शरीराचा नाजुक अवयव डोळा

डोळ्याची नजर अबाधित राहावी आणि डोळ्यांना दुखापत होऊ नये म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. पण तरिही सतत लॅपटॉप आणि संगणका समोर बसून काम केल्याने आणि त्यानंतर मोबाईलचा अतिवापर केल्यामुळे त्याचे परिणाम दृष्टीवर होतातच. एकदा दृष्टी कमजोर झाली की, मग एकतर चष्मा डोळ्यांवर ठेवून वावरावं लागतं आणि सोबतच डोळ्यांची तपासणी करण्यासाठी त्रास घ्यावा लागतो. म्हणूनच चष्मा […]

अधिक वाचा..

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काही उपाय

मेंदूला तीक्ष्ण करण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचे सेवन करण्यात येते. मात्र, ही औषधे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करवा. हे पदार्थ खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते. भोपळ्याच्या बिया: भोपळ्याच्या बिया आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. या बियांचे नियमित सेवन केल्याने शरीर निरोगी राहते आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. भोपळ्याच्या बियात […]

अधिक वाचा..

अंग आखडून गेल? ६ व्यायाम करा, शरीर होईल लवचिक आणि वजनही झरझर उतरेल

हिवाळ्यामध्ये बऱ्याचदा अंग आखडून गेल्यासारखं होतं. काही जणांना तर पाठ, कंबर, मान दुखण्याचा त्रास नेहमीच होतो. असा त्रास होऊ नये आणि आखडून गेलेलं अंग मोकळं होऊन लवचिक व्हाव. पहिला व्यायाम आहे अधोमुख श्वानासन. हा व्यायाम केल्याने मांडी, पाठ, हाताचे स्नायू व्यवस्थित ताणले जाऊन त्यांना बळकटी येते. वीरासन करणेही खूप फायद्याचे ठरते. वीरासन केल्यामुळे हात, पाय […]

अधिक वाचा..

ब्राह्ममुहूर्तावर उठल्याचे नऊ फायदे कळल्यावर तुम्ही उशिरापर्यंत झोपणारच नाही

सर्वप्रथम आपण सर्वांनी हे लक्षात घेतले पाहीजे जर की ब्रह्ममुहूर्त असा शब्द नसून ब्राह्ममुहूर्त असा योग्य शब्द आहे. ब्राह्ममुहूर्तावर उठल्याने अनेक शारीरिक, मानसिक लाभ होतात. ज्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने आपली प्रगती होतेच शिवाय आध्यात्मिक उन्नती साध्य होते. कशी ते पाहू. हा पहाटे ३.४५ ते ५.३० असा पावणे दोन तासाचा असतो. याला रात्रीचा चौथा प्रहर अथवा उत्तररात्र […]

अधिक वाचा..

रोज ३ मिनिटे मानेला मसाज करा

हल्ली काही अपवाद सोडले तर प्रत्येकाचीच जीवनशैली खूप बदलली आहे. यामुळे मग अनेक आजारही आपसूकच आपल्याकडे चालून येत आहेत. काही दुखायला लागलं की चटकन औषधं- गोळ्या घेऊन टाकणे हे अगदी कॉमन झालं आहे. पण यामुळे शरीरावर वेगळेच परिणाम होतात आणि त्यातून अनेक आजार ओढवले जातात. म्हणूनच योग अभ्यासक नेहमी हेच सांगतात की तुम्ही काही व्यायाम […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: तुम्ही व्यवसायात जे काही प्रयत्न करत आहात ते यशस्वी होणार आहेत. कामे खूप वाढत आहे त्यामुळे तुम्ही घरात कमी लक्ष देणार आहात. कोणत्याही वादात शक्यतो अडकून नका, त्यामुळे तुमचा त्रास जास्त होवू शकतो. राजकीय सहकार्य प्रत्येक कामात तुम्हाला मिळणार आहे. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. वाणीवर संयम ठेवा. विरोधक काहीही करु शकणार नाहीत. वृषभ: थोडा […]

अधिक वाचा..

या सहा चुका कराल, तर तरुणपणीच म्हातारे व्हाल; शरीर थकते कारण…

वाढत्या वयाबरोबर शरीर थकले तरी मन तरुण ठेवता येते असे म्हणतात. मात्र लेखात दिलेल्या सहा चुका टाळल्या तर तरुणपणीच येणारे म्हातारपण थांबवता येईल हे नक्की. त्यासाठी दिलेले बदल आजपासूनच दैनंदिन जीवनात अंमलात आणायला सुरुवात करा. साखरेचे अति सेवन तरुण वयात खाण्या-पिण्याच्या जडलेल्या सवयी म्हातारपणी त्रासदायक ठरू शकतात. जसे की दिवसभरात ७-८ वेळा चहा पिणे, गोड […]

अधिक वाचा..

तुम्हालाही सतत चमचमीत तिखट खायला आवडते? मात्र अती तिखट तुमच्या ‘असं’ जीवावर बेतू शकत

काही जणांना थोडेही तिखट सहन होत नाही. त्यांच्या डोळ्यातून लगेच पाणी यायला लागते. नाक, कान लगेच लाल होतात. साधी मिरचीही काहींना चरचरते तर काही जण बिनधास्त कच्च्या मिरच्या चाऊन खातात. कितीही तिखट खाण्याची सवय काहींना असते. त्यांना तिखट सोसते. हा-हू असे काहीही आवाज न करता ते मस्त लाल भडक पदार्थ ही खातात. आपण भरपूर तिखट […]

अधिक वाचा..

जीवनसत्त्व ‘ए’, ‘बी’, ‘सी’ यांचे महत्त्व, व्हिटॅमिन्सच्या गोळ्या खाव्यात की नाही…

एक फारच कॉमन समस्या आहे. ती म्हणजे शरीरातील जीवनसत्त्वांची कमतरता. शरीरात सतत कोणत्या तरी जीवनसत्त्वाचा अभाव असतो. योग्य आहाराच्या प्रभावामुळे असे होऊ शकते. एखाद्या आजारामुळे ही कमतरता उद्धवू शकते. प्रत्येक जीवनसत्त्व वेगवेगळ्या शारीरिक गरजा पुरवते. त्यामुळे प्रत्येक जीवनसत्त्वाच्या कमतरतेची लक्षणे व परिणाम वेगवेगळे असतात. या कमतरतेवर उपाय म्हणून, मेडिकल मध्ये व्हिटॅमिन्स च्या गोळ्या मिळतात. जीवनसत्त्व […]

अधिक वाचा..

गूळ आणि जिऱ्याचं पाणी प्यायल्यास काय होतं? फायदे वाचाल तर रोज प्याल

फार पूर्वीपासून गुळाला आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. गुळामधील औषधी गुणांमुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी गुळाचा वापर केला जातो. अशात गूळ आणि जिरं एक करून वापरलं तर आरोग्याला वरदान ठरेल असं औषध तयार होतं. गूळ आणि जिऱ्याचं पाणी आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर करण्यास फायदेशीर ठरतं. अशात ड्रिंकचे फायदे आणि ते कसं तयार करावं हे […]

अधिक वाचा..