शिरूरचे डॉ. राजेंद्र दुगड यांना ‘लाईफटाईम अचिव्हमेंट आंतरराष्ट्रीय हस्तरेषा तज्ञ पुरस्कार प्रदान

अहमदाबाद येथे ज्योतिष महाकुंभ संमेलनात भव्य सन्मान शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्याचे ज्योतिष शास्त्र व हस्तरेषा क्षेत्रातील नामांकित तज्ञ डॉ. राजेंद्र बाबूलाल दुगड यांना लाईफटाईम अचिव्हमेंट हस्तरेषा तज्ञ पुरस्कार तसेच आंतरराष्ट्रीय हस्तरेषा तज्ञ,ज्योतीष’ हस्तरेषा विद्वान गोल्ड मेडल अवॉर्ड पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा भव्य पुरस्कार अहमदाबाद (गुजरात) येथे आयोजित ‘ज्योतिष महाकुंभ मेळावा 2025’ या आंतरराष्ट्रीय […]

अधिक वाचा..

सरदवाडी येथे शिवपानंद रस्त्या संदर्भात बैठक संपन्न

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित साधून सरदवाडी येथे शिवपानंद पूर्वापार शेतवहिवाटीचा रस्त्या संदर्भात सरदवाडी गावच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच लक्ष्मीताई बाळासाहेब जाधव यांनी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला मा महाराष्ट्र राज्य शेत पानंद रस्ते चळवळीचे प्रणेते शरद भाऊ पवळे यांनी मार्गदर्शन केले. शिवपानंद रस्ते ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्रभर चालू असून शेवटच्या […]

अधिक वाचा..

शक्तिपीठ महामार्गाच्या प्रकल्पासाठी पैसे दिले जातात मग शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे नाही का

मुंबई: राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहे. दररोज शेतकरी आत्महत्या होत आहे. राज्यात यावर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या.यातील २०० प्रकरणे अपात्र ठरली असून १९४ प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे. एकीकडे शेतकरी आत्महत्या होतात त्यांना मदती ही सरकार देत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत स्थगन प्रस्ताव दिला होता. […]

अधिक वाचा..

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मराठी बांधवांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला पुढाकार

मराठी पर्यटकांशी फोनवरून संवाद साधत साधून त्यांना शक्य ती सारी मदत पोहचवण्याची ग्वाही मुंबई: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मराठी पर्यटकांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मदतीचा हात पुढे केला आहे. उत्तराखंडमध्ये दरड कोसळून रस्ते बंद झाल्याने तिथे अडकून पडलेल्या मराठी पर्यटकांपर्यंत मदत पोहचवण्याची विनंती त्यांनी उत्तराखंड सरकारकडे केली आहे. देवभूमी उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान […]

अधिक वाचा..

पंढरपूर विकास आराखड्यासाठी 15 कोटी मंजूर केल्याबद्दल डॉ. नीलम गो-हे यांनी शासनाचे मानले आभार 

मुंबई: महाराष्ट्र शासनाने दिनांक 30 जून 2025 च्या शासन निर्णया नुसार पंढरपूर मंदिर विकास आराखड्यासाठी 2025- 26 या वर्षांमध्ये 15 कोटी एवढा निधी वितरित केला आहे या निधीमधून पंढरपूर मंदिर विकास आराखडा अंतर्गत मंजूर कामावर वर होणारा खर्च करण्यासाठी मोठी संधी मिळालेली आहे. आषाढी वारीच्या काळामध्ये राज्य शासनाने हा निधी वितरित केलेला असल्यामुळे मंदिराच्या विकास […]

अधिक वाचा..

राज्य व विभागीय अधिस्वीकृती समित्यांविरुद्ध १२ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार

औरंगाबाद: महाराष्ट्र शासनाने दिनांक ११ जुलै २०२३ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयान्वये राज्यस्तरीय अधिस्वीकृती समिती तसेच नऊ विभागीय अधिस्वीकृती समित्यांची बेकायदेशीर व मनमानीपणे स्थापना करण्यात आली होती. या समित्यांच्या स्थापनेला आव्हान देत प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल करण्यात आली होती. सदर याचिका क्र. 10070/2023 वर ऑगस्ट व […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांना पॉलीटेक्निक पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ४ जुलैपर्यत अर्ज सादर करण्याची पुन्हा संधी

मुंबई: प्रथम वर्ष पदविका (पॉलीटेक्निक) अभियांत्रिकी अभ्यासक्रमांकरिता केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अंतिम संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांना २ जुलै ते ४ जुलै २०२५ या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.या प्रवेश प्रक्रियेसाठी पूर्वी ३० जून २०२५ ही अंतिम […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज तुमच्यासाठी वेगाने पुढे जाण्याची वेळ आहे. तुमची प्रगती पाहून सर्व लोक थक्क होतील. प्रगतीमध्ये स्थैर्य राखणे महत्त्वाचे आहे, अन्यथा भविष्यात प्रतिष्ठेला धक्का लागू शकते. नोकरदार लोकांना बदली किंवा विभाग बदलाची सूचना मिळू शकते. बॉसच्या अपेक्षांवर खरे उतरणे महत्त्वाचे आहे. संध्याकाळी कोणतीतरी सकारात्मक बातमी मिळाल्याने दिलासा मिळेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. जे फ्रिलान्समध्ये काम […]

अधिक वाचा..

प्राण्यांनाही होतो कॅन्सर, काय आहेत लक्षणे, होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यायची

घरात पाळीव प्राणी ठेवताना त्यांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. विशेषतः त्यांना कशामुळे कोणते आजार होऊ शकतात. कोणत्या आजारांचा संसर्ग होऊ शकतो. पाळीव प्राण्यांनाही कर्करोगासारखा दुर्धर आजार होऊ शकतो. याबद्दल अनेकांना कल्पना नाहीये. पण, पाळीव प्राण्यांना हा आजार होतो. त्याची कारणे काय असतात आणि लक्षणे कोणती दिसतात. कॅन्सरचे प्रकार आस्ट्रीयो, सार्कोमा, कार्सिनोमा, लिम्फोमा, मॅलेनोमा, लायपोमा […]

अधिक वाचा..

स्वभावाचा नि स्वास्थाचा संबंध

मनाचा, भावनेचा, विचारांचा, स्वभावाचा कसा व कोठे परिणाम होतो ते बघूया. अहंकारामुळे हाडामध्ये ताठरता निर्माण होते. स्वत:चा हट्ट पुर्ण करण्याच्या सवयीमुळे पोटाचे विकार होतात. अती क्रोध व चिडचिडेपणामुळे यकृताला व पित्ताशयाला हानी पोहचते. अती ताण व चिंतेमुळे स्वादुपिंड खराब होतो. भितीमुळे किडन्या व मुत्राशयाला हानी पोहचते. कपटी वृत्तीमुळे गळ्याचे व फुप्फुसाचे रोग होतात. आपलं तेच […]

अधिक वाचा..