विद्यार्थ्यांना हसत खेळत ज्ञान मिळेल असे उपक्रम राबवा; शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

जवाहर बालभवनचे नूतनीकरण तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई: बालभवनच्या नुतनीकरणाचे सुरू असलेले काम तातडीने पूर्ण करुन येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या आवडीचे, त्यांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त हसत खेळत ज्ञान मिळेल असे उपक्रम राबविण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. चर्नी रोड येथील जवाहर बालभवनच्या नूतनीकरणाच्या कामाचा शिक्षण मंत्री भुसे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. प्रधान […]

अधिक वाचा..

वजन कमी करण्यासाठी हळद ठरते रामबाण उपाय

आजकालच्या खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे लठ्ठपणा एक गंभीर समस्या बनली आहे. जास्तीत जास्त लोक लठ्ठपणाने हैराण आहेत. डायटिंग आणि जिममध्ये तासंतास मेहनत करूनही त्यांचं वजन कमी होत नाही. अशात तुम्ही तुमच्या डेली रूटीनसोबतच काही घरगुती उपायही करू शकता. घरगुती उपायांमध्ये हळद खूप महत्वाची मानली जाते. हळदीने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. याचा वापर तुम्ही […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ३ मार्चला काँग्रेसचे राज्यभर आंदोलन

मुख्यमंत्र्यांनी १६ फिक्सर अधिकारी व हे अधिकारी ज्यांच्याकडे काम करत होते त्या मंत्र्यांची नावे जाहीर करावी मुंबई: भाजपाच्या राज्यात शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट असून शेतमालाला हमीभाव मिळत नाही. निवडणुकीच्या काळात भाजपा युतीने शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची घोषणा केली परंतु अद्याप त्यावर निर्णय घेतला नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ३ मार्च रोजी […]

अधिक वाचा..

शिरुर न्यायालयाने डॉक्टर आरोपीस ठोठावली दोन वर्षे शिक्षा व ३० हजार रुपये दंड 

शिरुर (तेजस फडके): न्हावरे (ता.शिरुर) गावच्या हददीत नाथकृपा हॉस्पिटल मध्ये दिनांक ९ ऑगस्ट २०२० रोजी रात्री १०:०० वाजण्याच्या सुमारास आरोपी डॉ रामहरी भुजंगराव लाड (रा.न्हावरे, ता.शिरुर,जि. पुणे) यांच्या हॉस्पिटलमध्ये एक महिला उपचार घेत असताना आरोपी डॉ. रामहरी भुजंगराव लाड याने फिर्यादी महिलेस हॉस्पिटलच्या ओपीडीमध्ये बोलावुन घेवुन फिर्यादीचे अंगाशी लगड करून मनास लज्जा उत्पन्न होईल असे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील छेडछाड व जिवे मारण्याची धमकीच्या आरोपीची निर्दोष मुक्तता 

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील मांडवगण फराटा येथे एका महिलेचा पाठलाग करुन छेडछाड तसेच घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपीची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. सदरच्या गुन्हातील आरोपीला शिरुर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी निर्दोष मुक्तता केलेली आहे. संदीप सुभाष अडसूळ (वय ४४) रा.मांडवगण फराटा ता.शिरुर, जि.पुणे अशी निर्दोष मुक्तता […]

अधिक वाचा..

वांद्र्यातील त्रिरत्न बुध्द विहार बचावासाठी रहिवाशी रस्त्यावर उतरणार…

२८ फेब्रुवारीला उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा मुंबई: वांद्रे पूर्वेकडील शासकीय वसाहतीमध्ये उच्च न्यायालयाच्या उभारणीसाठी बांधकामे हटविण्यात येत आहेत. या ठिकाणी त्रिरत्न बुध्द विहार असून या विहाराच्या बचावासाठी स्थानिक रहिवाशी आक्रमक झाले आहेत. बुध्द विहारासाठी शासकीय वसाहतीमध्येच पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, या प्रमुख मागणीसाठी येत्या २८ फेब्रुवारी रोजी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी ११ वाजता मोर्चा […]

अधिक वाचा..

अजित पवारांच्या प्रयत्नांमुळे दोन जिल्ह्याला दोन नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यास मान्यता 

अजितदादांच्या घोषणेनंतर महिन्याभरातंच मंजूरी मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांमध्ये दोन नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. मागील जानेवारी महिन्यात बारामती येथे आयोजित ‘कृषिक-2025’ प्रदर्शनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बारामती आणि बीड जिल्ह्यात परळी येथे नवीन कृषी महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर […]

अधिक वाचा..

पुरुषांचं टेन्शन; ताणाची कारणे काय?

नुकत्याच घडून गेलेल्या एका सुशिक्षित तरुणाच्या ‘प्रकट’ आत्महत्येच्या घटनेनंतरची गोष्ट. एका महिला प्राचार्यांकडे बसलो होतो. ‘एका पुरुषाने पत्नीच्या छळामुळे आत्महत्या केली तर लोकांना इतका धक्का बसला, अशा कितीतरी महिलांना शतकानुशतके या पुरुषप्रधान समाजात आत्महत्या कराव्या लागल्या,’ हे त्यांचे मत. आत्महत्या, मग कुणाला का करावी लागेना वाईटच, मात्र त्याला असाही सामाजिक आयाम असू शकतो हे त्यांचे […]

अधिक वाचा..

जेवणानंतर चालल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते का?

चालणे हा आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी व्यायाम आहे असे सांगितले जाते, पण जेवणानंतर तुम्ही चालता तेव्हा तुमच्या रक्तातील साखरेवर नेमका काय परिणाम होतो हे माहिती आहे का? जेवणानंतर किमान ३० मिनिटे चालल्याने साखरेचे प्रमाण तितके वाढत नाही, जितके व्यक्ती बसून असताना वाढते. चालणे हे रक्तातील साखरेच्या प्रमाणात होणारी वाढ कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. रक्तातील साखरेच्या […]

अधिक वाचा..

हे ५ पदार्थ वाढवतात कफाचे प्रमाण…

कफ झाला की एक वेळ खोकला परवडला पण कफ नको. असं म्हणायची वेळ येते. कारण सतत ठसका लागत राहतो. धास लागत राहते. कफ जाता जात नाही. डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घेतले तरी परत येतो. त्याची काही कारणे आहेत. ती कारणे म्हणजे आपण खातो ते अन्न. काही पदार्थ कफ वाढवतात. असे पदार्थ पौष्टिकही असू शकतात. पण […]

अधिक वाचा..