शिरूर शहरात मोटारसायकल चोरट्याचा पर्दाफाश; पाच गुन्ह्यांचा उलगडा

शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालत, शिरूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने एका सराईत मोटारसायकल चोरट्याला अटक करत तब्बल पाच गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश मिळवले आहे. या कारवाईने शहरातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. दिनांक १५ मे २०२५ रोजी रात्री ८ ते १६ मे सकाळी ६ दरम्यान, शिरूर […]

अधिक वाचा..

माजी विद्यार्थ्यांनी ४० वर्षांनी पुन्हा भरवली शाळा; १९८६च्या आठवणींना दिला हृदयस्पर्शी उजाळा

शिरूर (अरुणकुमार मोटे): “शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचे ठिकाण नाही, तर ती आठवणींची ठेव असते” हे विधान खरं ठरवत १९८६ साली दहावीमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांनी तब्बल ४० वर्षांनंतर पुन्हा शाळेत हजेरी लावली. मलठण येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मलठण मध्ये ६० माजी विद्यार्थी एकत्र जमून आपल्या बालपणाच्या आणि शालेय जीवनाच्या आठवणींना नव्याने उजाळा दिला. पन्नाशीत […]

अधिक वाचा..

आमदार माऊली कटके यांच्या प्रयत्नातून एस.टी. बससेवेचे लोकार्पण, आढावा दौऱ्याची यशस्वी सांगता

संकल्पनेतील शिरूर उपक्रमाची महत्त्वाकांक्षी सुरुवात शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर हवेलीचेआमदार ज्ञानेश्वर माऊली आबा कटके यांच्या प्रयत्नांतून शिरूर एस.टी. डेपोमध्ये नव्याने पाच एस.टी. बसेस दाखल झाल्या. या बससेवेचा लोकार्पण सोहळा तसेच विविध विकास कामांचा आढावा दौरा त्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. एस.टी. महामंडळाच्या माध्यमातून शिरूर शहर व तालुक्यातील प्रवाशांना आता आधुनिक व वेळेवर चालणाऱ्या बससेवेचा […]

अधिक वाचा..
Balu-Temgire

Video: जि.प. शाळा चर्चेत! इयत्ता १तील विद्यार्थी म्हणतात 26 पर्यंत पाढे…

पुणेः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोमखेल (आव्हाळवाडी, वाघोली, पुणे) शाळेतील इयत्ता १ली तील विद्यार्थी 26 पर्यंतचे पाढे म्हणतात. शिरूर तालुक्यातील पारोडी या गावचे सुपूत्र व वर्गशिक्षक बाळासाहेब टेमगिरे यांच्या स्तुत्य उपक्रमाचे परिसरातून कौतुक केले जात आहे. जि. प. प्राथमिक शाळा डोमखेल (आव्हाळवाडी) शाळा सध्या हवेली तालुक्यात चर्चेत आली आहे. कारण सध्या त्या शाळेत इयत्ता पहिली […]

अधिक वाचा..

वाघाळे गावात बिबट्याचे दर्शन; ग्रामस्थांमध्ये घबराहट, पिंजरा लावण्याची मागणी

रांजणगाव गणपती (किरण शेलार-पिंगळे) शिरुर तालुक्यातील वाघाळे गावात माजी सरपंच पप्पु भोसले यांच्या घराजवळ काल (दि ११) रोजी बिबटया दिसल्याने नागरीक भयभीत झाले आहेत. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने तातडीने पिंजरा लावला अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. चासकमानच्या पाण्यामुळे वाघाळे गावातील अनेक एकर जमीन ओलिताखाली आली असुन गावात ऊस पिकाचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. […]

अधिक वाचा..

लिंबाच्या पानांचे फायदे 

खरतर लिंबाच्या पानांचा आपण वर्षभर उपयोग करू शकतो व त्याचा फायदा घेऊ शकतो. अनेक आजारांना याच्या मदतीने आपण दूर ठेवू शकतो. तुमच्या जवळपास ही पाने मिळू शकतात. तुम्ही याचा प्रयोग करू शकता. महत्त्वाचे म्हणजे लिंबाचे पान जर हातात घेऊन ते चुरुन किंवा रगडून त्याचा वास घेतला, तर डोकेदुखी मध्ये आराम पडतो. कोणाला डोकेदुखी, अर्धशिशी, मायग्रेन […]

अधिक वाचा..

तुम्ही देखील रताळे सोलून खाताय मग करताय खूप मोठी चूक

तुम्ही रताळे खाण्यापूर्वी ते सोलता का, रताळ्याची साल म्हणजे निसर्गाचं स्वतःचं संरक्षण कवच. ते केवळ रताळ्याच्या आतल्या भागाला ओलसर आणि ताजे ठेवत नाही तर त्यात आवश्यक पोषक तत्वेदेखील असतात, जी अनेकदा सोलल्यावर वाया जातात. आरोग्य फायदे प्रीबायोटिक्स आणि फायबर-समृद्ध: रताळ्याच्या सालीमध्ये खूप फायबर्स असतात, जे आपल्या आतड्यांतील बॅक्टेरियांना पोषण देतात, पचन सुधारतात आणि जास्त काळ […]

अधिक वाचा..

आरोग्यदायी मध

मध ओळखण्याची पद्धत 1) मध पाण्यात टाकल्यावर सरळ पाण्यात जाते, विरघळत नाही. 2) शुद्ध मध वर्तमानपत्राच्या कागदावर टाकल्यावर एका बाजुस टाकुन बोटाने घासल्यास दुसऱ्या बाजुने फुटुन दिसत नाही. 3) शुद्ध मधावर मुंग्या येत नाहीत, कारण मधात थोडा कडवटपणा असतो. मध खाण्याचे काही नियम 1) मध केव्हाही अग्नीवर गरम करू नये. 2) मध अनुकुल पदार्था बरोबर […]

अधिक वाचा..

अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर मृत प्रवाशांना श्रद्धांजली

मुंबई: अहमदाबाद विमानतळावर आज सकाळी एक गंभीर विमान अपघात घडला असून यात काही प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर काही प्रवासी जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मा. श्री मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मृतांना श्रद्धांजली व्यक्त केली आहें […]

अधिक वाचा..

अकरावी प्रवेश प्रक्रियेतील गोंधळाचा जाब; राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून शिक्षण विभागाला इशारा

मुंबई: ७ जूनपासून सुरू झालेल्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक अडचणी, वेळापत्रकातील अनिश्चितता आणि प्रशासकीय हलगर्जीपणामुळे राज्यभरातील हजारो विद्यार्थी आणि पालक संभ्रमात सापडले आहेत. या संदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज उपसंचालक आणि सहाय्यक संचालक (शालेय शिक्षण), मुंबई विभाग यांच्या कार्यालयात धडक देत तीव्र […]

अधिक वाचा..