राबाहेर बदली करावी किंवा समज द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्राद्वारे केली आहे. भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांचे रक्षण करणे व राज्यसरकारला वेळोवेळी मार्गदर्शन करणे हे राज्यपालांचे कर्तव्य आहे परंतु दुर्दैवाने राज्याचे राज्यपाल नेहमी चर्चेत […]

अधिक वाचा..