राज्यातील पहिल्या पाळीव प्राणी अंत्यविधी स्मशानभूमीचे लोकार्पण संपन्न

मिरा: पाळीव प्राण्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्याची व्यवस्था आता प्रत्यक्षात आली आहे. पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी उभारण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या स्मशानभूमीचे म्हणजेचे नवघर स्मशानभूमीचे लोकार्पण आज सोमवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्हा पालकमंत्री मा. ना. श्री. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून करण्यात आले. पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीची गंभीर समस्या […]

अधिक वाचा..
ajit pawar

बीडच्या कंकालेश्वर मंदिरासह औंधचे संग्रहालय राज्याचा अमूल्य सांस्कृतिक ठेवा; अजित पवार

ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करताना दर्जा, सौंदर्यासह पर्यावरणाचा समतोल राखावा मुंबई: बीड येथील कंकालेश्वर मंदिर व सातारा जिल्ह्यातील औंध येथील संग्रहालय हे महाराष्ट्राचा सांस्कृतिक व ऐतिहासिक अमूल्य ठेवा आहे. या वारशाचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी असून, ते करताना कामे दर्जेदार आणि हेरिटेज पद्धतीने व्हावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. दरम्यान कामांच्या गुणवत्तेत […]

अधिक वाचा..

राज्यातील पूरपरिस्थिच्या पार्श्वभूमीवर एसटीची १०% हंगामी भाडे वाढ रद्द..

मुंबई: परतीच्या पावसामुळे राज्यभर निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये दिवाळी दरम्यान एसटीने केलेली १०% हंगामी भाडेवाढ रद्द करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार ही हंगामी दरवाढ रद्द करण्यात येत आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे. दरवर्षीप्रमाणे […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस शुभ असून प्रत्येक कामात नशिबाची उत्तम साथ असेल. आर्थिक समस्या दूर होईल. पार्टटाइम कामासाठी तुम्हाला भरपूर वेळ मिळेल त्याचा लाभ घ्या. तुम्ही तुमच्या चांगल्या वर्तणुकीतून वातावरण चांगले बनवाल. बायकोच्या तब्येतीमुळे तुम्हाला आज धावपळ करावी लागेल, तुम्हाला आज काही त्रासाला तोंड द्यावे लागू शकते. प्रवासाचा योग आहे त्याचा लाभ घ्या. वृषभ: आजचा दिवस […]

अधिक वाचा..

अतिवृष्टी व पूरग्रस्तांना मदत देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार

मुंबई: राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेती व शेतीवर अवलंबून असलेल्या सर्वच घटकांवर गंभीर संकट ओढावले आहे. सातत्याने सर्वच स्तरांतून मागणी होत असतानाही राज्य सरकारने अद्याप मदत जाहीर केलेली नाही. शेतकऱ्यांना वा-यावर सोडणाऱ्या महाभ्रष्ट महायुती सरकारविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक होऊन रस्त्यावर आंदोलन करणार आहे. गेल्या महिनाभरात राज्यात पूरस्थिती कायम असून १०० लाख […]

अधिक वाचा..

पुणे जिल्हा परिषदेची जालिंदरनगर शाळा जागतिक क्रमवारीत प्रथम

मुंबई: भारतीय शाळा जगात सर्वोत्कृष्ट ठरणे हे जागतिक पातळीवर भारतीय शिक्षण पद्धतीला जगमान्यता मिळण्यासारखे आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेचे जगात सर्वोत्कृष्ट ठरणे हा क्षण देश आणि राज्याच्या शासकीय शिक्षण व्यवस्थेसाठी कलाटणी देणारा क्षण आहे, असे गौरवोद्गार शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी काढले. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळा, एज्युकेशन या इंग्लंड […]

अधिक वाचा..

रा. स्व. संघाला १०० वर्ष झाली तरी ‘मूंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम

देशाच्या फाळणीला महात्मा गांधी जबाबदार असल्याचा संघाकडून अपप्रचार, गांधी होते म्हणून देश अखंड राहिला मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची १०० वर्ष, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती, दसरा व धम्मचक्र परिवर्तन दिन असा सुवर्ण योग आला हा नियतीचा संकेत आहे, तो संकेत मानून संविधान व गांधी विचार स्विकारा व संघाचे विसर्जन करा हे आवाहन आम्ही केले होते. […]

अधिक वाचा..

खासदार अमोल कोल्हे यांच्या पाठपुराव्याने अखेर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले फेर चौकशीचे आदेश 

टाकळीहाजी येथील आरोग्य केंद्रातील वैदयकिय आधिकाऱ्यांचे प्रकरण शिरूर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी निवासी राहत नसल्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून नऊ गावांतील ग्रामस्थांना गंभीर आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत होता याबाबत स्थानिक नागरीक व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने विशेष चौकशी समिती नेमली होती. परंतु […]

अधिक वाचा..
gayatri-ingle-shikrapur

शिरूर ! पुणे-नगर महामार्गावरील कासारी फाटा येथे कंटेनरने युवतीला चिरडले…

तळेगाव ढमढेरे (ओमकार भोरडे) : शिरूर तालुक्यातील कोंढापुरी गावच्या हद्दीत पुणे-अहिल्यानगर महामार्गावर कासारी फाटा येथे कंटेनरने युवतीला चिरडले आहे. मंगळवारी (ता. १) साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली असून, युवतीचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. गायत्री गजानन इंगळे (रा. शिक्रापूर, वय २२) असे मृत्युमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे. युवती आपल्या अॅक्टीव्हा (एम.एच. […]

अधिक वाचा..

शिरुर; रामलिंग येथे श्रीमंत सरदार घराण्यांच्या हस्ते नवदुर्गा पुरस्काराने महिलांचा गौरव

शिरुर (अरुणकुमार मोटे) नवरात्र म्हणजे फक्त देवीची पूजा नाही तर महिलांच्या सामर्थ्याचा गौरव करण्याची संधी आहे. स्व. गणेश गौतम घावटे पाटील युवा मंच तसेच रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात अनोखी कामगिरी करणाऱ्या महिलांचा “नवदुर्गा पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला ऐतिहासिक छटा लाभली. सुभेदार तानाजी मालुसरे […]

अधिक वाचा..