दिविजा वृद्धाश्रमार्फत मिठबाव येथे मोफत मोबाईल दंत चिकित्सक शिबीर :

सिंधुदुर्ग: मिठबाव येथील जिवन शिक्षण शाळा नंबर 1 मध्ये दिविजा वृद्धाश्रमार्फत मोबाईल दंत चिकित्सा शिबीर मोफत आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 60 जणांची दातांची तपासणी करण्यात आली.या शिबिराचे उद्घाटन उपसरपंच सौ. फाटक व डॉ. मेहुल जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. असलदेतील स्वस्तिक फाऊंडेशन संचलित दिविजा वृद्धाश्रमाकडून या वृद्धाश्रमातील आजी आजोबांसह गोर-गरिबांसाठी विविध […]

अधिक वाचा..

पित्ताशयात खडे तयार होण्याची कारणे कोणती 

पित्ताशय हा यकृताच्या खाली स्थित एक लहान अवयव आहे, जो पित्त तसेच यकृताद्वारे तयार केलेला पाचक द्रव साठवतो. पित्ताशयातील जळजळ किंवा इतर समस्यांमुळे वेदना आणि अस्वस्थता होऊ शकते, ज्यामुळे पित्ताशय काढून टाकावे लागते. पित्ताशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया, ज्याला लॅपरोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी असेही म्हणतात. ही पित्ताशय काढून टाकण्याची एक सामान्य आणि सुरक्षित प्रक्रिया आहे. पित्ताशयातील खडे हे […]

अधिक वाचा..

घरातील ही एक पांढरी वस्तू देते दुधापेक्षा जास्त कॅल्शियम 

तीळ खाणं तब्येतीसाठी उत्तम ठरतं. आयुर्वेदापासून आहारतज्ज्ञांपर्यंत सर्वचजण थंडीत तीळ खाण्याचा सल्ला देतात. तीळ गरम असतात, तिळाच्या सेवनानं आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. मूठभर तिळ एक ग्लास दुधात घालून प्यायल्यानं त्यातून ५ टक्के जास्त कॅल्शियम मिळते. तिळाचा वापर करून तुम्ही हाडं मजबूत बनवू शकता. आयुर्वेदीक एक्सपर्ट रोबिन शर्मा यांच्यामते मूठभर तीळानं पालक आणि डार्क चॉकलेट […]

अधिक वाचा..

केस खूप गळत असतील तर खोबरेल तेलात घरातील २ पदार्थ टाकून मालिश करा

हिवाळा सुरू झाला की बहुतांश जणींचे केस खूप गळतात. केसांची वाढ खुंटल्यासारखी होते. केस एवढे गळायला लागतात की गळून गळून लवकरच टक्कल पडते की काय अशी भीती वाटू लागते. हिवाळ्यात केसांच्या बाबतीत दिसून येणारी आणखी एक समस्या म्हणजे केस खूपच कोरडे होतात. अगदी झाडूसारखे राठ, रखरखीत दिसू लागतात. अशा केसांना छान मुलायम करण्यासाठी काय उपाय […]

अधिक वाचा..

अपचन म्हणजे काय व त्याची लक्षणे कोणती 

अन्नाचे पचन नीट न झाल्याने निर्माण होणार्‍या विकाराला ‘अपचन’ म्हणतात. अपचनाची लक्षणे निरनिराळ्या प्रकारची असून खाण्याशी निगडित असतात. पोट फुगण्यापासून पोट दुखण्यापर्यंत सर्व लक्षणांना ‘अपचन’ असे म्हणतात. अन्नाच्या पचनाला तोंडापासून सुरुवात होते. अन्न चावून खाल्ले की लाळेतील विकरांची प्रक्रिया होणे सोपे होते. हे अन्न अन्ननलिकेद्वारा जठरात, नंतर लहान आतड्यात व तेथून मोठ्या आतड्यात जाते. निरनिराळ्या […]

अधिक वाचा..

निरोगी जगण्याचा मंत्र

१) वात २) पित्त ३) कफ  वरील दोष समप्रमाणात ठेवणे यालाच निरोगी म्हणतात. यामध्ये बिघाड झाला की आपल्याला त्या दोषाचा आजार होतो. यावर उपाय म्हणजे आपली जीवनशैली थोड़ी बदलली की आपल्याला त्याचे चांगले परिणाम अनुभवायला मिळतात. आपण नुसते बोलतो की जुने लोक जास्त वर्ष जग़ायचे पण आपण हे कधी पाहिले नाही की ते लोक एवढे […]

अधिक वाचा..

व्यापार आणि प्रवासी दळणवळण यांचा सुंदर मिलाफ म्हणजे गुजरात मधील बसपोर्ट…

गांधीनगर: बसस्थानक हे त्या शहराचे मध्यवर्ती ठिकाण असते. किंबहुना, ते अशा मोक्याच्या ठिकाणी असते की जिथे व्यापार- उदीम विकसित होत असतो, हे ओळखून गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसस्थानक परिसरामध्ये व्यावसायिक वापरासाठी ” व्यापारी संकुल ” आणि त्यामधून येणाऱ्या महसूलाद्वारे प्रवाशांसाठी अत्याधुनिक सोयी – सुविधा युक्त असलेले “बसपोर्ट” निर्माण करून एक प्रकारे व्यापार आणि प्रवासी […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवायचा की केवळ पाहणी दौऱ्यांचे शो-बाजी करायची; ॲड. अमोल मातेले

मुंबई: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महाविद्यालयीन शिक्षणातील मुलींसाठी मोफत शिक्षण योजनेच्या अंमलबजावणीसाठी शंभर महाविद्यालयांना अचानक भेट देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय ऐकून प्रथमदर्शनी वाटते की, आता शिक्षण व्यवस्थेत काही तरी मोठा बदल होईल. पण प्रश्न असा आहे की, या दौऱ्यांतून केवळ सरकारी दवंडी पिटायची की विद्यार्थीहिताचे ठोस निर्णय घ्यायचे. राष्ट्रवादी काँग्रेस […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने १९ ते २७ फेब्रुवारीपर्यंत स्वराज्य सप्ताहाचे आयोजन 

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यभरात दिनांक १९ ते २७ फेब्रुवारीपर्यंत शिवजयंती निमित्ताने ‘स्वराज्य सप्ताहा’ चे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्य रयतेचे जिजाऊंच्या शिवबाचे ही टॅगलाईन वापरत दिनांक १९ ते २७ फेब्रुवारीपर्यंत शिवजयंती, संत गाडगेबाबा जयंती, मराठी भाषा दिन अशा महत्त्वाच्या तिथींचा सुयोग्य संगम साधून विविध उपक्रम […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात त्रिमूर्ती प्लास्टिक कंपनीला आग लागल्याने पाच कोटी पेक्षा जास्त नुकसान…

शेजारील विद्युत रोहित्रावर चारचाकी धडकल्याने घडली घटना.. शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शिरुर -चौफुला महामार्गारील न्हावरा येथिल घोडगंगा साखर कारखान्याशेजारी असणाऱ्या त्रिमूर्ती कंपनी जवळील विद्युत रोहित्रावर चारचाकी कार धडकून झालेल्या अपघातात रोहित्र खाली कोसळल्याने शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत त्रिमूर्ती प्लास्टिक कंपनी जळून खाक झाली असून यात कंपनीतील मशनरी, कच्चा माल फर्निचर व इतर साहित्य […]

अधिक वाचा..