शिरूर तालुक्यात थंडीचा कडाका; ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या

नागरिकांकडून थंडीपासून बचावासाठी विविध उपाययोजना शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर लक्षणीयरीत्या वाढला असून पहाटे व रात्रीच्या वेळी गारठा प्रचंड जाणवत आहे. किमान तापमानात सातत्याने घट होत असल्याने शेतकरी, मजूर, विद्यार्थी व नागरिकांना थंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. थंडीपासून बचावासाठी ठिकठिकाणी रात्रीच्या वेळी व पहाटे शेकोट्या पेटविल्या जात असून […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी; तुझा कार्यक्रम करतोच…

शिरूर : सादलगाव (ता. शिरूर) येथील ज्येष्ठ पत्रकार संपत कारकुड यांना गावातील एकाकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे. श्री. कारकूड यांनी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. रेवणनाथ प्रशांत माने उर्फ भैया (वय २०) असे आरोपीचे नाव आहे. पत्रकार संपत कारकुड हे आपल्या शेताकडे जात असताना आरोपी माने याने रस्त्यात […]

अधिक वाचा..

एकदा हसल्यामुळे आपल्या शरीराला किती फायदे आहेत

हसणं म्हणजे फक्त चेहऱ्यावर हास्य नाही ते म्हणजे मन, मेंदू आणि शरीरासाठी एक नैसर्गिक औषध आहे. हसण्याचे फायदे, वैज्ञानिक आधारासह आणि रोजच्या जीवनात त्याचा सकारात्मक परिणाम कसा होतो, याची सविस्तर माहिती आहे. हसण्याचे शारीरिक व मानसिक फायदे तणावमुक्ती हसताना मेंदूमध्ये एंडॉर्फिन्स आणि डोपामिन नावाचे आनंददायक हार्मोन्स स्रवतात, जे तणाव कमी करतात. रक्तदाब नियंत्रणात ठेवतो नियमित […]

अधिक वाचा..

‘या’ 3 समस्या असलेल्या लोकांनी चुकूनही शिंगाड्याचं सेवन करु नका…

शिंगाडा ज्याला इंग्रजीमध्ये वॉटर चेस्टनट असं देखील म्हणतात. हिवाळ्यात शिंगाड्याच्या मागणीत मोठी वाढ होते. बाजारात हे फळ सहज मिळतं आणि आरोग्यासाठी लाभदायक देखील ठरतं. चवीला गोड आणि कुरकुरीत असलेल्या या फळामध्ये व्हिटॅमिन बी, पोटॅशियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स सारख्या घटक असतात. जे शरीराला अनेक फायदे देण्यासाठी फायदेशीर आहेत. पण असं म्हणतात ना की, जास्त प्रमाणात काहीही […]

अधिक वाचा..

पाय सुजतात, जाणुन घ्या उपाय…

पायांना सूज येणे हि एक सामान्य समस्या आहे. पण ती जरी सामान्य समस्या असली तरी यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यावर मोठा प्रभाव पडतो. आपण जास्त हालचाल करू शकत नाही. एकाच ठिकाणी बसून राहावे लागते. जास्त चालू शकत नाही. रोजची कामे करू शकत नाही. अशावेळी आपण एकच प्रार्थना करत असतो की हि सूज लवकर कमी होऊन पाय […]

अधिक वाचा..

राष्ट्रीय समाज पक्ष व काँग्रेस महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूका एकत्र लढणार

रासपचे अध्यक्ष महादेव जानकर व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा मुंबई: राज्यातील नगरपालिका निवडणुकीनंतर होत असलेल्या महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी काँग्रेस पक्ष सज्ज असून नगरपालिका निवडणुकाप्रमाणेच या निवडणुकीतही समविचारी पक्षांना सोबत घेण्याची काँग्रेसची भूमिका आहे. महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेस व राष्ट्रीय समाज पक्ष एकत्र लढणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष […]

अधिक वाचा..

शिवसेनेकडून महापालिका निवडणुकीसाठी स्टार प्रचारांची घोषणा

प्रचाराचा केंद्रबिंदू विकासाचा मुद्दा राहणार मुंबई: महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडून आज स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. यात शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते रामदास कदम, मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय शिरसाट, आशिष जयस्वाल, योगेश कदम, माजी मंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक मंत्र्यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री प्रताप जाधव, खासदार […]

अधिक वाचा..

तुमचंही रेशन पुस्तक फाटलंय का? मग घरबसल्या काढा डिजिटल रेशन कार्ड

औरंगाबाद: आपल्या दैनंदिन जीवनात रेशनकार्ड हा अतिशय महत्त्वाचा सरकारी दस्तऐवज आहे.मात्र कागदी रेशनकार्ड कालांतराने फाटणे, पुसट होणे किंवा हरवणे ही मोठी समस्या ठरत होती. पावसाळा, सततची हाताळणी आणि योग्य साठवणूक नसल्यामुळे अनेक नागरिकांना रेशन दुकानात अडचणी येत होत्या. आता या सर्व समस्यांवर एक सोपा, सुरक्षित आणि आधुनिक उपाय उपलब्ध आहे. डिजिटल आणि PVC रेशन कार्ड […]

अधिक वाचा..

तुम्ही सतत आजारी पडताय का, ही असू शकतात त्यामागची कारण

१) तुमचा आहार योग्य आहे का आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला आहार. आपण काय खातो, किती खातो, कधी खातो ह्या सगळ्याला फार महत्व असते. २) आपल्याला व्हिटॅमिन ‘डी’ ची कमतरता आहे का आपल्या सतत आजारी पडण्यामागे अजून एक कारण असू शकते ते म्हणजे व्हिटॅमिन ‘डी’ ची कमतरता असणे. ३) तुम्ही पुरेसे पाणी पिताय […]

अधिक वाचा..

कँल्शियम वाढवण्यासाठी घरगुती उपाय 

आपल्या शरीरात रस, रक्त, मांस, मेद ,अस्थी ,मज्जा व शुक्र हे सात धातू असतात. हे शरीराचे धारण करतात म्हणून यांना धातू असे म्हणतात. या सात धातू पैकी अस्थिधातूमुळे आपल्या शरीराला आकार प्राप्त होतो.या अस्थिधातूमध्ये कॅल्शियम हा महत्त्वाचा घटक असतो .कॅल्शियम मुळे शरीरातील जैविक घटकांचे संतुलन कायम राहते .आपल्या आहारातून मिळणाऱ्या कॅल्शियम मुळे रक्तामधील कॅल्शियमचे प्रमाण […]

अधिक वाचा..