कामानिमित्त जास्त वेळ बसल्याने होतात ‘हे’ १० गंभीर आजार

आजकाल कामाचे जास्त तास आणि प्रोडक्टव्हिटी याबद्दलच्या चर्चा जोरदार आहेत. मोठ्या कंपन्या किंवा स्टार्टअप्स देखील जास्त कामाच्या तासांना प्रोत्साहन देत आहेत, जे कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. या परिस्थितीत लोकांना आराम करण्यासाठी वेळच मिळत नाही. काम आणि विश्रांती यांच्यात संतुलन नसल्याने, व्यक्ती शारीरिक, मानसिकदृष्ट्या कमकुवत होते, ज्यामुळे गंभीर आरोग्य समस्या देखील उद्भवू शकतात. जास्त वेळ काम […]

अधिक वाचा..

आपला रोजचा दिनक्रम कसा असावा

आपला रोजचा दिनक्रम असा असावा की तो आपल्याला शारीरिक, मानसिक आणि भावनिक दृष्टिकोनातून सुदृढ बनवेल. आपला दिनक्रम आपल्याला उत्साही ठेवणारा, आरोग्यदायी सवयींना प्रोत्साहित करणारा आणि आपल्या जीवनाचे संतुलन राखणारा असावा. खाली एक आदर्श दिनक्रम दिला आहे सकाळ 1) लवकर उठणे; सकाळी 5 ते 6 वाजता उठावे. लवकर उठल्याने दिवसभरासाठी वेळ मिळतो आणि मन प्रसन्न राहते. […]

अधिक वाचा..

अशक्तपणा आल्याने १ ग्लास दुधासह मखाने खाण्याचे ६ फायदे

मखाने अनेक पोषक तत्वांमुळे सुपर फूड म्हणून ओळखलं जातात. दुधात बरीच पोषक तत्व असतात याच कारणामुळे मखान्यांना दुधासोबत खाणे संपूर्ण आहार मानले जाते. हिवाळ्याच्या दिवसांत दुधासोबत मखान्यांचे सेवन केल्यानं शरीरावर बरेच चांगले परीणाम दिसून येतात. हे कॉम्बिनेशन लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच हाडं मजबूत होण्यासाठी तसंच एनर्जी लेव्हल बुस्ट होण्यासाठी फायदेशीर ठरतं. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी दूध […]

अधिक वाचा..

मुलांव्यतिरिक्त पालकांनीही आपल्या स्क्रीन टाइमबद्दल जागरूक असायला हव

आताच्या काळात महत्त्वाच्या कामापासून ते अगदी मनोरंजनापर्यंत आपण मोबाइलचा वापर करतो. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येकालाच मोबाइल, सोशल मीडिया, इंटरनेटची भुरळ पडली आहे. आपण नेहमी लहान मुलांच्या स्क्रीन टाइमबद्दल जागृक असतो. पण, लहान मुलांव्यतिरिक्त मोठ्यांनीदेखील आपल्या स्क्रीन टाइमवर लक्ष द्यायला हवे. एका संशोधनात असे समोर आले की, जे पालक स्क्रीनवर जास्त वेळ घालवतात ते […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असणार आहे. तुम्ही तुमच्या काही रखडलेल्या कामांमध्ये सकाळपासून व्यग्र असाल. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात एकापेक्षा जास्त मार्गांनी पैसे मिळतील. काही अनावश्यक चिंतेत अडकून तुम्ही तुमच्या कामापासून विचलित होऊ शकता. ही परिस्थिती तुमच्यासाठी कठीण सिद्ध होईल. एखाद्या कामासाठी तुम्हाला घरापासून दूर जावे लागेल. तुमच्या रागीट स्वभावामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्याशी […]

अधिक वाचा..

दात पिवळे-हिरड्या काळ्या पडल्यात? अर्धा चमचा हळदीचा खास उपाय

दातांमध्ये पिवळेपणा येणं ही एक सामान्य समस्या आहे. ज्यामुळे बरेच लोक त्रस्त असतात. पिवळे दात कोणालाही आवडत नाहीत. दातांमध्ये पिवळेपणा आल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात. कारण दात, हिरड्यांमध्ये फसलेले कण सडून प्लाक तयार होते. ज्यामुळे तोंडाला दुर्गंधी येणं, दातांमधून रक्त येणं, पायरिया, हिरड्यांमध्ये वेदना, दातांमध्ये किड लागणं, दात हलणं, कॅव्हिटीज अशा समस्या उद्भवू शकतात. नंतर […]

अधिक वाचा..

रोज भात खाल्ल्यानं उद्भवतात हे ६ आजार

भारतातील बरेच लोक डाळीसोबत भात खाणं पसंत करतात. काही लोक भाताशिवाय जेवतचनाही. दुपारच्या जेवणात भात खाल्ल्यानं तब्येतीवर चांगला परिणाम होतो. रात्री भात खाल्ल्यानं गट्स हेल्थवर चुकीचा परिणाम होतो. रात्री भात खाल्ल्यानं पोटाशी संबंधित समस्या उद्भवतात. गॅस, एसिडीटीसारख्या समस्या उद्भवल्यास रात्रीच्यावेळी भात खाणं टाळायला हवं. रात्रीच्या जेवणात भात खाल्ल्यानं तुमचं वजन वाढू शकतं आणि कायमचा लठ्ठपणा […]

अधिक वाचा..

कॅल्शियम कमी झाल्यास काय करावे

धावपळीच्या युगात आपण थकतो. अनेकवेळी हाडे दुखतात. थकवा जाणवतो. हे नव्या जीवनशैलीमुळे घडत असते. शर्करायुक्त पदार्थांमुळे (चॉकलेट, केक, कोल्डड्रिंक्स इ.) शरीरात कॅल्शियमची कमतरता होते. मात्र, हे कॅल्शिअम घरगुती पदार्थ खाऊन वाढविता येते. त्यासाठी औषधाची गरज नाही. दूध: गाईचेदूध कॅल्शियमचा सर्वात उत्तम स्रोत आहे. यामुळे केवळ मुलेच नाही तर प्रौढ व्यक्तीसुद्धा पर्याप्त प्रमाणात कॅल्शियम प्राप्त करू […]

अधिक वाचा..

आता FIR नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनचे खेटे मारण्याची गरज नाही, घर बसल्या दाखल करा Online FIR

मुंबई: बाईक किंवा मोबाईल चोरीला गेला किंवा इतर कोणतीही घटना घडली तरी, पोलिसांकडे जाऊन तक्रार नोंदवणे कधीकधी कठीण होते. पोलिस स्टेशनला भेट देण्याची आणि एफआयआर नोंदवण्याची पारंपारिक प्रक्रिया आता अनेक राज्यांमध्ये पोलिस पोर्टलद्वारे ऑनलाइन करता येते. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन एफआयआर नोंदवू शकता. एफआयआर (FIR) म्हणजे काय? एफआयआर म्हणजे प्रथम माहिती अहवाल, जो पोलिसांकडून गुन्ह्याची माहिती […]

अधिक वाचा..

बीडच्या रस्त्यावर सुरु असणारे गँगवार आता जेलमध्ये सुरु

मुंबई: महायुतीच्या सरकारच्या काळात राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बीड जिल्ह्यामध्ये तर कायद्याचे नाही गुंडाराज आले आहे अशी परिस्थती आहे. बीडच्या रस्त्यावर सुरु असलेले गँगवॉर आता जेलमध्ये पोहोचले आहे. पोलीस आणि गृहविभाग काय करत आहे? असा संतप्त सवाल करून देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याचा मोह सोडून राज्याला […]

अधिक वाचा..