महाराष्ट्राचे हे आहे २८८ नवे आमदार

1) अक्कलकुवा- आमश्या पाडवी (शिवसेना) 2) शहादा-राजेश पाडवी (भाजपा) 3) नंदुरबार-विजयकुमार गावीत (भाजपा) 4) नवापुर-शिरीषकुमार नाईक (काँग्रेस) 5) साक्री-मंजुळा गावीत (शिवसेना) 6) धुळे ग्रामीण-राघवेंद्र पाटील(भाजपा) 7) धुळे शहर-अनुप अग्रवाल (भाजपा) 8) सिंदखेडा-जयकुमार रावल (भाजपा) 9) शिरपूर-काशीराम पावरा (भाजपा) 10) चोपडा-चंद्रकांत सोनावणे (शिवसेना) 11) रावेर-अमोल जावळे (भाजपा) 12) भुसावळ-संजय सावकारे (भाजपा) 13) जळगाव शहर-सुरेश भोळे (भाजपा) […]

अधिक वाचा..

पुणे-नगर महामार्गावर युवती किंवा महिलांना लिफ्ट देताय…? सावधान…

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात अनेक फसवणुकीचे प्रकार समोर येत असुन पुणे-नगर महामार्गावर जर एखाद्या युवतीने किंवा महिलेने तुम्हाला लिफ्ट मागितली. तर थोडं जपुन कारण तुमच्यासोबत एखादी अनुचित घटना घडू शकते. शिरुर तालुक्यात लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत. पण ‘उगाच नको इज्जतीचा पंचनामा’ या भावनेने अनेकजण पोलिस स्टेशनला जाण्यास घाबरत असल्याने […]

अधिक वाचा..

सर्दी खोकल्यासाठी घरगुती उपाय

ओवा खाण्याचे फायदे १) ओवा खाल्ल्याने बदलत्या वातावरणात अनेक प्रकारच्या संक्रमणापासून बचाव केला जाऊ शकतो. इन्फेक्श पासून याने बचाव होतो. त्यामुळे ओव्याचं नियमितपणे सेवन करावे. २) बदलत्या वातावरणात सर्दी खोकला-ताप होणं कॉमन आहे. अशात ओव्याचा तयार केलेला चहा घेतला तर या समस्या लगेच दूर होतील. कारण याने शरीरात जमा झालेला कफ बाहेर येतो. ३) ओव्याचा […]

अधिक वाचा..

दररोज पायी चालाल तर जास्त जगाल…

पायी चालण्याचे फायदे पायी चालल्याने ब्लड सर्कुलेशनमध्ये सुधारणा होते, हार्ट डिजीजचा धोका कमी होतो आणि मेंदुच्या क्रिया व्यवस्थित होतात. त्याशिवाय नियमितपणे चालल्याने लठ्ठपणा, ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही कमी होतं. तसेच मानसिक तणाव कमी करण्यासही मदत मिळते. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारत पायी चालल्याने मानसिक आरोग्यावर खोलवर चांगला प्रभाव पडतो. पायी चालल्याने डिप्रेशन आणि चिंता […]

अधिक वाचा..

पायांमध्ये असतं दुसरं ‘हृदय’, जास्तीत जास्त लोकांना नसतं माहीत याचं कार्य; आता जाणून घ्या… 

पोटऱ्या म्हणजे दुसर हृदय छातीतील हृदय रक्त पायांकडे पाठवत. पण पायांच्या वर रक्त पोटऱ्यांमधील स्नायूंद्वारे फेकल जातं. या कार्यामुळेच याला शरीरातील दुसर हृदय म्हटलं जात. पण ही क्रिया कशी होते हे तुम्हाला माहीत नसेल. आकुंचन पावल्यावर पंप करत शरीराची रचना अशी आहे की, जेव्हा पोटऱ्या आकुंचन पावतात, तेव्हा त्या रक्त परत वरच्या भागाकडे फेकतात. तुम्ही […]

अधिक वाचा..

शीतपित्त म्हणजे काय व अंगावर पित्त उठणे याची कारणे, लक्षणे आणि यावर आयुर्वेदिक उपचार

शीतपित्ताचा त्रास अनेक जणांना असतो. यामध्ये अंगावर खाज सुटते व त्वचेवर पित्ताच्या लालसर गांधी व पुरळ उठतात. त्या पित्ताच्या गांधी काही वेळाने कमी होतात. मात्र परत परत हा त्रास होत असतो. या त्रासाला शीतपित्त ह्या नावानेसुध्दा ओळखले जाते. ऍलर्जीमुळे अंगावर असे पित्त उठत असते. अंगावर पित्त का येते व अंगावर पित्त उठणे यावरील उपाय याची […]

अधिक वाचा..

कोणत्या लोकांनी पिऊ नये आवळ्याचा ज्यूस, जाणून घ्या…

कुणी पिऊ नये आवळ्याचा ज्यूस किडनीसंबंधी समस्या असलेल्या लोकांनी आवळ्याच्या ज्यूसचं सेवन करू नये. कारण या फळांमध्ये व्हिटॅमिन सी आणि पोटॅशिअम असतं, जे किडनीच्या आरोग्यासाठी चांगलं नसतं. थायरॉईडच्या रूग्णांसाठी सुद्धा आवळ्याचा ज्यूस सेवन करणं घातक ठरू शकतं. कारण यात आयोडिन असतं, जे थायरॉईडमध्ये चांगलं मानलं जात नाही. ज्या लोकांना पोटासंबंधी समस्या आहे, त्यांनीही आवळ्याच्या ज्यूसचं […]

अधिक वाचा..

विधानसभा मतदार संघात सर्वाधिक 1 लाख 11 हजार 335 मते मिळवून उदय सामंत विजयी

रत्नागिरी: 266 रत्नागिरी विधानसभा मतदार संघात सर्वाधिक 1 लाख 11 हजार 335 मते मिळवून उदय रविंद्र सामंत हे विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी घोषित केले. बाळ माने यांना दुसऱ्या क्रमांकाची 69 हजार 745 इतकी मते मिळाली. येथील सामाजिक न्याय भवन मध्ये आज सकाळपासून मतमोजणीला प्रारंभ झाला. यावेळी निवडणूक सामान्य निरीक्षक जनक प्रसाद […]

अधिक वाचा..

सुधीर मुनगंटीवार सलग सातव्यांदा विधानसभा निवडणुकीत विजयी

बल्लारपूर विधानसभेत 26000 मतांनी विजयी बल्लारपूर: विधानसभा क्षेत्रात भाजपा महायुतीचे उमेदवार, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 26000 मतांची आघाडी घेत दणदणीत विजय संपादन केला असून ते सातव्यांदा विधानसभेत पोहोचले आहे. सातव्यांदा विधानसभेत निवडून जाणारे ते एकमेव उमेदवार आहे. विजयाचा उंच आलेख १९९५ मध्ये तत्कालीन चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातुन ५५ हजाराच्या वर मताधिक्य घेत […]

अधिक वाचा..

विधानसभेचा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्विकार्य: रमेश चेन्नीथला

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जनतेच्या अपेक्षित भावनांच्या विरोधातील आहे. राज्यातील सर्वच स्तरातील प्रमुख लोक, काँग्रेस व मविआचे नेते, पदाधिकारी, तळागाळातील कार्यकर्ते, पत्रकार यांच्याशी संवाद साधला असता हा निकाल अपेक्षित नव्हता असाच सुर निघत आहे. एक्झिट पोल मध्येही भाजपा युती व महाविकास आघाडी यांच्यात काटें की टक्कर दिसली. परंतु आज आलेला निकाल हा अविश्वसनीय, अनाकलनीय […]

अधिक वाचा..