पुरुषांचं टेन्शन; ताणाची कारणे काय?

नुकत्याच घडून गेलेल्या एका सुशिक्षित तरुणाच्या ‘प्रकट’ आत्महत्येच्या घटनेनंतरची गोष्ट. एका महिला प्राचार्यांकडे बसलो होतो. ‘एका पुरुषाने पत्नीच्या छळामुळे आत्महत्या केली तर लोकांना इतका धक्का बसला, अशा कितीतरी महिलांना शतकानुशतके या पुरुषप्रधान समाजात आत्महत्या कराव्या लागल्या,’ हे त्यांचे मत. आत्महत्या, मग कुणाला का करावी लागेना वाईटच, मात्र त्याला असाही सामाजिक आयाम असू शकतो हे त्यांचे […]

अधिक वाचा..

जेवणानंतर चालल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते का?

चालणे हा आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी व्यायाम आहे असे सांगितले जाते, पण जेवणानंतर तुम्ही चालता तेव्हा तुमच्या रक्तातील साखरेवर नेमका काय परिणाम होतो हे माहिती आहे का? जेवणानंतर किमान ३० मिनिटे चालल्याने साखरेचे प्रमाण तितके वाढत नाही, जितके व्यक्ती बसून असताना वाढते. चालणे हे रक्तातील साखरेच्या प्रमाणात होणारी वाढ कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. रक्तातील साखरेच्या […]

अधिक वाचा..

हे ५ पदार्थ वाढवतात कफाचे प्रमाण…

कफ झाला की एक वेळ खोकला परवडला पण कफ नको. असं म्हणायची वेळ येते. कारण सतत ठसका लागत राहतो. धास लागत राहते. कफ जाता जात नाही. डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घेतले तरी परत येतो. त्याची काही कारणे आहेत. ती कारणे म्हणजे आपण खातो ते अन्न. काही पदार्थ कफ वाढवतात. असे पदार्थ पौष्टिकही असू शकतात. पण […]

अधिक वाचा..

शरीरातील लोहाची कमतरता लक्षणे व उपाय 

शरीराला आतून बळकट ठेवण्यासाठी आणि सर्व प्रकारांच्या आजारांशी लढण्यासाठी शरीराला लोह तत्त्वाची गरज असते. जर का आपल्या शरीरामध्ये लोहाची कमतरता असेल तर आपल्याला थकवा आणि धाप लागण्यासारखे त्रास सुरू होऊ शकतात. चला तर मग आज आपण आपल्या शरीरातील लोहाची कमतरता कशा प्रकारे दूर करता येईल हे जाणून घेऊया… लोहाची कमतरता असल्याची लक्षणे थकवा येणे, चपळता […]

अधिक वाचा..

रांजणगाव ग्रामपंचायतीसाठी घोड धरणावरून नवी पाणी पुरवठा योजना तातडीने मार्गी लावा

रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीचे प्रश्न सोडविण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक मुंबई: पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीचे आध्यात्मिक, तीर्थपर्यटनाच्या दृष्टीने असलेले महत्व तसेच ग्रामपंचायत हद्दीत ‘एमआयडीसी’ असल्यामुळे या क्षेत्रात स्थलांतरीत लोकसंख्येचे प्रमाण अधिक असून भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन जलजीवन मिशनअंतर्गत घोड धरणावरून नवीन पाणीपुरवठा योजना तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार […]

अधिक वाचा..

करडे औद्योगिक वसाहतीत कामाच्या ठेक्यावरुन दोघांना बेदम मारहाण; आठ जणांवर गुन्हा दाखल

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहत (MIDC) टप्पा क्रं ३ करडे येथील औद्योगिक वसाहतीत रस्त्याचे काम घेतल्याच्या कारणावरुन दोन जणांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी शिरुर पोलिस स्टेशन येथे वैभव महाडिक, शुभम दिवेकर, अक्षय महाडीक, पंडीत देवकर, रणजित वाळके, अमोल बांदल व इतर दोन अनोळखी इसमांसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   याबाबत […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिरूर तालुक्यात अनैतिक संबंधातून बालकांचे अपहरण; चिमुकलीला फेकले विहिरीत…

शिरूर: शिरूर तालुक्यातील वाडागाव येथील तीन लहान चिमुकल्यांचे एका युवकाने अपहरण करुन एका चिमुकलीला विहिरीमध्ये फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिसांनी दोन बालकांची सुटका करत आरोपीला अटक केली आहे. गायत्री रणजीत कुमार रविदास (वय ७ रा. वाडागाव ता. शिरूर जि. पुणे मूळ रा. झारखंड) असे खून केलेल्या चिमुकलीचे नाव असून, तिचा मृतदेह विहिरीतून […]

अधिक वाचा..

ऊस पिकावर थंडीचा परिणाम दिसतोय

अति थंडीचा जास्त कालावधी, हवेतील कोरडेपणा आणि थंड व कोरडे वारे यामुळे पानांतील पेशी निर्जीव होतात. त्यामुळे हा भाग पांढरा किंवा हिरवट पिवळसरच राहतो. हवामान बदलामुळे झालेली ही शारिरिक विकृती आहे. ही समस्या पानापुरतीच मर्यादित राहील, त्याचा संसर्ग इतर पानावर होत नाही. तसेच तापमानात वाढ झाल्यानंतर ही समस्या संपते. अचानकपणे होणाऱ्या हवामान बदलांचा पिकांवर विपरीत […]

अधिक वाचा..

रोज अनुलोम-विलोम प्राणायाम करण्याचे फायदे काय

तुम्ही शहरात राहा किंवा खेड्यात राहा, हल्लीची जीवनशैली सपाटून बदलून गेली आहे. प्रत्येकाचं जीवन हे धकाधकीचं झालं आहे. त्यामुळेच आता शरीर आणि मनाच्या तंदुरुस्तीसाठी रोज योगा आणि प्राणायाम करणं आवश्यक झालं आहे. प्रत्येक प्राणायामाचे फायदे वेगवेगळे असतात. त्यापैकीच अत्यंत महत्त्वाचे प्राणायाम म्हणजे अनुलोम-विलोम. अनुलोम-विलोम प्राणायामाचे फायदे काय आहेत? हा प्राणायाम कधी करायचा असतो. अनुलोम-विलोम प्राणायाम […]

अधिक वाचा..

येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून स्कूल बसेस साठी नियमावली लागू करणार

मुंबई: शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खाजगी स्कूल बसेस साठी येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून नियमावली निश्चित करण्यात येणार आहे . त्यासाठी निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नेमण्यात आली असून त्यांना पुढील एक महिन्यांमध्ये या संदर्भातला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. संपूर्ण […]

अधिक वाचा..