rajendra-dhaybar

वाघाळे गावच्या उपसरपंचपदी राजेंद्र धायबर यांची बिनविरोध निवड

वाघाळे: वाघाळे (ता. शिरूर) येथील ग्रामपंचयातीच्या उपसरपंचपदी राजेंद्र रामदास धायबर यांची मंगळवारी (ता. २५) बिनविरोध निवड करण्यात आली आहे. वाघाळे ग्रामस्थांसह परिसरातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सरपंच अनिता गावडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली. निवडणुकीचे कामकाज ग्रामसेविका शितल भालशिंग यांनी पाहिले. तत्कालीन उपसरपंच दादा सोनवणे यांनी सर्वांना संधी मिळावी म्हणून राजीनामा दिला व राजेंद्र धायबर यांचा एकमेव अर्ज […]

अधिक वाचा..
sand-boat-shindodi

Video: ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या बातमीचा दणका; महसुल विभागाने वाळूच्या बोटी फोडल्या…

शिंदोडी (तेजस फडके) : चिंचणी (ता. शिरुर) येथील घोड धरणात गेल्या सहा महिन्यांपासुन यांत्रिक बोटींच्या साह्याने मोठया प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा चालू असल्याबाबत ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने वेळोवेळी निर्भीडपणे बातम्या दिल्या होत्या. त्या बातम्यांची दखल थेट पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतली आणि घोड धरणात वाळू चोरी करणाऱ्या ७ फायबर बोटी आणि ६ सेक्शन बोटी जिलेटीनच्या […]

अधिक वाचा..
bhumi-abhilekh-shirur

शिरूर तालुक्यातील वृद्ध महिलेची जमिन लुटण्यात भूमि अभिलेख विभागसुद्धा सामिल!

शिरूर : शिरूर भूमि अभिलेख विभागाकडून एका वृद्ध महिलेला सातत्याने जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रकार उघड झाला आहे. गावगुंड आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळेल्या वृद्ध महिलेने राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री व पुणे ग्रामीण अधिक्षक यांच्याकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित वृद्ध महिलेची खाजगी जमिन लुटण्याचाच हा एक प्रकार असून, संगनमताने त्रास दिला जात असल्याचे महिलेने तक्रारीत […]

अधिक वाचा..

शाखा तिथे संविधान ह्या शिवसेना अभियानाची मुंबईतुन सुरुवात….

मुंबई: शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवा खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून “*शाखा तिथे संविधान*” या अभियानाची सुरुवात भारतीय संविधान दिनाच्या पूर्व संध्येला शिवसेनेचे मुख्यालय बाळासाहेब भवन येथे संविधानाची प्रस्ताविका आणि भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे जाहीर वाचन करून शिवसेनेच्या नेत्या आणि विधानपरिषद सभापती निलमताई गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. […]

अधिक वाचा..

कलोंजी म्हणजेच कांद्याच्या बिया आहारात असणे फायद्याचे, पाहा किती उपयुक्त आहेत या बिया

कलोंजी म्हणजे काळ्या बिया ज्याला कांद्याच्या बियाही म्हटले जाते. आकाराने लहान पण आरोग्यदृष्ट्या अत्यंत प्रभावी असतात. भारतीय स्वयंपाकात ती मसाल्याच्या स्वरुपात वापरली जाते, पण तिचे औषधी गुण अतिशय मौल्यवान आहेत. या बिया आजकाल कमी वापरल्या जातात मात्र त्या आहारात असाव्यात कारण त्या शरीरातील अनेक समस्या दूर करण्याची क्षमता बाळगतात. कलोंजीमध्ये अनेक पोषणतत्त्वे असतात जी शरीरासाठी […]

अधिक वाचा..

पायऱ्या चढण्याचे फायदे

धावपळीच्या जीवनात स्वत:ची काळजी घेणं एक आव्हान बनलं आहे. फिट राहण्यासाठी हेल्दी डाएट सोबतच नियमितपणे व्यायाम करणं गरजेचं असतं. पण बिझी लाइफस्टाईलमुळे सगळ्यांना व्यायामासाठी वेळ मिळतो असं नाही. अशात तब्येत तर बिघडतेच, सोबतच वजनही वाढू लागतं. जंक फूड, फास्ट फूड खाण्यासोबतच लोक एक सुस्त लाइफस्टाईल फॉलो करतात, ज्यामुळे शरीरात वेगवेगळे आजार घर करतात. जर हे […]

अधिक वाचा..

नळातून खूपच गार पाणी येतय, ४ ट्रिक्स वापरा, थंडीतही गरम राहील टाकीतलं पाणी

थंडीच्या दिवसांत टाकीच्या पाण्यानं अंघोळ करणं खूपच त्रासदायक वाटतं. वातावरणातील गारव्यामुळे टाकीतलं पाणी खूपच थंड होतं. बरेच लोक थंड पाणी गरम करण्यासाठी गिजर किंवा इलेक्ट्रिक रॉडचा वापर करतात पण ते महाग पडते आणि वीजबीलही त्यामुळे जास्त येत. काही सोप्या ट्रिक्स फॉलो करून तुम्ही टाकीतलं पाणी गरम ठेवू शकता. यासाठी तुम्हाला काही खास टिप्स फॉलो कराव्या […]

अधिक वाचा..

महिला सुरक्षिततेसाठी ‘विवाहपूर्व समुपदेशन’ धोरणाचा प्रस्ताव; डॉ. नीलम गोऱ्हे यांचा पुढाकार

डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुख्यमंत्र्यांकडे स्वतंत्र चौकशीसह महिला सुरक्षिततेसाठी दीर्घकालीन उपाययोजनांची मागणी मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात उच्चस्तरीय, निष्पक्ष आणि दबावमुक्त चौकशीची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना […]

अधिक वाचा..

…तर 1 जानेवारी 2026 पासून तुमचे पॅन कार्ड बंद होणार? सुरू राहण्यासाठी काय करायच

मुंबई: आजच्या काळात पॅन कार्ड म्हणजे आर्थिक व्यवहारांचं मुख्य ओळखपत्र बनलं आहे. बँक खाते उघडणं, इनकम टॅक्स रिटर्न भरणं, कर्ज घेणं, गुंतवणूक करणं अशा अनेक ठिकाणी पॅन आवश्यक आहे. मात्र आता एक मोठा बदल लागू होणार आहे. जर तुमचं आधार आणि पॅन लिंक नसेल, तर तुमचं पॅन कार्ड 1 जानेवारी 2026 पासून निष्क्रिय होऊ शकतं. […]

अधिक वाचा..

तिजोरीची चावी आमच्याकडेच, चाव्या नसल्या तरीही मालक आम्हीच सत्ताधाऱ्यांची ही वक्तव्य म्हणजे सत्तेची गुर्मी आहे

निवडणुकीच्या प्रचारात निधीची भाषा म्हणजे मतदारांना प्रलोभन दाखवणे आहे, निवडणूक आयोग कारवाई का करत नाही नागपूर: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असताना सत्ताधाऱ्यांची जीभ घसरली आहे. मतदान केले नाही तर निधी देणार नाही, तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे आहे, चाव्या नसल्या तरी मालक आपणच आहोत ही सत्ताधाऱ्यांची भाषा म्हणजे सत्तेचा माज आहे अशी घणाघाती टीका काँग्रेस विधिमंडळ […]

अधिक वाचा..