काळे की पांढरे? तुमच्या आरोग्यासाठी ‘हे’ तिळ ठरू शकतात अमृतासमान

तीळ हा आपल्या भारतीय स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा घटक आहे. लाडू, चिक्की, किंवा भाजी-आमटीला खमंगपणा आणण्यासाठी आपण तिळाचा वापर करतो. पण बाजारात आपल्याला साधारणपणे दोन प्रकारचे तीळ दिसतात ते म्हणजे काळे आणि पांढरे. अनेकांना प्रश्न पडतो की, या दोन्ही प्रकारच्या तिळांमध्ये चवीव्यतिरिक्त आरोग्याच्या दृष्टीने काय फरक आहे? कोणते तीळ खाणे जास्त फायदेशीर ठरू शकते. पोषक तत्वांचा […]

अधिक वाचा..

सॅलेड आवडत नाही, कच्च्या भाज्यांनी पोट दुखतं-पित्त होतं? ‘या’ ३ पद्धतींनी खाऊन पहा…

सॅलेड पौष्टिक असल्याने रोजच्या आहारात ते असणे गरजेचेच असते. डाएटमध्ये सॅलेड खाण्याचा सल्ला जातो. सॅलेड खाण्याने आपल्या शरीराला त्याचे अनेक फायदे देखील मिळतात. साधरणतः भाज्या आणि हिरव्या पालेभाज्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने सॅलेड करता येते. सॅलेडमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फोलेट, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणांत असतात. सॅलेड खाल्ल्याने त्यातून आपल्या शरीराला आवश्यक ती […]

अधिक वाचा..

लाडक्या बहिणींना मिळणार 40 हजारांपर्यंत कर्ज

कर्जाचा हप्ता त्यांच्या 1500 रुपयांमधून सरकार भरणार संभाजीनगर: लाडक्या बहिणींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सरकार नवीन पाऊल उचलत असून याअंतर्गत, ज्या महिला ‘लाडकी बहिण’ योजनेच्या लाभार्थी आहेत, त्यांना आता 40 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकणार आहे. याचा फायदा काय होणार स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करू शकतील. existing व्यवसायाचा विस्तार करू शकतील. घरातील काही आवश्यक गरजा पूर्ण […]

अधिक वाचा..

शिरूर भूमिअभिलेख कार्यालयाची उल्लेखनीय कामगिरी, विभागात तृतीय क्रमांक

शिरूर (अरुणकुमार मोटे): राज्य शासनाच्या “१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात” राज्यातील सर्व ३५८ तालुक्यांतील सुमारे १०,००० शासकीय कार्यालयांनी सहभाग घेतला. या उपक्रमाचे उद्दिष्ट होते शासकीय कार्यालयातील कार्यप्रणालीत पारदर्शकता, वेगवान सेवा वितरण, नागरिकाभिमुख दृष्टिकोन व नवोपक्रमांची अंमलबजावणी साधणे. या कार्यक्रमाअंतर्गत शासनाने सर्व शासकीय विभागांच्या प्रत्येक महसुली विभागातील उत्कृष्ट तीन तालुका कार्यालयांची निवड केली. पुणे विभागातील एकूण […]

अधिक वाचा..

साखरेऐवजी गुळाचा वापर करत असाल वेळीच व्हा सावध, किडनी होऊ शकते फेल

लठ्ठपणा, डायबिटीस, हृदयरोगांचा धोका वाढतो. साखरेमध्ये किंवा गोड पदार्थांमध्ये कॅलरी जास्त असतात आणि पोषण कमी. अशात बरेच लोक साखरेऐवजी गुळाचा वापर करण्याचा सल्ला देतात. त्यात काही चुकीचं देखील नाही. बरेच लोक साखरेला पर्याय म्हणून गुळाचा वापर करतात. पण तुमची एक चूक तुमच्या किडनी खराब करू शकते. साखरेऐवजी गूळ खाणं चांगलंच आहे. पण आजकाल गुळात नुकसानकारक […]

अधिक वाचा..

रोज सकाळी प्या १ कप ‘गुलाबी चहा’! दिवसभर थकवा गायब, स्ट्रेस होईल कमी-चेहऱ्यावर येईल ग्लो

अनेकांच्या दिवसाची सुरुवात सकाळच्या चहा किंवा कॉफीने होते. सकाळी चहा प्यायल्याने आपल्याला दिवसभर फ्रेश वाटते. तसेच शरीरात वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण होते. अशातच सध्या गुलाबी चहाचा ट्रेंड वाढताना दिसून येत आहे. हा चहा फक्त चवीला उत्तम नाही तर आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. गुलाबी चहा विशेषत: काश्मिरी चहा म्हणून ओळखला जातो. या चहामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी मिश्रित राहणार आहे. तुम्हाला तुमच्या काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतील अन्यथा तुमच्या एखाद्या मित्रामुळे त्या तुमच्या कुटुंबातील सदस्यांसमोर उघड होऊ शकतात. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुम्हाला आज नवीन नोकरी देखील मिळू शकते. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत आज मजा करू शकता. आज काही नवीन शत्रू निर्माण होऊ शकतात […]

अधिक वाचा..

‘टाटा टेक्नॉलॉजी’कडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्याच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले असून त्यांच्याच पुढाकारामुळे बीड जिल्ह्यानंतर आता नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अॅन्ड ट्रेनींग’ अर्थात ‘सीट्रिपलआयटी’ मंजूर करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीला पाठविलेल्या पत्राला कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला असून नांदेड आणि छत्रपती […]

अधिक वाचा..

शिरूर नगरपरिषदेकडून टोरंट गॅस कंपनीवर २५ हजारांचा दंड; बेकायदेशीर मशिनरी ठेवल्याचा प्रकार

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील कल्याणी भेळ समोरील नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेत परवानगीशिवाय मशिनरी साहित्य ठेवणाऱ्या टोरंट गॅस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर शिरूर नगरपरिषदेने २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही माहिती मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांनी दिली. सदर प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगरपालिकेकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या […]

अधिक वाचा..

भाजपा नेत्यांकडून सातत्याने सैन्य दलाचा अपमान, पंतप्रधान मोदी व जे. पी. नड्डांनीच माफी मागावी

मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदिश देवरा व मंत्री विजय शाह दोघांवरही राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा मुंबई: ऑपरेशन सिंदूरचे दैदिप्यमान यश हे भारतीय सैन्य दलाचे असून संपूर्ण देशाला या पराक्रामचा अभिमान आहे परंतु भारतीय जनता पक्षाचे काही वाचाळवीर जाणीवपूर्वक भारतीय सैन्यदलाचा अपमान करणारी विधाने करत आहेत. मध्य प्रदेशचा एक मंत्री विजय शाह यांच्या बेताल विधानानंतर मध्य प्रदेशचे […]

अधिक वाचा..