रांजणगाव गणपतीत ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई; कोंढापुरी तलावात चासकमानचे पाणी सोडा; शेखर पाचुंदकर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती परिसरात ऐन पावसाळ्याच्या दिवसांतच पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दुसरीकडे चासकमान धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा ५६ टक्क्यांवर पोहोचला असून, रांजणगाव गणपती परिसरातील नागरिकांची पाण्याची गैरसोय दूर करण्यासाठी चासकमान धरणातून कोंढापुरी येथील तलावात तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी माजी जिल्हा परिषद […]

अधिक वाचा..