तुम्हालाही सारखी येतेय उचकी, या गंभीर आजाराचे असू शकते कारण

उचकी लागली तर आपण कोणीतरी आठवण काढत असेल असे आपण म्हणतोय. परंतू वारंवार सारख्या येणाऱ्या उचकीचा संबंध कोणा गंभीर आजाराचा संकेत देखील असू शकतो. सर्वसाधारणपणे उचकी काही मिनिटांसाठी असते आणि आपोआप जाते देखील. परंतू ही उचकी ४८ तासांहून अधिक वेळ येत असेल तर तिच्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक होऊ शकते. उचकी का येते संशोधनाच्या नुसार उचकी […]

अधिक वाचा..

तुमचे दात मोत्यांसारखे चमकतील, फक्त ‘ही’ एक गोष्ट तुमच्या टूथपेस्टमध्ये करा मिक्स

दात पिवळे पडणे कधीकधी चारचौघात लाजिरवाणे ठरते. पिवळ्या दातांमुळे बरेच लोकं बाहेर जाणंही टाळतात. पिवळ्या दातांमुळे तोडांची दुर्गंधीही येऊ लागते. तसेच दात पिवळे पडण्यामागे अनेक कारणे असतात, जसे की योग्यरित्या ब्रश न करणे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी. अशातच लोक दात पांढरे शुभ्र करण्यासाठी महागड्या प्रोडक्टचा वापर करतात. पण त्यांचा काहीसा परिणाम दिसून येत नाही. अशातच […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राचे खरे ‘बिग बॉस’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; अंकिता वालावलकर

मुंबई: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि Bigg Boss Marathi च्या पाचव्या पर्वामुळे घराघरात पोहोचलेली Ankita Walawalkar सध्या सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. अंकिताचे सोशल मीडियावर सुमारे 1.1 मिलियन फॉलोअर्स असून ती विविध सामाजिक विषयांवर मत मांडत समाजात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते. अंकिता म्हणाली की, नेतृत्व, निर्णयक्षमता आणि मार्गदर्शन या तीन गोष्टींचा विचार केला […]

अधिक वाचा..

कुणबी प्रमाणपत्रांवरून नवा वाद; विखे पाटील आणि मनोज जरांगे यांच्याविरोधात तक्रार

छत्रपती संभाजीनगर: कुणबी प्रमाणपत्रांच्या वाटपाच्या मुद्द्यावरून राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. राज्याचे महसूल मंत्री Radhakrishna Vikhe Patil आणि मराठा आंदोलक Manoj Jarange Patil यांच्या विरोधात Chhatrapati Sambhajinagar Police परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते विदुर लाघडे पाटील यांनी ही तक्रार दाखल केली असून, कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबत चुकीची व दिशाभूल […]

अधिक वाचा..

मुक्त शिक्षण प्रणाली बळकट! शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना मिळणार नवी संधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये ही राज्य शासनाची भूमिका असून ‘एज्युकेट गर्ल्स’सारख्या अनुभवी संस्थेच्या सहकार्यामुळे राज्यातील मुक्त शाळा प्रणाली अधिक बळकट होईल. शिक्षण अर्धवट राहिलेल्या विशेषतः मुलींना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात येण्याची मोठी संधी मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. राज्यातील मुक्त शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी तसेच औपचारिक शिक्षण […]

अधिक वाचा..

‘दृश्यम’ स्टाईलने पोलिसांची दिशाभूल; आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाची हत्या

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे आरोपींनी खून केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी अक्षरशः ‘दृश्यम’ चित्रपटाच्या धर्तीवर बनाव रचल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या घटनेतील मयत राजाराम उत्तम लोंढे हे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. […]

अधिक वाचा..

बारामती पोटनिवडणुकीत चुरस वाढण्याची चिन्हे

अहिल्यादेवी होळकर रुग्णालय नामांतरावरून धनगर समाज आक्रमक बारामती: निवडणूक आयोगाने आज देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसोबतच महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा केली. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुडुचेरी या राज्यांच्या वेळापत्रकासोबतच महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांतही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आता कमी होताना दिसत […]

अधिक वाचा..

मिडल ईस्टमधील संघर्षाचा बळी: इराकजवळ तेल टँकरवरील हल्ल्यात मुंबईतील इंजिनियरचा मृत्यू

मुंबई: पश्चिम आशियात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तणावपूर्ण संघर्षाने आता गंभीर वळण घेतले असून, United States आणि Israel यांनी Iran वर हल्ले केल्याने परिस्थिती अधिक चिघळली आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराकजवळील तेल टँकरवर झालेल्या हल्ल्यात मुंबईतील एका भारतीय अभियंत्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. देवोनंदन प्रसाद सिंह (वय ५४), जे Mumbai येथील कांदिवली […]

अधिक वाचा..

भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी? मिलिंद नार्वेकरांचा सवाल; नक्की काय चाललंय?”

मुंबई: मुंबई महानगरपालिकेतून (BMC) उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेची तब्बल २५ वर्षांची सत्ता खेचून आणल्यानंतर आता भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र दिसत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मुंबईत सत्ता मिळाल्यानंतरही भाजपमध्ये अंतर्गत गटबाजीला उधाण आले आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या चर्चांना शिवसेना ठाकरे गटाचे आमदार Milind Narvekar यांच्या […]

अधिक वाचा..

१३ वर्षे कोमात अडकलेल्या हरीश राणा यांना सन्मानपूर्वक मृत्यू

नवी दिल्ली: २०१३ मध्ये झालेल्या एका भीषण अपघातानंतर तब्बल १३ वर्षे कोमामध्ये अडकून पडलेल्या हरीश राणा यांच्या संघर्षाचा अखेर भावनिक शेवट झाला. सर्वोच्च न्यायालयाने ‘पॅसिव्ह युथेनेशिया’ म्हणजेच सन्मानपूर्वक मृत्यूची परवानगी दिल्यानंतर वैद्यकीय प्रक्रियेनुसार त्यांच्यावर सुरू असलेली जीवनरक्षक यंत्रणा हटवण्यात आली. त्यामुळे दीर्घकाळ सुरू असलेली वेदनांची झुंज अखेर संपली. हरीश राणा हे आपल्या आई-वडिलांचे लाडके चिरंजीव […]

अधिक वाचा..