गुनाटच्या दत्तभुमीतुन भक्तीचा जागर; दत्त परिक्रमेस ऐतिहासिक प्रारंभ

शिंदोडी (तेजस फडके): गेल्या अनेक दशकांपासुन भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा वारसा जपणाऱ्या शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावातुन दत्तभक्तीचा नवा अध्याय सुरु झाला असुन, येथील ग्रामदैवत श्री दत्त मंदिरातून दत्त परिक्रमेस भक्तिभावपूर्ण आणि मंगल वातावरणात ऐतिहासिक सुरुवात करण्यात आली. गुनाट येथील श्री दत्त मंदिर हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असून, २०१८ साली ग्रामस्थांच्या एकजुटीतून मंदिराचा जिर्णोद्धार […]

अधिक वाचा..

मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही; एकनाथ शिंदे

शिवसेनेचे राज्यभरात १९ उमेदवार बिनविरोध ठाणे: मुंबईचे लुटारू तुम्ही आहात आणि तिचे रखवालदार आम्ही आहोत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. निवडणुका आल्या की काहींना अचानक मुंबई आणि मराठी माणसाची आठवण येते. मात्र त्यांनी आजवर मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी नेमके काय […]

अधिक वाचा..

चुकूनही खाऊ नका कच्ची अंडी, आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम

अनेकांना नाश्त्यामध्ये अंडी खायला आवडते. विशेषतः स्वतःच्या आरोग्याबद्दल जास्त सजग असणारे लोक प्रोटीनचा चांगला स्त्रोत म्हणून आहारात अंडी खातात. अंडी वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ली जातात. वेगवेगळे पदार्थ अंड्यापासून तयार केली जातात. पण, अनेक लोक कच्ची अंडी खातात. ते चांगलं की वाईट, हेच जाणून घ्या. तज्ज्ञांच्या मते अंड्यामध्ये जीवनसत्वे (व्हिटामिन ए, व्हिटामिन बी २, व्हिटामिन बी १२, […]

अधिक वाचा..

चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय 

चष्मा लागणं ही आता खूपच सामान्य बाब झाली आहे. चाळिशी जवळ आली तरी चष्मा लागलेला नाही, अशा व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आपल्या आहारातून पुरेसं पोषण मिळत नाही, शिवाय कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या स्क्रिनचा वापर खूप जास्त वाढला आहे. आकाशाकडे, हिरवळीकडे नजर लावून पाहाणं, खूप दूरवर नजर लावून पाहाणं हे सगळंच आता कमी झालेलं […]

अधिक वाचा..

टॅनिंग घालविण्याचा सोपा उपाय

हिवाळ्यातल्या कोरड्या थंड हवेमुळे त्वचा कोरडी होते आणि तिच्यावरचं टॅनिंग वाढतं. वारंवार पार्लर मध्ये जाऊन फेशियल क्लिनअप करणंही शक्य नसतं. म्हणूनच एक घरगुती उपाय पाहून या. फक्त १० मिनिटांत काळवंडलेली त्वचा होईल स्वच्छ आणि चमकदार. सगळ्यात आधी एका वाटीत १ चमचा कॉफी पावडर आणि १ चमचा साखर घ्या. या मिश्रणात १ चमचा लिंबाचा रस आणि […]

अधिक वाचा..

Video : रांजणगावमध्ये नोकरीच्या आमिषाने मोठी फसवणूक; ६० तरुणांची सुटका, दोघे ताब्यात

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव येथील औद्योगिक वसाहतीत दुबईतील नामांकित कंपनी आली असुन त्या कंपनीत नोकरी लावुन देण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणुक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडियाचा वापर करत प्रत्येकी १० हजार रुपये उकळत तब्बल ६० तरुणांना डांबून ठेवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या फसवणूक झालेल्यांमध्ये ४३ तरुण व […]

अधिक वाचा..

दूध-दह्यापेक्षा जास्त कॅल्शियम देतात ७ पदार्थ; रोज खा, नसांनसांत भरेल ताकद-कंबरदुखी टळेल

कॅल्शियम हाडं आणि दातांच्या विकासासाठी फार महत्वाचा घटक आहे. नर्व्स सिस्टीमचे कामकाज चांगले चालण्यासाठी, ब्लड क्लोटींग, मांसपेशींचे संकुचन, ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी कॅल्शियम हा महत्वाचा घटक आहे. दूधाव्यतिरिक्त कॅल्शियमने परीपूर्ण इतर खाद्यपदार्थ आहेत ज्याच्या सेवनानं हाडं आणि दातं मजबूत होण्यास मदत होत आणि तब्येतही चांगली राहते. एक कप सुर्यफुलाच्या बियांमध्ये १०९ मिलीग्राम कॅल्शियम असते. या […]

अधिक वाचा..

पुदिन्याचे आरोग्यदायी फायदे

पुदिना केवळ आपल्या जेवणात चव वाढवण्यासाठी वापरला जात नाही, तर त्याचे शरीरावर अनेक आश्चर्यकारक फायदेही आहेत. पुदिना थंडावा देतो, डोकेदुखी कमी करतो आणि पचन सुधारतो. पुदिन्याची चटणी किंवा पुदिन्याची पात खाल्ल्याने भूक लागते आणि शरीर हलके व ताजेतवाने वाटते. ज्या लोकांना पचनात अडचण येते, त्यांच्यासाठी पुदिना नक्कीच फायदेशीर ठरतो. दैनंदिन आयुष्यात पुदिन्याचा वापर खूप सोपा […]

अधिक वाचा..

फळांचे रस पिण्याचे अनेक फायदे आहेत

फळांच्या रसांमध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असल्याने ते शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. फळांचे रस प्यायल्याने पचन सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीराला ऊर्जा मिळते. फळांच्या रसांचे काही प्रमुख फायदे पचन सुधारते फळांच्या रसांमध्ये फायबर असल्याने ते पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. यामुळे बद्धकोष्ठता आणि इतर पचनाच्या समस्या कमी होतात. रोगप्रतिकारशक्ती वाढवते फळांच्या रसांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि […]

अधिक वाचा..

लालपरी सज्ज! श्रद्धेच्या यात्रेसाठी पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित, सुलभ आणि सुव्यवस्थित साथ देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ‘लालपरी’ पूर्ण ताकदीने सज्ज झाली आहे. *श्री पाल-खंडोबा यात्रा २०२६* साठी एसटी महामंडळाने अत्यंत सूक्ष्म, शिस्तबद्ध व सर्वसमावेशक नियोजन केले असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष मा. प्रताप सरनाईक यांनी […]

अधिक वाचा..