सीमावाद उकरुन काढून महाराष्ट्र तोडण्याचे भाजपाचे षडयंत्र
मुंबई: सीमा भागात कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाचे सरकार जाणीवपूर्वक वातावरण बिघडवत असून मराठी लोकांना मारहाण करुन त्यांच्या संपत्तीचे नुकसान केले जात आहे. महाराष्ट्राची जनता कर्नाटकची दादागिरी सहन करणार नाही, महाराष्ट्राने संयमाची भूमिका घेतली आहे पण आमचा संयम सुटला तर कर्नाटक व केंद्र सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देत सीमावाद उकरून काढून महाराष्ट्र तोडण्याचे […]
अधिक वाचा..