राज्यातील २० लाख शेतकऱ्यांसाठी बॅंकांचे दरवाजे बंद

छ. संभाजीनगरसह ‘या’ १५ जिल्ह्यात ३१ हजार कोटींची थकबाकी संभाजीनगर: महाराष्ट्रातील तब्बल २० लाख ३७ हजार २१० शेतकरी सध्या बॅंकांचे ३१ हजार २५४ कोटी रुपयांचे कर्ज थकवून आहेत. यामुळे या शेतकऱ्यांसाठी बॅंकांचे दरवाजे सध्या बंद झाले आहेत. राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीच्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. का वाढली थकबाकी कर्जमाफीची आशा: सरकारने विधानसभा निवडणुकीत […]

अधिक वाचा..

नरेंद्र मोदी भाजपा व बबनराव लोणीकरांचे बाप असू शकतात शेतकऱ्यांचे नाही

शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी आमदारकी व आयुष्यही देऊ मुंबई: भारतीय जनता पक्षाचा माजी मंत्री बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांबद्दल केलेले विधान अत्यंत आक्षेपार्ह आहे. नरेंद्र मोदी भाजपा व बबनराव लोणीकरांचा बाप असेल आमचा किंवा शेतकऱ्यांचा बाप असू शकत नाही असा घणाघाती हल्ला करत शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला आहे. एका दिवसांचे निलंबनच […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांचा अपमान सत्ताधाऱ्यांनी केला, मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी विरोधकांची मागणी

विधानसभेच्या कामकाजावर पूर्ण दिवसासाठी टाकला बहिष्कार मुंबई: पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज विरोधक आक्रमक झाले. कृषिमंत्री शेतकऱ्यांविरोधात विधान करतात, भाजपचे माजी मंत्री आणि आमदार बबनराव लोणीकर यांनी देखील शेतकऱ्यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले यावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. शेतकऱ्यांचा वारंवार अपमान सत्ताधारी करत असल्याने मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या आमदारांनी केली. […]

अधिक वाचा..

हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

ठाणे: महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयात स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस श्री. पाटील यांच्यासह तहसिलदार रेवण लेंभे व जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनीही पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.  स्व. वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून […]

अधिक वाचा..

आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था

मुंबई: आषाढी एकादशी निमित्त श्री. क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी एसटीच्या ५२०० बसेसची व्यवस्था केली आहे. ह्या बसेस घेऊन येणारे चालक, वाहक त्यांची देखभाल करणारे यांत्रिक कर्मचारी व या सर्वांना मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक व अधिकारी यांच्या चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी […]

अधिक वाचा..

गुडघेदुखी आणि उपाय

संधिवात ही एक सामान्य आरोग्य स्थिती आहे, ज्यामध्ये सांध्यांवर दीर्घकाळ सूज येते. संधिवाताचे किंवा सांधेदुखीचे १०० हून अधिक प्रकार आहेत आणि या आधारावर सांधे, हाडे आणि शरीराच्या इतर भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेदना जाणवू शकतात. सांधेदुखी आणि सांध्यांमध्ये कडकपणा ही दोन सांधेदुखीची मुख्य लक्षणे आहेत, जी सहसा वयानुसार वाढते. ऑस्टियोआर्थराइटिस हा संधिवाताचा सर्वात सामान्य प्रकार आहे. […]

अधिक वाचा..

चक्कर का येते

चक्कर येण्याची कारणे एवढी आहेत की, नुसती वाचतानाच चक्कर येईल. ‘चक्कर येणे’ म्हणजे गरगरणे. अर्थात त्या व्यक्तीस स्वत:/आजुबाजुचे जग गरगर फिरते आहे, अशी भावना होणे. काही रोगांमध्ये गरगरणे/ चक्कर येणे एवढाच त्रास होतो. काही आजारांमध्ये मात्र डोळ्यांपुढे अंधारी येणे, उभे असल्यास खाली पडणे, बेशुद्ध होणे आदी घटना ही घडतात. नुसते गरगरणे/ चक्कर येणे त्रास अंतकर्ण, […]

अधिक वाचा..

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीचे आंदोलन

मुंबई: विधानभवनातील विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शेतकऱ्यांवर अन्यायकारक ठरणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. एकाच जिद्द, शक्तिपीठ रद्द, शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आल्या.महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुंबई येथील विधान भवन परिसरातील […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात निरोगी राहण्याचा मंत्र ABC ज्यूस

हिवाळ्यात शरीराची अतिरिक्त काळजी घ्यावी लागते. तापमानात घट झाल्यामुळे संसर्गासह अनेक आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. तसेच खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्यामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. ABC ज्यूसचं सेवन केल्याने अशा परिस्थितीत तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहण्यास मदत होते. सफरचंद, बीट, गाजर, थोडं मीठ, आलं आणि लिंबू मिसळून ABC ज्यूस तयार केला जातो. ABC ज्यूसध्ये […]

अधिक वाचा..

वृद्ध महिलेला मिळाले न्यायाचे मंगळसूत्र; शिरूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

शिरूर (अरुणकुमार मोटे): समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडताना शिरूर पोलीसांनी पुन्हा एकदा आपली तत्परता व कर्तव्यदक्षता सिद्ध केली आहे. पायी चालणाऱ्या ७७ वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील दिड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्यांकडून पोलीसांनी सदर मंगळसूत्र हस्तगत करून ते न्यायालयाच्या आदेशानुसार मूळ मालकिणीच्या सुपूर्त केले आहे. ही घटना दिनांक २७ जानेवारी २०२५ […]

अधिक वाचा..