रात्रीच्या जेवणानंतर चालणे योग्य आहे की नाही

अनेक लोक जेवणानंतर लगेचच चालतात. पण खरोखरच जेवण झाल्यानंतर चालणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? हे आपण जाणून घेणार आहोत. जेवल्यानंतर चालणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण हळूहळू चालले पाहिजे. जर तुम्ही जेवल्यानंतर फास्ट चालत असाल तर हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. जर तुम्ही फास्ट चालत असाल तर त्याचा वाईट परिणाम हा तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. पचनक्रियेला यामुळे […]

अधिक वाचा..

झोपण्याआधी 30 मिनिटे वॉक केल्याने काय होतं? वाचाल तर रोज लावाल ही सवय

एक्सरसाईज करण्याची सगळ्यात सोपी आणि प्रभावी पद्धत म्हणजे पायी चालणं मानली जाते. डॉक्टर नेहमीच सकाळी, सायंकाळी जेवण झाल्यावर पायी चालण्याचा सल्ला देतात. याचे शरीराला अनेक फायदे मिळतात जे अनेकांना माहीत नसतात. अशात रोजच्या रूटीनमध्ये रात्री झोपण्याआधी 30 मिनिटे पायी चालल्याने बरेच फायदे होतात. झोपण्याआधी पायी चालण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला चांगल्या क्वालिटीची झोप मिळेल. […]

अधिक वाचा..

रोज सकाळी पायी चालण्याचा का दिला जातो सल्ला

सकाळी झोपेतून उठल्यावर ताज्या हवेमध्ये चालायला जाणं हे शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानलं जातं. जास्तीत जास्त डॉक्टर सकाळी काही वेळ चालण्याचा सल्ला देतात. आता जास्तीत जास्त लोकांना हेच माहीत आहे की, वजन कमी करण्यासाठी चालावं लागतं. पण चालण्याचे यापेक्षा अधिक फायदे आरोग्याला मिळतात. मेटाबॉलिज्म बूस्ट होतं सकाळी चालण्याने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. […]

अधिक वाचा..
ajit pawar

वेळ न सांगता येऊन बघा, मनोहर पर्रिकर फिरायचे, तसं फिरा…

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आज पहाटेपासून पुण्यातील केशवनगर, मुंढवा भागात पाहणी करत आहेत. यावेळी त्यांनी मुंढवा केशवनगर या उड्डाणपुलाची पाहणी केली. त्यासोबतच मुंढवा सिग्नल आणि हडपसर गाडीतळची देखील पाहणी केलीय. यावेळी अनेक नागरिकांनी आपल्या तक्रारी अजित दादांपुढे मांडल्या. यावेळी मुंढवा, केशवनगर भागातील काही सोसायटीमध्ये नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी […]

अधिक वाचा..

लोक झोपेत बडबड का करतात, किंवा झोपेत का चालतात? कारणं वाचून खरंच आश्चर्य वाटेल…

जवळ झोपलेलं कुणी जर अचानक झोपेत बडबड करायला लागलं किंवा काही बोलायला लागलं तर नक्कीच कुणीही घाबरेल. आपल्यासोबतही असं कधी झालेलं असू शकतं. तसेच काही लोक रात्री झोपेतच चालायला लागतात. त्यांना माहीत नसतं की, ते कुठे जात आहेत, का जात आहेत. या दोन्ही समस्या अनेकांमध्ये बघायला मिळतात. पण या समस्या कशामुळे होतात, याची कारणं काय […]

अधिक वाचा..

रिकाम्या पोटी चालल्यास काय होत, या व्यायामाचे वजन कमी करण्यासह जबरदस्त फायदे 

रिकाम्या पोटी चालणं हा एक साधा आणि प्रभावी व्यायाम आहे जो तुमच्या शरीरासाठी तर फायदेशीर आहेच पण मानस आरोग्यावरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो. चालण्याचे अनेक फायदे आहेत. आपण सर्व जाणतो की, चालण्याने आपले वजन नियंत्रणात राहतेच पण चालणे आपल्या रक्ताभिसरण आणि हृदयासाठी देखील खूप फायदेशीर मानले जाते. मात्र, चालण्याची पद्धत फार कमी लोकांना माहिती आहे. […]

अधिक वाचा..

तरुणपणीच बसता- उठता गुडघे दुखतात, ‘या’ पद्धतीने चाला- म्हातारपणीही गुडघे दुखणार नाहीत

हल्ली वयाचा आणि गुडघेदुखीचा काहीही संबंध राहिलेला नाही. कारण पुर्वी साधारण वयाची पन्नाशी, साठी ओलांडली की मग गुडघे कुरकुरायला सुरुवात व्हायची. पण आता मात्र लाईफस्टाईलमध्ये झालेल्या बदलांमुळे कमी वयातच तरुण मंडळींचे गुडघे दुखायला सुरुवात झाली आहे. जमिनीवर मांडी घालून बसण्याचा, उठण्याचा बहुतांश लोकांना प्रचंड कंटाळा येतो कारण बसता, उठता गुडघे दुखतात हा त्रास टाळण्यासाठी आहारावरही […]

अधिक वाचा..

मॉर्निंग वॉकला जाताय मग या चुकांमुळे हृदयावर येतो ताण, भल्या सकाळी जीव धोक्यात कारण…

रोज किमान अर्धा तास चालायला हवे असे आपल्याला सांगितले जाते. चालल्याने वजनच नाही तर हृदयाचे आरोग्य देखील सुधारते. तसेच मानसिक आरोग्य आणि रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदत होते. चालणे ही नैसर्गिक क्रिया आहे. यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे पैसे देखील मोजावे लागत नाही. चालणे हा अतिशय सोपा आरोग्यदायी व्यायाम आहे. यामुळे आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. […]

अधिक वाचा..

‘असं’ चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

वजन कमी करण्यासाठी आणि शरीरातील एक्स्ट्रा फॅट्स काढून टाकण्यासाठी, नेहमीच स्ट्रिक्ट डाएट प्लॅन आणि हेवी वर्कआऊटची करण्याची आवश्यकता नसते. फक्त चालण्याने तुम्ही सहज वजन कमी करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त सातत्य राखावं लागेल. चला तर मग जाणून घेऊया चालण्याने आपण आपलं वजन कसं कमी करू शकतो. जर तुम्ही नुकतंच चालायला सुरुवात केली असेल तर सर्वप्रथम […]

अधिक वाचा..

जेवल्यानंतर फक्त ५ मिनिटे चाला; वजन कमी होण्यासाेबतच मिळतील ५ जबरदस्त फायदे…

जेवण झाल्यानंतर शतपावली करायला पाहिजे हे आपल्याला माहिती आहे. पण तरी कधी कंटाळा येतो म्हणून तर कधी वेळ नसतो म्हणून आपण ती करणं टाळतो. जेवल्यानंतर चालल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण एकदम वाढत नाही. ते नियंत्रित राहण्यास मदत होते. जेवण केल्यानंतर काही मिनिटे चालल्याने आतड्याचे काम अधिक चांगले होऊन पचनक्रिया उत्तम होते. यामुळे आपोआपच शरीरावर चरबी साचून […]

अधिक वाचा..