महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार! विकास, कायदा-सुव्यवस्था आणि शेतकरी हितावर शासनाचा भर

मुंबई: राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध असून, शेती, उद्योग, पायाभूत सुविधा आणि कायदा-सुव्यवस्था या सर्व क्षेत्रांत काम सुरू आहे. आमचा महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्याचा ठाम निर्धार आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबई व परिसर झोपडपट्टीमुक्त करण्याचा निर्धार राज्य शासनाने केला असून, त्यासाठी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान’ राबविण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ […]

अधिक वाचा..

तुही यत्ता कंची? खरात प्रकरण, महिला अत्याचार आणि सत्तासंघर्षावरून सरकारला सवाल

महिला सुरक्षेवरून राजकारण तापले; अधिवेशनात सत्ताधाऱ्यांमध्येच कलगीतुरा मुंबई: राज्यात सध्या उघडकीस आलेल्या कथित ‘भोंदू बाबा’ खरात प्रकरणामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, त्यावरून राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. “लाडकी बहिण” योजनेच्या गाजावाज्यात महिलांच्या प्रत्यक्ष सुरक्षिततेबाबत सरकार काय उपाययोजना करणार, असा सवाल उपस्थित होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आघाडीतही तणाव वाढल्याचे दिसून येत आहे. […]

अधिक वाचा..
rajendra-jasud-ashok-kharat

अशोक खरात प्रकरण! शिरूरच्या राजकीय नेत्याला काही अटी शर्तीवर तात्पुरता जामीन, पण…

शिरूर (तेजस फडके) : राज्यात सध्या गाजत असलेल्या नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी दिनेश परब (मुंबई) आणि राजेंद्र जासूद (पुणे) या दोघांवर दि 29 डिसेंबर 2025 रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर 11 फेब्रुवारी 2026 रोजी अतिरिक्त सत्र न्यायालय, नाशिक […]

अधिक वाचा..
dead

शिरूर! राजस्थान ढाबा पार्किंगमध्ये भीषण अपघात; ट्रक अंगावरून गेलेल्या तरुणाचा मृत्यू…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथील राजस्थान ढाबा परिसरात घडलेल्या एका भीषण अपघातात ट्रकखाली झोपलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ट्रक चालकाविरुद्ध गंभीर कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना […]

अधिक वाचा..

‘एपस्टिन फाईल’वरून राजकीय वाद पेटला

मोदींच्या राजीनाम्याची मागणी, काँग्रेस-वंचितचा नागपुरात धडक मोर्चा नागपूर: कथित ‘एपस्टिन फाईल’ प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले असून नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणाला “अत्यंत गंभीर व लाजीरवाणे” म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी नैतिकतेच्या आधारावर पंतप्रधानांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली. या पार्श्वभूमीवर प्रकाश […]

अधिक वाचा..

आरोग्य विभाग ‘राम भरोसे’; जाहिराती मोठ्या पण सुविधा शून्य!

गडचिरोली-चंद्रपूरसह राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडली; विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर घणाघात मुंबई: राज्य सरकार एकीकडे मोठ्या योजनांच्या जाहिराती करत असताना दुसरीकडे विशेषतः दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते Vijay Wadettiwar यांनी केला आहे. रिक्त पदे, बजेट कपात आणि औषध खरेदीतील गैरव्यवहारामुळे आरोग्य विभाग ‘राम भरोसे’ सुरू असल्याची टीका त्यांनी केली. विधानसभेत विरोधकांच्या […]

अधिक वाचा..

खरात प्रकरणावर सरकार झोपेत? सपकाळांचा घणाघात

साताऱ्यातील प्रकारावरून लोकशाहीवर प्रश्नचिन्ह मुंबई: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र टीका केली आहे. दिवाळीपासूनच खरातच्या गैरव्यवहारांची माहिती सरकारकडे होती, मग सहा महिने कारवाई का झाली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बुलढाणा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, या प्रकरणाची सखोल […]

अधिक वाचा..

विधान परिषद की आदेशशाहीचा दरबार? धक्काबुक्कीने उघड केला सत्तेचा उन्माद!

सातारा: साताऱ्याच्या राजकारणात काल जे घडलं, ते केवळ धक्काबुक्की नव्हतं—ते लोकशाहीच्या गालावर बसलेला झणझणीत चापट होता. मात्र खरी धक्कादायक गोष्ट आज विधान परिषदेत घडली. कारण इथे फक्त एका मंत्र्याचा संताप व्यक्त झाला नाही, तर थेट संविधानाच्या चौकटीवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं. महाराष्ट्राचे मंत्री शंभूराज देसाई यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली, तसेच काही जिल्हा परिषद सदस्यांना मतदानापासून रोखण्यात […]

अधिक वाचा..

१५०० कोटींचा जैवठेवा खासगीकडे? हाफकिनच्या निर्णयावर वडेट्टीवारांचा आक्षेप

मुंबई: हाफकिन संस्था कडे असलेला DPT लस तयार करण्यासाठीचा स्टेन हा अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक जैव-संपत्तीचा ठेवा असल्याचा मुद्दा उपस्थित करत विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत आक्षेप नोंदवला. रिलायन्स लाईफ सायन्सेस या खाजगी कंपनीने प्रस्ताव दिल्यानंतर, कोणतीही सखोल विचारणा न करता हाफकिनने थेट Expression of Interest (EOI) मागवण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे त्यांनी नमूद केले.हाफकिनसारखी सक्षम संस्था […]

अधिक वाचा..

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी मध्ये ६ अल्पवयीन मुलींचे अपहरण सरकारने विशेष शोध मोहीम राबवावी; विजय वडेट्टीवार

मुंबई: राज्यात सध्या कायदा-सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून, अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे.दुसरीकडे, मराठवाड्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना सरकार केवळ भोंदू बाबांच्या मागे लागल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली.विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडत असताना वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरीसह राज्यातील सुरक्षिततेच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले. ब्रह्मपुरी शहरात गेल्या काही दिवसांत […]

अधिक वाचा..