काळ्या-पिवळ्या-लाल की हिरव्या, कोणते मनुका खाणं जास्त फांयद्याच

ड्रायफ्रुटस मधील ‘मनुका’ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच अगदी आवडीने खातात. वेगवेगळ्या प्रकारच्या गोड पदार्थांमध्ये देखील आपण सुकामेवा म्हणून ‘मनुका’ घालतो. हेल्दी आणि निरोगी लाईफस्टाईलसाठी रोजच्या डाएटमध्ये आहारासोबत रोज मूठभर ड्रायफ्रूट्स खाणे फायदेशीर मानले आहेत. मनुक्यामध्ये लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असतात साधारणतः आपण पाहिले तर मनुक्यांच्या […]

अधिक वाचा..

समाजाभिमुख कार्य करणाऱ्या काणेकर ट्रस्टचा आदर्श घ्यावा;  मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे प्रतिपादन

कणकवलीत कला तपस्वी आप्पा काणेकर ट्रस्टचा कै.सौ.उमा काणेकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळा संपन्न कणकवली: गेली १४ वर्षे कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक उपक्रमांतून समाजासमोर नवा आदर्श उभा करत आहे. दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने कै. सौ. उमा काणेकर स्मृतिप्रीत्यर्थ विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना […]

अधिक वाचा..

कोणतं तेल खाल्ल्यानं वजन वाढतं आणि कोणत्या तेलानं कमी होत

भारतात तेलाचा वापर रोज वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. तेलाशिवाय अनेक पदार्थांचा किंवा भाज्यांचा विचारही केला जाऊ शकत नाही. तेल शरीरासाठी आवश्यकही असतं, पण याचा जास्त प्रमाणात वापर केल्यास शरीरात चरबी वाढून लठ्ठपणा वाढतो आणि सोबतच हृदयरोगांचा धोकाही वाढतो. यामुळे डॉक्टर नेहमीच तेलाचा वापर कमी करण्याचा सल्ला देत असतात. अशात कोणतं तेल आरोग्याचं नुकसान करणार […]

अधिक वाचा..

कोणत्या समस्येत कशाच्या बीया आणि मसाल्यांचं करावं सेवन

किचनमध्ये आरोग्याचा खजिना असतो असं म्हटलं जातं. कारण किचनमध्ये उपचारांमध्ये फायदेशीर ठरणाऱ्या अनेक गोष्टी असतात. ज्यात अनेक मसाले, बियांचा समावेश असतो. शरीराच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी या गोष्टींचा फायदा होतो. मात्र, लोकांना याबाबत फार माहिती नसते. हाय ब्लड शुगर डायटिशिअननुसार, हाय ब्लड शुगर असलेले लोक मेथीच्या दाण्यांचं सेवन करू शकतात. मेथीचे दाणे भिजवून खाऊ शकता […]

अधिक वाचा..

दही आणि ताक आपल्या आरोग्यासाठी दोन्हीपैकी अधिक चांगलं काय

दही आणि ताक हे दोन्हीही खरंतर अतिशय पौष्टिक पदार्थ. पण कधी कधी काही जणांना दही खाणं अजिबात सहन होत नाही. दही खाल्लं की लगेच सर्दी होते, ॲसिडीटी होते किंवा इतर काही त्रास होतात. त्याउलट काही जणांना मात्र दही खाल्ल्याने काहीच त्रास होत नाही. उलट दही खाल्लं की ते फ्रेश होतात. मग दही खाणं नेमकं कोणासाठी […]

अधिक वाचा..

लोकशाही व संविधान मान्य नसणाऱ्या भाजपाकडून व्होट जिहादचा नारा देऊन मतदारांचा अपमान

मुंबई: भाजपाचे नेते बटेंगे तो कटेंगे, एक हैं तो सेफ है, व्होट जिहाद यासारख्या घोषणा देऊन छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात धर्माच्या आधारावर फूट पाडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत आणि याच महायुतीच्या उमेदवारांमध्ये नवाब मलिकही उमेदवार आहेत, ज्यांच्यावर भाजपाने दाऊदशी संबंध असल्याचे आरोप करुन जेलमध्ये टाकले […]

अधिक वाचा..

सूतगिरण्यांना राज्य शासन आणि बँकेकडून भांडवल एकाच वेळी उपलब्ध करुन देणारी कार्यप्रणाली आखणार

मुंबई: सूतगिरण्या सुरु होण्यासाठी राज्य शासनामार्फत ४५ टक्के भांडवल, तर बँकेकडून ४० टक्के कर्ज आणि वैयक्तिक ५ टक्के अशा सूत्रानुसार सूतगिरणी सुरु होते. सूतगिरण्या सुरळीत सुरु राहाव्या यासाठी आगामी काळात राज्य शासन आणि बँकेकडून भांडवल एकाच वेळी जाईल अशी कार्यप्रणाली आखण्यात येणार असल्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य बळवंत वानखेडे, योगेश सागर […]

अधिक वाचा..

हे राज्य कुठल्या दिशेला जात आहे, कुठे आहे कायदा व सुव्यवस्था…

महाविकास आघाडीचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार… मुंबई: पत्रकारांच्या अंगावर गाडी घालून हत्या होणार असेल, माजी मंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकी दिली जात असेल, खासदारांनाही मारण्याची सुपारी दिली जात असेल, एक ठाण्यातील अधिकारी अंडरवर्ल्डची धमकी देऊनही त्याला पाठीशी घातले जाते मग हे राज्य कुठल्या दिशेला जात आहे. कुठे आहे कायदा व सुव्यवस्था आहे, असा संतप्त सवाल करतानाच […]

अधिक वाचा..