मृत जवानांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत; १० दिवसांत मार्केट पूर्ववत करण्याचे शिंदेंचे निर्देश

ठाणे: ठाण्यातील गावदेवी मार्केटला आज पहाटे लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्या अग्निशमन दलाच्या जवान आणि सुरक्षारक्षकाच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमी झालेल्या दोन अग्निशमन जवानांना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी केली. गावदेवी मार्केटला भेट देऊन पाहणी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना […]

अधिक वाचा..

भाजपचे वर्चस्व किमान २० वर्षे टिकेल; निवडणूक विश्लेषक प्रदीप गुप्ता यांचा दावा

मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या गेल्या १२ वर्षांच्या सत्ताकाळाच्या पार्श्वभूमीवर, प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक आणि प्रदीप गुप्ता यांनी मोठा राजकीय दावा केला आहे. २०१४ मध्ये सुरू झालेला भाजपच्या वर्चस्वाचा काळ देशात किमान २० वर्षे टिकू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. पीटीआयला दिलेल्या विशेष मुलाखतीत गुप्ता यांनी भारतीय राजकारणाच्या बदलत्या प्रवाहावर भाष्य करताना, देशात पुन्हा एकदा एकाच पक्षाच्या […]

अधिक वाचा..

एलपीजी सबसिडीबाबत नवे नियम; १० लाखांवरील उत्पन्नधारकांना अनुदान बंद

नवी दिल्ली : केंद्र सरकारने एलपीजी गॅस सिलिंडर अनुदानाच्या नियमांमध्ये मोठे बदल करत सबसिडी वितरण अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमांनुसार, वार्षिक उत्पन्न १० लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या नागरिकांना यापुढे गॅस सिलिंडरवरील अनुदान मिळणार नाही.सरकारच्या मते, अनुदानाचा लाभ केवळ गरजू आणि पात्र नागरिकांपर्यंत पोहोचावा, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. तसेच, […]

अधिक वाचा..

होर्मुज खाडीत पुन्हा जहाजांची हालचाल सुरू; जगाला मोठा दिलासा

मुंबई: इराण-अमेरिका संघर्षामुळे गेल्या काही आठवड्यांपासून तणावाच्या केंद्रस्थानी असलेल्या होर्मुज खाडीत आता पुन्हा जहाजांची ये-जा सुरू झाल्याने जगभरातील देशांना मोठा दिलासा मिळाला आहे. जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हा समुद्री मार्ग बंद झाल्याने कच्चे तेल आणि एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला होता. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्स (IRGC) नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत […]

अधिक वाचा..

पावसाच्या दिवसात त्रासदायक ठरते कानात इन्फेक्शनची समस्या

पाऊस आला की, थंड थंड सरींमध्ये भिजण्याचा मोह कुणालाही आवरत नाही. लहान मुले असो वा मोठे सगळेच पावसात भिजून पावासाचा आनंद घेतात. तर बरेच लोक रस्त्या अचानक पाऊस आल्यानं भिजतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, या दिवसात फंगल, बॅक्टेरिअल आणि वायरल इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो. शरीराचे काही भाग जे पावसाळ्यात ओलाव्याचे असतात तिथे […]

अधिक वाचा..

हाय बीपीचा त्रास- कधीही चक्कर येते तर मग रोज या फळाचा रस प्या

वाढतं वय आणि तणावामुळे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते उच्च रक्त दाबाला सायलेंट किलरही म्हणतात. यामुळे हृदयाच्या निगडीत समस्या, पक्षाघात यांसारखी जीवघेणे आजार निर्माण होऊ शकतात. रक्तदाबाची सामान्य पातळी (BP नॉर्मल रेंज) 80/120 mmHg आहे. जर आपल्यालाही उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर, वेळीच यावर उपचार घेणे गरजेचं आहे. सकाळी बीटरूटचा रस प्यायल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित […]

अधिक वाचा..

मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेत पारदर्शकतेची मागणी; महाविकास आघाडीचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन

मुंबई: महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेऊन राज्यातील निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी राज्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळात हर्षवर्धन सपकाळ, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, सतेज पाटील, आदित्य ठाकरे, अनिल परब, राजेश टोपे, डॉ. विश्वजीत कदम, […]

अधिक वाचा..

NEET घोटाळ्याने शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह; क्लास संस्कृती, पेपरफुटी आणि धोरणांवर तीव्र संताप

मुंबई: देशातील NEET परीक्षेभोवती निर्माण झालेल्या वाद आणि कथित गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मध्य प्रदेशातील Vyapam Scam प्रकरणाची आठवण करून देत अनेक सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक आणि पालकांनी सध्याच्या परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. स्पर्धा परीक्षांचे वाढते व्यापारीकरण, क्लासेसची वाढती पकड, सरकारी शाळा-महाविद्यालयांतील अपुरी […]

अधिक वाचा..
bride

वाघोलीत लग्नसमारंभादरम्यान नवरीसोबतच झालं मोठं कांड…

शिरूर : वाघोलीतील एका प्रसिद्ध बँक्वेट हॉलमध्ये १४ मे रोजी अक्षता पडण्याची वेळ जवळ येत असल्याने नवरी मुलगी मेकअप रूममध्ये लग्नासाठी तयार होत होती. अक्षता पडल्या, विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. पण, ऐन लग्नाच्या दिवशी गर्दीचा फायदा उठवून तीन संशयित महिलांनी नवरीच्याच खोलीत शिरून एक भयंकर कांड घडवून आणले होते. ज्यामुळे नवरीच्या आनंदाचे रूपांतर क्षणात […]

अधिक वाचा..