ranjangaon-midc-police station

रांजणगाव पोलिसांची कारेगाव येथील यश इन चौकात गुटख्यावर कारवाई

कारेगाव (तेजस फडके) कारेगाव येथील यश इन चौकात चारचाकी गाडीत गुटखा विक्रीसाठी आलेल्या एका कार चालक कारवाई दरम्यान पळुन गेला होता. परंतु रांजणगाव पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करत कारसह गुटखा ताब्यात घेतला असुन यामध्ये रांजणगाव पोलिसांनी ९ लाखांच्या चारचाकी कारसह ९ हजार रुपयांचा गुटखा पकडला आहे.   शेखर भगवान अभंग (वय २५), रा. मंगलमुर्ती शाळेजवळ, रांजणगाव […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

त्या बहुचर्चित खुनाचा व्हिसेराच तब्बल आठ महिन्याने प्रयोगशाळेत जमा; वरिष्ठांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीतील त्या बहुचर्चित खुन प्रकरणातील एकुण पाच आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल होताच खुनातील वेगवेगळे खुलासे होऊ लागले आहेत. खुन झालेला व्यक्ती माधव करडे याचा खुन ११ मार्च २०२४ मध्ये झाला होता. त्याच वेळी वैदयकीय अधिकारी यांनी त्याचा व्हिसेरा काढुन ठेवला होता. तो व्हिसेरा शिक्रापुर पोलीसांनी तब्बल आठ महिने […]

अधिक वाचा..

दररोज च्यवनप्राश खाण्याचे फायदे आणि तोटे ठाऊक आहेत का

च्यवनप्राश खाण्याचे फायदे सुषमा यांच्या म्हणण्यानुसार, च्यवनप्राश नियमित सेवनाने रोगप्रतिकारक शक्तीला अनेक विशिष्ट फायदे प्रदान करते: व्हिटॅमिन सी समृद्ध करते च्यवनप्राशमधील प्राथमिक घटक आवळा आहे, ज्यामध्ये क जीवनसत्त्वाचे प्रमाण अपवादात्मकपणे जास्त आहे. हे जीवनसत्त्व रोगप्रतिकार शक्तीच्या योग्य कार्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, ज्यामुळे संक्रमणांपासून बचाव करण्याची शरीराची क्षमता वाढविण्यास मदत होते. अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म च्यवनप्राशमध्ये अश्वगंधा, तुळशी व […]

अधिक वाचा..

चेहरा कायम सुंदर दिसण्यासाठी नऊ वनस्पती आहेत प्रचंड औषधी…

चेहर्‍यासाठी व त्वचेसाठी औषधी वनस्पतीं एवढं उपयुक्त काहीच नाही. निसर्गाकडून तयार मिळणाऱ्या संसाधनांचा वापर करा. अशा ९ वनस्पती आहेत. ज्यांचा वापर करून त्वचा कायम सुंदर राहील. आपल्या ओळखीच्याच वनस्पती असतात पण आपल्याला त्यांचे महत्त्व माहिती नसते. १) तुळस: तुळशीला देवाचे स्थान दिले जाते. तिची पुजा केली जाते. घरासमोर तुळस हवीच. पण या मागे काही शास्त्रीय […]

अधिक वाचा..

अंगणवाडी सेविका भरती; छ. संभाजीनगर जिल्ह्यात जबरदस्त प्रतिसाद

ग्रामीण भागातील महिलांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी असल्याने अंगणवाडी सेविका भरतीसाठी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे! केवळ १२ वी पात्रता आवश्यक असली तरी, बी.एड., डी.एड., इंजिनीअरिंग आणि पदवीधर महिलांनी मोठ्या संख्येने अर्ज भरले आहेत. ८२४ जागांसाठी तब्बल ८,०३९ अर्ज प्रत्येक जागेसाठी १० जणांचा संघर्ष फुलंब्री तालुक्यात सर्वाधिक १,५८० अर्ज शिक्षण आणि निश्चित वेतनामुळे भरतीसाठी तीव्र स्पर्ध […]

अधिक वाचा..

बँक ठेवीदारांच्या संपूर्ण ठेवीवर १०० टक्के विमा सुरक्षित करा

नवी दिल्ली: सध्या भारतातील राष्ट्रीयकृत, खाजगी, परदेशी अथवा सहकारी अशा कोणत्याही बँकेतील ठेवीदारांच्या ठेवी या डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन अधिनियम १९६१ द्वारे विम्याने सुरक्षित करण्यात येतात. डीआयसीजीसी कायद्याच्या कलम १६ अन्वये सध्या ठेवीदारांच्या फक्त पाच लाख रुपये पर्यंतच्या ठेवींनाच विमा संरक्षणाचे कवच आहे. याचाच अर्थ कोणत्याही ठेवीदाराच्या पाच लाख रुपयांहून जास्त असलेल्या ठेवींना […]

अधिक वाचा..

मुंबई उपनगरातील कुपोषित बालकांसाठी उपाययोजना निश्चित करा; पालकमंत्री ॲड.आशिष शेलार 

मुंबई: मुंबई उपनगर सारख्या प्रगत जिल्ह्यात कुपोषित बालके तपासात आढळणे, ही बाब चिंताजनक असून यावर प्रशासनाने यावर तत्काळ उपाययोजना निश्चित करून पुढील 10 दिवसात लेखी अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज दिले. अंगणवाडी सेविकांच्या प्राथमिक पाहणीत १६,३४३ कुपोषित बालके असल्याचे निदर्शनास आल्याने उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आज […]

अधिक वाचा..

अवधान लघुपटाचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: चेंबूर कॉलनी युवक मंडळाच्या हशू अडवाणी कॉलेज ऑफ स्पेशल एज्युकेशनने अध्ययन अक्षमता या विषयावर निर्मित केलेल्या “अवधान” या लघुपटाचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते शासकीय निवासस्थान सिंहगड, मुंबई येथे करण्यात आले. यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर,हशु अडवाणी विशेष शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अस्मिता हुद्दार,सहयोगी प्राध्यापक डॉ गायत्री शिरूर,डॉ.अमित मिसाळ , […]

अधिक वाचा..

वीज बील स्वस्त करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा हवेतच विरली; अतुल लोंढे

लाडकी बहीण, शेतकऱ्यांनंतर वीज ग्राहकांचीही भाजपा युती सरकारकडून घोर फसवणूक मुंबई: भारतीय जनता पक्ष युती सरकार राज्यातील जनतेची घोर फसवणूक करत आहे. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्यास सरकारने चालढकल चालवली आहे. शेतकरी कर्जमाफी देण्यासही सरकार तयार नाही आणि १ एप्रिलपासून २०२५ पासून वीज बिल स्वस्त केले जाईल ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घोषणाही फुसका […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध

महाराष्ट्र राज्य आणि बोर्ड ऑफ एप्रेटीसशिप ट्रेनिंग (पश्चिम विभाग), शिक्षा मंत्रालय, केंद्र सरकार आणि उच्च शिक्षण संचालनालय यांच्यात सामंजस्य करार मुंबई: उच्च शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होण्यासाठी *महाराष्ट्र राज्य आणि बोर्ड ऑफ एप्रेटीसशिप ट्रेनिंग (पश्चिम विभाग), शिक्षा मंत्रालय, केंद्र सरकार आणि उच्च शिक्षण संचालनालय यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला […]

अधिक वाचा..