शिवाजीनगर सत्र न्यायालयात लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीस १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिवाजीनगर सत्र न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत शिरूर येथील बबलु उर्फ अमीर शब्बीर बाले (वय ३१) या आरोपीस बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी दोषी ठरवून १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. यासोबतच आरोपीवर १०,००० रुपयांचा दंडही लावण्यात आला असून, दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याची शिक्षा भोगावी लागेल, असे आदेश देण्यात आले. या प्रकरणी […]

अधिक वाचा..

काँग्रेस पक्ष राज्यात ‘संविधान बचाव’ व ‘सद्भावना यात्रा’ काढणार; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार राज्यात संविधान बचाव यात्रा तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित सद्भावना यात्रा काढण्यात येणार आहेत. २९ एप्रिलला नाशिक येथे सद्भावना यात्रेचे आयोजन केले असून १ मे रोजी सद्भावना सत्याग्रह तर ४ व ५ मे रोजी परभणी येथे सद्भावना यात्रा व संविधान बचाव यात्रेचे आयोजन केले आहे, अशी माहिती प्रदेश […]

अधिक वाचा..

महाविद्यालयातील तसेच शाळेतील तरुणींना कोणी त्रास देत असेल तर त्याची गाठ महाराष्ट्र पोलिसांशी आहे

बीड: धाराशिव येथे मामाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या साक्षी कांबळे प्रकरणात विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज बीडमध्ये पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीदरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी कुटुंबीयांच्या मागण्या ऐकून घेत त्यांना मानसिक आधार दिला, तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याचा विश्वास दिला. या प्रकरणातील आरोपीस जामीन मिळाल्याने कुटुंबात संतापाची लाट उसळली आहे. […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC तील विविध कामात माजी महिला सरपंचाच्या पतीची लुडबुड…?

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC तील अनेक कंपन्यामध्ये मलाच सगळीकडे काम मिळाली पाहिजेत असा अट्टहास करत MIDC लगतच ग्रामपंचायत असल्यामुळे इतर लोकांना कंपनीमध्ये मिळालेले ठेके दादागिरी करत स्वतःकडे घेण्याचा सपाटा एका माजी सरपंच महिलेच्या पतीने लावला आहे.   या महाशयांनी स्वतःची पत्नी चार वर्षे सरपंच असताना ग्रामपंचायत मध्ये कारभारनीच्या […]

अधिक वाचा..

अक्कलदाढ आणि अक्कल यांचा संबंध असतो का? अक्कलदाढ येताना का होतात वेदना

सगळी दुखणी परवडली, पण दातांची दुखणी नको, हे का म्हटले जाते ते अनुभव घेतल्याशिवाय कळणार नाही. प्रत्येकाला या टप्प्यातून जावेच लागते, त्यामुळे अनुभव येतो आणि सदर वाक्यामागच्या भावना लक्षात येतात. दात किडणे, ठणकणे, पडणे, फट येणे अशा अनेक समस्यांमध्ये आणखी एक तापदायक समस्या म्हणजे अक्कल दाढ येणे. बत्तीशी पूर्ण झाली की साधारण १६ ते १८ […]

अधिक वाचा..

पाणी बदलल्याने केस गळतात का?

आजच्या काळात केस गळण्याची समस्या सामान्य झाली आहे. तरुण असो वा वृद्ध, सर्व वयोगटातील लोक या समस्येशी झगडत आहेत. या समस्येमुळे केवळ आत्मविश्वासावरच परिणाम होत नाही तर मानसिक ताणही येऊ शकतो. केस गळण्याची अनेक कारणे असू शकतात, त्यापैकी एक म्हणजे लोकांचा असाही विश्वास आहे की जेव्हा ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घर बदलतात तेव्हा ते […]

अधिक वाचा..

अबब! सोन्याने ओलांडला एक लाखाचा टप्पा; जाणून घ्या आजचा दर

छत्रपती संभाजीनगर: सोनं खरेदीचं स्वप्न पाहताय? तर थांबा… कारण आजचा दर ऐकून डोळे विस्फाराल! आज २१ एप्रिल, सोमवार रोजी महाराष्ट्रात सोन्याने १ लाख रुपयांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला असून १० ग्रॅम म्हणजेच एक तोळा सोने, जीएसटीसह १ लाखाच्या पुढे. पाहा तुमच्या शहरातील ताजे भाव: छत्रपती संभाजीनगर ₹99,500 (GSTसह) मुंबई प्रति तोळा – ₹1,00,116 पुणे ₹96,200 (विना […]

अधिक वाचा..

चहासोबत ‘हे’ पदार्थ चुकूनही खाऊ नका; परिणाम ऐकून धडकी भरेल

जगात करोडो चहा प्रेमी आहेत. चहा हे असे पेय आहे, ज्याशिवाय अनेक लोकांच्या दिवसाची सुरुवात होत नाही. ब्लॅक टी, ग्रीन टी, हर्बल टी असे चहाचे अनेक प्रकार आहेत. पण भारतातील सर्वात आवडता चहा म्हणजे दुधाचा चहा. या चहामध्ये पाणी, आले, वेलची आणि दालचिनी वापरली जाते. अनेक जण दिवसातून दोन-तीन कप चहा पितात. चहासोबत अनेकांना बिस्किट, […]

अधिक वाचा..

औषधी वनस्पती आणि दूध

आपल्याला अनेक औषधी वनस्पती माहिती आहेत, मात्र जर त्या दुधात मिसळल्या तर त्याचे फायदे दुप्पट होतात. औषधी वनस्पती कमकुवत रोगप्रतिकारशक्ती, शरीराच्या विविध वेदना आणि स्नायूंचा थकवा यांसारख्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय ठरू शकतात. हळद आणि दूध: हळद ही औषधी वनस्पती आहे जी दुधात मिसळल्यास शरीरातील दुखणी तसंच जखमा दूर होतात. हळदीत कर्क्यूमिन असते जे अँटिऑक्सिडेंट […]

अधिक वाचा..