अजितदादांच्या दूरदृष्टीला समर्पित अर्थसंकल्प; विकसित महाराष्ट्राचा पाया; सुनिल तटकरे

मुंबई: यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प अजितदादांना समर्पित करून विकसित महाराष्ट्राचा पाया रचणारा ठरल्याबद्दल महायुती सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी अभिनंदन करत आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचा संकल्प मांडला आहे. त्याच धर्तीवर विकसित महाराष्ट्राचा वेध घेणारा आणि पायाभरणी करणारा हा अर्थसंकल्प असल्याचे तटकरे […]

अधिक वाचा..

मुंबई प्रेस क्लब चे उपाध्यक्ष रजनीश काकडे यांचे निधन; पत्रकारितेतील संवेदनशील दृष्टी हरपली

मुंबई: मुंबई प्रेस क्लब चे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ छायाचित्रकार पत्रकार रजनीश काकडे (वय ५५) यांच्या दुःखद निधनाने पत्रकारिताविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने माध्यम क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. रजनीश काकडे हे केवळ अनुभवी छायाचित्रकार नव्हते, तर अनेक पिढ्यांतील तरुण छायाचित्र पत्रकारांचे प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक होते. आपल्या कॅमेऱ्यातून त्यांनी अनेक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण क्षण […]

अधिक वाचा..

अचानक डोळ्यासमोर अंधारी येणे, चक्कर येणे, गरगरल्यासारखे वाटणे कारणे व उपाय   

मुख्य कारणे (वैद्यकीय दृष्ट्या) 1) रक्तदाबातील चढउतार लो ब्लड प्रेशरVlरक्तदाब अचानक कमी झाल्यास मेंदूपर्यंत रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे डोळ्यासमोर काळं पडणं, चक्कर, गरगरणं जाणवतं. 2) रक्तातील साखर कमी होणे दीर्घ काळ उपाशी राहणे, चुकीचा आहार किंवा जास्त इन्सुलिनमुळे साखर कमी होते. मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यामुळे चक्कर, अंधारी, घाम येणे, अशक्तपणा जाणवतो. 3) रक्तातील हिमोग्लोबिन कमी […]

अधिक वाचा..

अचानक डोळ्यासमोर अंधारी येणे, चक्कर येणे, गरगरल्यासारखे वाटणे कारणे व उपाय   

मुख्य कारणे (वैद्यकीय दृष्ट्या) 1) रक्तदाबातील चढउतार लो ब्लड प्रेशरVlरक्तदाब अचानक कमी झाल्यास मेंदूपर्यंत रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे डोळ्यासमोर काळं पडणं, चक्कर, गरगरणं जाणवतं. 2) रक्तातील साखर कमी होणे दीर्घ काळ उपाशी राहणे, चुकीचा आहार किंवा जास्त इन्सुलिनमुळे साखर कमी होते. मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यामुळे चक्कर, अंधारी, घाम येणे, अशक्तपणा जाणवतो. 3) रक्तातील हिमोग्लोबिन कमी […]

अधिक वाचा..

शारीरिक कमकुवतपणा नाही तर दृष्टीवरसुद्धा परिणाम करेल ‘या’ व्हिटॅमिनची कमतरता

प्रथिने, कॅल्शियम आणि लोह हे पोषक घटक जसे चांगले आरोग्य राखण्यासाठी आवश्यक असतात, तसेच व्हिटॅमिन बी १२ देखील आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते. व्हिटॅमिन बी १२च्या कमतरतेमुळे थकवा, अशक्तपणा, हाडांचा कमकुवतपणा, हातापायात मुंग्या येणे, मूड स्विंग किंवा नैराश्य येऊ शकते. व्हिटॅमिन बी १२ची पातळी ज्यावेळी खूपच कमी होते, तेव्हा ते डोळ्यांमार्फत मेंदूला माहिती पोहोचवणाऱ्या ऑप्टिक नर्व्हला […]

अधिक वाचा..

पंतप्रधान यांचा विकसित भारताचा संकल्प सिध्दीस नेण्यासाठी राज्याचा अर्थसंकल्प मैलाचा दगड ठरेल

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ मध्ये विकसित भारताचा संकल्प सोडला आहे. हा संकल्प सिध्दीस नेण्यासाठी यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प मैलाचा दगड ठरेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आज मांडलेला ऐतिहासिक असा अकरावा अर्थसंकल्प म्हणजे, शाश्वत विकासाचा शिस्तबद्ध संकल्प आहे. अशा शब्दात सुनिल […]

अधिक वाचा..