तुम्ही रात्री घरातील Wifi बंद न करता झोपता का? उद्भवू शकतील हे गंभीर आजार

जवळपास सर्वांच्याच घरी आजकाल वायफाय हा असतोच. मग ते वर्क फ्रॉम होमसाठी असो किंवा मग सोशल नेटवर्किंग असो घरात वायफाय असणं आत फार महत्त्वाचं झालं आहे. त्यामुळे वायफाय राउटर हा आता जवळजवळ सगळ्याच घरात असतोच. राउटरमुळे लोक दिवस रात्र फास्ट स्पीडमध्ये इंटरनेट वापरु शकतात. एकदा का हा राउटर घरी घेतला आणि त्याचे महिन्याचे पैसे भरले […]

अधिक वाचा..

काहीही खाल्लं तरी छातीत जळजळ होते, लगेच करा हे सोपे उपाय झटक्यात मिळेल आराम…

जेवण केल्यानंतर अनेकदा अनेकांना छातीत जळजळ होते. ज्याला हार्टबर्न किंवा अ‍ॅसिड रिफ्लक्स म्हटलं जातं. छातीत जळजळ होत असल्यानं अस्वस्थ जाणवतं आणि कोणत्याही कामात मन लागत नाही. मुळात छातीत जळजळ तेव्हा होते, तेव्हा पोटात अ‍ॅसिड अन्ननलिकेत परत जातं. जास्तकरून मसालेदार, तळलेले-भाजलेले किंवा जास्त आंबट पदार्थ खाल्ल्यास ही समस्या होते. त्याशिवाय जास्त खाणं किंवा घाईघाईनं खाल्ल्यास सुद्धा […]

अधिक वाचा..

कॉम्प्युटर पेक्षाही वेगवान होईल तुमच्या मुलाचा मेंदू, मुलांच्या आहारात करा या पाच गोष्टींचा समावेश

मूल जन्मल्यानंतर प्रत्येक पालकाला आपले मूल हे हुशार असावे असे वाटते. आजच्या स्पर्धात्मक युगात मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकासही तितकाच महत्त्वाचा आहे. तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलाची बुद्धी ही कॉम्प्युटर पेक्षाही जास्त असावी तर त्यांच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करा. तुमच्या मुलांच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करून तुम्ही त्यांची बुद्धी तल्लख करू शकता. जाणून […]

अधिक वाचा..

उन्हाळ्यात आरोग्यासाठी दही की योगर्ट अधिक फायदेशीर

उन्हाळा सुरू झाला असून आता प्रत्येकजण स्वत:चे आरोग्य चांगले राहण्यासाठी आहारात थंड पदार्थांचा समावेश करू लागले आहेत. अशा परिस्थितीत काही लोकं उन्हाळ्यात दह्याचे जास्त प्रमाणत सेवन करतात. पण काही लोकं योगर्ट देखील त्यांच्या आहाराचा भाग बनवतात. या दोन्ही गोष्टी दुग्धजन्य पदार्थांचा भाग आहेत. बहुतेक सेलिब्रिटींच्या आहारात योगर्टचा सर्वाधिक प्रमाणात समावेश असतो हे तुम्ही अनेकदा ऐकले […]

अधिक वाचा..

जर शरीरात ही लक्षणे दिसत असतील तर तोंडाचा कर्करोग असू शकतो

तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे व्यक्तीपरत्वे वेगवेगळी असू शकतात. कोणत्याही एका विशिष्ट लक्षणाच्या आधारे तुम्हाला तोंडाचा कर्करोग आहे असे म्हणता येणार नाही. पण त्यासाठी नेमकं कसं ओळखायचं की तुम्हाला तोंडाचा कॅन्सर आहे की नाही आणि त्याची लक्षणे आणि चिन्हे काय असू शकतात. तोंडाचा कर्करोग म्हणजे काय तोंडाचा कर्करोग हा सुरुवातीला ओळखू येणारा नसतो किंवा तो तोंडाच्या सामान्य […]

अधिक वाचा..

या ४ लोकांना दालचीनीच्या पाण्याने मिळतील अद्भूत फायदे, जाणून घ्या कसं कराल सेवन

दालचीनीला मसाल्यांचा राजा म्हटलं जातं. याने पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. दालचीनी पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते. खासकरून काही लोकांना यापासून अधिक फायदे होतात. दालचीनीचं पाणी हा एक सरळ, सोपा आणि नॅचरल उपाय आहे. कुणासाठी फायदेशीर दालचीनीचं पाणी १) डायबिटीसचे रूग्ण: जर तुम्हाला […]

अधिक वाचा..

पेनकिलर गोळ्यांचा अवाढव्य वापर

पेनकिलर मध्ये असं नेमकं काय असतं, ज्यामुळे वेदना तातडीने थांबतात? वेदना होत असतील तर त्या टाळण्यासाठी आपण लगेच पेनकिलर घेतो. अनेकदा डॉक्टरही आपल्याला पेनकिलर घेण्याचा सल्ला देतात. पेनकिलर घेतल्याबरोबर वेदना त्वरित नाहीशा होतात. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का, पेनकिलर मध्ये असं नेमकं काय असतं, ज्यामुळे वेदना तातडीने वेदना तातडीने नाहीशा होतात? मुळात, जेव्हा […]

अधिक वाचा..

रोज कणकेत फक्त २ गोष्टी मिसळा, रोजच्या जेवणातून व्हिटामिन B-12 मिळेल

व्हिटामीन बी-१२ (Vitamin B-12) शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आवश्यक असते. जे लोक वेळेवर जेवत नाहीत, जंक फूड जास्त खातात, घरातलं अन्न कमी खातात त्याच्या शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासते. यामुळे एनर्जी बूस्ट होते आणि मेंदूचे आरोग्य चांगले राहण्यासही मदत होते. त्वचा ग्लोईंग दिसते. शरीरात व्हिटामीन बी-१२ कमतरता भासल्यास थकवा, कमजोरी, यांसारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. […]

अधिक वाचा..

माऊथ अल्सरने त्रस्त झालात? एकदा हे ‘सहा’ घरगुती उपाय करून बघाच

शरीराला उष्णतेचा त्रास होतो म्हणजे नक्की काय होते? तर शरीरातील उष्णतेचे प्रमाण वाढते. शरीरासाठी अति उष्ण असे पदार्थ खाल्याने शरीरातील उष्णता वाढते. तसेच उन्हामुळे , बदलत्या वातावरणामुळेही शरीरातील उष्णता वाढते. त्यामुळे पित्ताचा त्रास होतो. अपचनाचा त्रास होतो. अनेक त्रास व्हायला लागतात. अशी दुखणी सहसा जात नाहीत. हैराण करून सोडतात. काहींच्या शरीर रचनेतच उष्णतेचे प्रमाण जास्त […]

अधिक वाचा..

जीवनसत्त्व ‘ए’, ‘बी’, ‘सी’ यांचे महत्त्व, व्हिटॅमिन्सच्या गोळ्या खाव्यात की नाही

एक फारच कॉमन समस्या आहे. ती म्हणजे शरीरातील जीवनसत्त्वांची कमतरता. शरीरात सतत कोणत्या तरी जीवनसत्त्वाचा अभाव असतो. योग्य आहाराच्या प्रभावामुळे असे होऊ शकते. एखाद्या आजारामुळे ही कमतरता उद्धवू शकते. प्रत्येक जीवनसत्त्व वेगवेगळ्या शारीरिक गरजा पुरवते. त्यामुळे प्रत्येक जीवनसत्त्वाच्या कमतरतेची लक्षणे व परिणाम वेगवेगळे असतात. या कमतरतेवर उपाय म्हणून, मेडिकल मध्ये व्हिटॅमिन्स च्या गोळ्या मिळतात. कोणत्या […]

अधिक वाचा..