जेवल्यानंतर फक्त ५ मिनिटे चाला; वजन कमी होण्यासाेबतच मिळतील ५ जबरदस्त फायदे…

जेवण झाल्यानंतर शतपावली करायला पाहिजे हे आपल्याला माहिती आहे. पण तरी कधी कंटाळा येतो म्हणून तर कधी वेळ नसतो म्हणून आपण ती करणं टाळतो. जेवल्यानंतर चालल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण एकदम वाढत नाही. ते नियंत्रित राहण्यास मदत होते. जेवण केल्यानंतर काही मिनिटे चालल्याने आतड्याचे काम अधिक चांगले होऊन पचनक्रिया उत्तम होते. यामुळे आपोआपच शरीरावर चरबी साचून […]

अधिक वाचा..

वयानुसार किती मिनिट ‘चालल’ पाहिजे, सोप्या व्यायामाचे असंख्य फायदे

१८-३० वर्षे, दिवसातून ३०-६० मिनिट तरुणांमध्ये सामान्यत: उर्जा पातळी आणि स्नायूंची ताकद जास्त असते, म्हणून ते दररोज ३०-६० मिनिटं वेगाने चालण्याचं टार्गेट ठेवू शकतात. आयुष्याच्या या टप्प्यावर चालणं हे वजन व्यवस्थापित करण्यासाठी, तणाव कमी करण्यासाठी आणि निरोगी हृदय ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आता बैठी कामं जास्त असतात. दीर्घकाळ बसण टाळून चालण्याचा सल्ला दिला जातो. ३१-५० वर्षे, […]

अधिक वाचा..

दररोज पायी चालाल तर जास्त जगाल…

पायी चालण्याचे फायदे पायी चालल्याने ब्लड सर्कुलेशनमध्ये सुधारणा होते, हार्ट डिजीजचा धोका कमी होतो आणि मेंदुच्या क्रिया व्यवस्थित होतात. त्याशिवाय नियमितपणे चालल्याने लठ्ठपणा, ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही कमी होतं. तसेच मानसिक तणाव कमी करण्यासही मदत मिळते. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारत पायी चालल्याने मानसिक आरोग्यावर खोलवर चांगला प्रभाव पडतो. पायी चालल्याने डिप्रेशन आणि चिंता […]

अधिक वाचा..