नागपूरच्या मोर्चा यशस्वी झाल्याने भाजपने मला टार्गेट केलं

महायुती सरकारमध्ये छगन भुजबळ मंत्री आहेत ,२ सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची जबाबदारी त्यांची ब्रम्हपुरी: छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आणि मंत्री आहेत,त्यांच्यावर आम्ही कधीच टीका केली नाही पण त्यांनी मात्र बीडच्या सभेत मला टार्गेट केले. आधी जरांगे पाटील आणि आता भुजबळ साहेब दोघांनी मला टार्गेट केलं आहे. यातून समाजाचे प्रश्न सुटणार असतील तर मला आनंदच […]

अधिक वाचा..

भाजपाने देव आणि दैवत व महापुरुषांचा बाजार मांडला

मुंबई: भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेली अनेक वर्ष धर्माचा, राष्ट्रीय अस्मितांचा व भोंगळ राष्ट्रवादाचा आपल्या सत्तेच्या राजकारणासाठी गैरवापर केला आहे. यांचे हिंदुत्व हे इतर धर्मियांचा द्वेष करणारे करणारे असून या तिरस्काराच्या तव्यावर सत्तेच्या भाकऱ्या थापल्या जात आहेत. भाजपाने आपल्या देवांचा व दैवतांचा बाजार मांडून अस्मितेशी खेळत कार्पोरेट हिंदुत्वाचा खेळ सुरु केला आहे, […]

अधिक वाचा..

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसची जमीन हडपणाऱ्यांना काँग्रेस सोडणार नाही

मुंबई: देशात व महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे आलेले सरकार हे मतचोरी करून आलेले आहे. मतचोरी करूनच नरेंद्र मोदी पंतप्रधान तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत म्हणूनच निवडणूक आयोगाची पाठराखण भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस करत आहेत, असा ह्ल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ […]

अधिक वाचा..

उबाठा गटाचे माजी नगरसेवक सगुण नाईक यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

ठाणे: मुंबईतील वाकोला प्रभाग क्रमांक ९१ चे उबाठा गटाचे माजी नगरसेवक सगुण नाईक त्यांची कन्या युवासेना कॉलेज कक्ष प्रमुख नमिता नाईक यांनी आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. तसेच उबाठा गटाचे दहिसर शाखा क्रमांक ७ चे शाखाप्रमुख अक्षय राऊत आणि युवासेना दहिसर विधानसभा चिटणीस नरेंद्र कडेचा यांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश […]

अधिक वाचा..

दिपावलीचा सण सर्वांच्या जीवनात आनंद, उत्साह, समृद्धीसह सौहार्द घेऊन येवो; अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला दिपावलीच्या शुभेच्छा

अधिक वाचा..

Video; घोड धरण नक्की कुणाच्या मालकीच…? पाटबंधारे खाते, राजकीय नेते की वाळू माफिया…?

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील लाखों हेक्टर शेतीला वरदान ठरलेलं घोड धरण हे नक्की कुणाच्या मालकीच आहे असा प्रश्न सध्या घोड धरणाच्या पाण्यावर अवलंबुन असणाऱ्या शेतकऱ्यांना पडला आहे आणि त्याला कारणही तसंच आहे. कारण घोड धरणात गेल्या एक वर्षांपासुन बेकायदेशीररीत्या रात्रीच्या वेळेस बेसुमार वाळू उपसा सुरु आहे. शिरुरचे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी सलग […]

अधिक वाचा..

शिरुर बाजार समितीची बाभुळसरमध्ये पुनरावृत्ती…? सत्ताधाऱ्यांना धक्का देत उपसरपंचपदी गणेश वाळके

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील बाभुळसर खुर्द ग्रामपंचायतीत सत्ताधारी गटाला अनपेक्षित धक्का बसला आहे. सत्ताधारी गटाकडे सात सदस्य असतानाही केवळ एका मताच्या फरकाने विजय मिळवत विरोधी गटाचे गणेश वाळके उपसरपंचपदी विराजमान झाले आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. बाभुळसर खुर्द गावात तत्कालीन उपसरपंच शेखर डाळिंबकर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी सत्ताधारी गटाच्या […]

अधिक वाचा..

म्हसे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निलेश पोपट नरसाळे यांची निवड

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील म्हसे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडीत निलेश पोपट नरसाळे यांची एकमताने सरपंचपदी निवड करण्यात आली आहे. विद्यमान सरपंच मंगलताई जयवंत मुसळे यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. ही निवड प्रक्रिया मंडल अधिकारी राजेंद्र पोटकुले,ग्राम महसुल आधिकारी ज्ञानेश्वर चौधरी, तसेच ग्रामसेविका पल्लवी गावडे (रंधवान) यांच्या उपस्थितीत पार पडली. […]

अधिक वाचा..

आरोग्यदायी काळे मनुके

काळी द्राक्षे प्रक्रिया करून वाळवून त्याच्या मनुका तयार केल्या जातात. काळे मनुकेही अनेक पोषक घटकांनी युक्त असतात. हे उपाशी पोटी खाण्याचे अनेक फायदे आहेत. काळे मनुके नियमित खाल्ल्याने हृदय विकारापासून मुक्तता मिळवता येते. काळ्या मनुक्यात एन्थोकाइनिन्स, पॉलीफेनॉल, अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन-सी, गामा-लिनोलेनिक ऍसिड एसिड, पोटशियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस असे अनेक पोषक घटक असतात. काळ्या मनुक्यांमुळे रक्त प्रवाह […]

अधिक वाचा..

पोटाची चरबी कमी करण्यासाठी करा ह्या 10 चहाचे सेवन

१) कलमी (दालचिनी) चहा: यात उपस्थित पॉलीफेनॉल्स कॅलोरी बर्न करून वजन कमी करते. कसे बनवावे: उकळत्या पाण्यात चहा पत्ती, दालचिनी पूड आणि दूध टाकावे. याला पाच मिनिट उकळून गाळून याचे सेवन करावे. २) जिर्‍याचे चहा: यात कॅलोरीची मात्रा कमी असते जे वजन कमी करून वेट लॉसमध्ये मदतगार ठरते. कसे बनवावे: गरम पाण्यात जिरं घालून उकळावे. […]

अधिक वाचा..