अहेरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शहाणे यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून नोकरी मिळवली

बोगस प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळवलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी नागपूर: अहेरी नगरपरिषदेत मुख्याधिकारी गणेश शहाणे यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळविल्याची तक्रार लोकसेवा आयोगाकडे झाली आहे.याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून निर्देश आल्यानंतरही कारवाई का होत नाही असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या […]

अधिक वाचा..

बंद घर फोडून अज्ञात चोरट्याचा धुमाकूळ

कवठे येमाई येथे १७,७६० रुपयांचा ऐवज लंपास शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे एका बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत अज्ञात चोरट्याने प्रापंचिक साहित्याची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी विष्णुदास गोपाल मुखेकर (वय ६६), निवृत्त पोस्ट मास्टर, हे मुळचे कवठेयेमाईचे रहिवासी […]

अधिक वाचा..

शिरूर शहर परिससरातील रस्त्यांवर अपघातांचा धुमाकूळ, सार्वजनिक बांधकाम विभाग कोमात

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व बायपास रस्त्यावर गेल्या काही महिन्यांत रस्ते अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. सतत होणाऱ्या अपघातांमुळे अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे शिरूर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे सावट गडद होत असून “दररोज घराबाहेर पडताना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा […]

अधिक वाचा..

शिवसेनेकडून गरजूंसाठी ‘समाज सेवा कक्ष’ व ‘शक्ती कार्ड’ उपक्रम

महिला, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना तातडीच्या सुविधा उपलब्ध होणार मुंबई: राज्यातील सर्वसामान्य कुटुंबियांचा प्राथमिक आरोग्यावरील खर्च कमी करणे व त्यांना तातडीनं सवलतीच्या दरात वैद्यकीय चाचण्या आणि इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शिवसेनेने ‘शिवसेना समाज सेवा कक्ष’ आणि ‘शक्ती कार्ड’ हे विशेष सामाजिक उपक्रम सुरु केले आहेत. शिवसेना समाज सेवा कक्षाचे ‘महाराष्ट्र राज्य समन्वयक’ म्हणून चैतन्य […]

अधिक वाचा..

तहसील कार्यालय शिरूर येथे राष्ट्रीय ग्राहक दिन सप्ताहाची विशेष बैठक संपन्न 

शिरूर (अरुणकुमार मोटे): तहसिलदार शिरूर यांच्या दालनामध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन सप्ताहाची आढावा बैठक तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. याप्रसंगी तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे विभागप्रमुख आणि ग्राहक पंचायत संस्था पुणे जिल्हा या संस्थेचे पदाधिकारी आणि साधक उपस्थित होते. याप्रसंगी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की दरवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रीय दिन […]

अधिक वाचा..

संत जगनाडे महाराज जयंती दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

नागपूर: संत जगनाडे महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील ‘विजयगड’ या शासकीय निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. संत जगनाडे महाराज हे समाजप्रबोधनाचे ध्वजवाहक आणि संत परंपरेतील अढळ श्रद्धास्थान असणारे संत होते. समता, कार्य, भक्ती आणि ज्ञान यांची सांगड घालणारे त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. त्यांनी समाजातील रूढीवाद, भेदभाव आणि […]

अधिक वाचा..

रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीमेचा शुंभंकर; ‘झेब्रु’ चे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते..

नागपूर: रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने परिवहन विभाग, महाराष्ट्र शासन व राज्य रस्ता सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या मोहिमेचा शुभंकर ‘ झेब्रु ‘ चे अनावरण आज, मंगळवार दि. ९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता नागपूर येथील विधानभवनातील कॅबिनेट हॉल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार […]

अधिक वाचा..

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाने कष्टकरी व श्रमिकांचा बुलंद आवाज हरपला

मुंबई: असंघटित कामगारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणारे कृतीशील समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाने कष्टकरी व श्रमिकांचा बुलंद आवाज हरपला आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केल्या आहेत. डॉ. बाबा आढाव यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, गेल्या सोमवारीच पूना हॅास्पीटलला […]

अधिक वाचा..

इंडिगो क्रायसिसवर पृथ्वीराज चव्हाण यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल; मक्तेदारी मोडून काढण्याची मागणी

मुंबई: इंडिगो विमानसेवेतील अलीकडील मोठ्या प्रमाणातील क्रायसिस आणि प्रवाशांना झालेल्या प्रचंड त्रासाबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबईतील गांधी भवन, कुलाबा येथे पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार, DGCA आणि विमान कंपन्यांवर गंभीर आरोप केले. विमान वाहतूक क्षेत्रात वाढती मक्तेदारी, नियमांचे उल्लंघन आणि सरकार-एअरलाइन यांच्यातील कथित संगनमतामुळे आजची परिस्थिती निर्माण […]

अधिक वाचा..

महिला सुरक्षित तर समाज सक्षम, सुरक्षेशिवाय प्रतिष्ठा आणि प्रगती दोन्ही अशक्य

नागपूर येथील राज्य महिला आयोगाच्या ‘सक्षमा’ कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला महिलांच्या सुरक्षेचा व्यापक दृष्टिकोन नागपूर: “समाजाची प्रतिष्ठा महिलांच्या सुरक्षेवर अवलंबून असते. समाजात महिला-मुली सुरक्षित नसतील तर तो समाज प्रगती करू शकत नाही,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. गेल्या साडेतीन वर्षांच्या कालावधीत महिलांसाठी महायुती सरकारने अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र […]

अधिक वाचा..